To see the other types of publications on this topic, follow the link: उद्रेक.

Journal articles on the topic 'उद्रेक'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the top 50 journal articles for your research on the topic 'उद्रेक.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Browse journal articles on a wide variety of disciplines and organise your bibliography correctly.

1

हजारे, डॉ. मारुती चांगदेव. "महाराष्ट्रातील सध्यकालीन जात आणि राजकारण". International Journal of Advance and Applied Research 10, № 6 (2025): 587–92. https://doi.org/10.5281/zenodo.15487826.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना:</strong> भारतीय लोकशाही ही विविधतेत एकतेचा अनोखा नमुना आहे. इथे धर्म, जात, भाषा, प्रांत, वंश या विविध आधारांवर समाज विभाजित असतानाही एक सार्वभौम राष्ट्र म्हणून भारताने जगासमोर एक यशस्वी उदाहरण उभं केलं आहे. तथापि, या विविधतेतल्या काही गोष्टी आजही लोकशाहीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या ठरत आहेत. त्यापैकी जातीव्यवस्थेचे राजकारणाशी असलेले घट्ट संबंध हे भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे सामाजिक आणि राजकीय वास्तव आहे. महाराष्ट्र ही समाजसुधारणेची भूमी मानली जाते. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर समाजसुधारकांनी जातीच्या रूढ व्यवस्थेला आव्हान दिले. शिक्षण, समता आणि आत्मसन्मानाच्या माध्यमातून त्यांनी शोषित, वंचित आणि मागास समाजघटकांना सामाजिक न्यायाची दिशा दाखवली. परंतु, असे असूनही जात हा घटक आजही निवडणुकांमध्ये, नेत्यांच्या भाषणांमध्ये, पक्षाच्या धोरणांमध्ये आणि राजकीय समीकरणांमध्ये खोलवर रुजलेला आहे. राजकीय पक्ष निवडणुकीच्या वेळी कोणती जात कोठे प्रभावी आहे, त्यांची मागणी काय आहे, त्यांना कोणता उमेदवार हवा आहे, इ. गोष्टींचा अभ्यास करून रणनीती आखतात. मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी जातीचा वापर कधी सूक्ष्मपणे तर कधी उघडपणे केला जातो. काही वेळा जातीनिहाय आरक्षणाच्या मागण्या, किंवा एखाद्या समाजाचा उद्रेक, हे राजकीय दबावगट म्हणूनही पुढे येतात. त्यामुळे राजकारणाला दिशा देणारा महत्त्वाचा घटक म्हणून जात कायम चर्चेत असते. सध्या महाराष्ट्रात मराठा, ओबीसी, दलित, आदिवासी, मुस्लिम आणि इतर जातींच्या राजकीय अस्मितेचे प्रश्न चव्हाट्यावर आलेले आहेत. मराठा आरक्षणाचा संघर्ष, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची मागणी, वंचित बहुजन आघाडीचा उदय, आणि भाजप व इतर पक्षांच्या जातीय समीकरणातील बदल हे सारे बदलते राजकारण दर्शवतात. या पार्श्वभूमीवर "महाराष्ट्रातील सध्याकाळीन जात आणि राजकारण" या विषयाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. हा संशोधन पेपर लिहिण्यापाठीमागचा हेतू म्हणजे केवळ जात-पक्ष यांचे संबंध तपासणे नसून, सामाजिक सलोखा, लोकशाही मूल्यं आणि राजकीय समतेच्या दृष्टीने जातीचे काय स्थान आहे हे स्पष्ट करणे आहे. नव्या पिढीने याकडे केवळ अभ्यासकाच्या नव्हे तर सजग नागरिकाच्या नजरेने पाहणे आवश्यक आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

पोखरेल Pokhrel, केशवराज Keshabraj. "कर्तव्य कथाका पात्रमा साङ्ख्य दर्शनका त्रिगुणको प्रभाव {The effect of the triple of Sankhya philosophy on the characters of the duty story}". Sotang, Yearly Peer Reviewed Journal 1, № 1 (2019): 7–15. http://dx.doi.org/10.3126/sotang.v1i1.45832.

Full text
Abstract:
प्रस्तुत आलेखमा गुरूप्रसाद मैनालीरचित कर्तव्य कथाका प्रमुख पात्रका चारित्रिक क्रियाकलापलाई सांख्यदर्शनद्वारा प्रस्तावित त्रिगुणसम्बन्धी सैद्धान्तिक पर्याधार निर्माण गरी समस्याअनुरूप खोजिएका साक्ष्यका आधारमा विश्लेषण गरिएको छ । यस विश्लेषणबाट मुरलीधरको चरित्रमा जिउनी खेतको विषयमा गरिएको मुद्दामामिलाका घटनाका साथै सनातन धर्मसंस्कृतिप्रतिको अनुराग, कर्तव्यबोध र जिम्मेवारीको पालनबाट रजोगुण तिरोहित भई सत्वगुण उद्रेक भएको देखिन्छ भने श्रीधरका चारित्रिक क्रियाकलापमा सनातनधर्मसंस्कृतिप्रति अनास्था, सत्ता र शक्तिको उन्मादका घटनामा तमोगुण, छोराको वैवाहिक कार्यक्रममादाजुभाउजूलाई उपेक्षा गरेका घटनामा रजोगुण एवम् नबोलाउँदा नबोलाउँदै पनि दाजु छोराको बिहेमा गएरकुलपरम्पराको रीतिरिवाज पालना गरेका घटनाबाट कृतकार्यप्रति पछुतो मान्दै क्षमायाचना गरेका सन्दर्भमा सत्वगुणको मात्रा अधिक देखिन्छ । विनानिम्ता वैवाहिक कार्यमा जान नहुने कमलाको प्रस्तुतिमा आक्रोश रप्रतिशोधको भाव झल्किएको हुँदा यसबाट उनको चारित्रिक कार्यकलापमा रजोगुणको मात्रा रहेको छ । पौरस्त्य दर्शनको यही त्रिगुणवादी मान्यतामा आधारित भई प्रमुख पात्रका चारित्रिक कार्यकलापको तुलनात्मक अध्ययन गर्दा भाइ भए भरोस गाई भए गोरसको उखान चरितार्थ भएकाले तम र रजोगुणको गोपन भई सत्वगुणको मात्रा अधिक रहेकाले प्रस्तुत कथालाई आदर्शवादी मान्ने आधार पुष्टि हुने देखिन्छ ।&#x0D; {In the present article, the characteristic activities of the main characters of the Duty Story written by Guruprasad Mainali have been analyzed on the basis of the evidence sought according to the problem by constructing the theoretical basis for the three qualities proposed by Sankhyadarshan. From this analysis, it is seen that in the character of Muralidhar, along with the incidents in the case of Jiuni Khet, as well as devotion to Sanatan religion and culture, sense of duty and observance of responsibility, Rajoguna has disappeared and Sattva Guna has emerged On the other hand, in Shridhar's characteristic activities, in the cases of disbelief in traditional religion and culture, in the incidents of power and power frenzy, in the incidents of neglecting the son's marriage program, in the incident of Rajogun, and in the incident of not calling him, Kamala, who should not go to the wedding without any reason, has a sense of resentment and revenge, which adds to the amount of Rajogun in her characteristic activities Has been A comparative study of the character activities of the protagonists based on this triune belief of Eastern philosophy seems to confirm the premise that the present story is considered idealistic as the proverbial character of Goras is the character of brother and brother is trustworthy.}
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

प्रा.डॉ., देशमुख एस.बी. "परभणी जिल्हयातील पर्यटन स्थळे". International Journal of Advance and Applied Research 2, № 19 (2022): 48–51. https://doi.org/10.5281/zenodo.7053699.

Full text
Abstract:
<strong>सारांश</strong><strong> :- </strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; आपल्या परिसरातील काही नैसर्गिक, सांस्कृतिक, एतिहासिक, मानवनिर्मित घटकांचा अभ्यास प्रत्यक्ष क्षेत्र भेटीद्वारे करता येतो. पर्यटनाचा अभ्यास प्रत्यक्ष भेटीद्वारे केला असता स्थानिक पर्यावरणाचे भौगोलिक घटक आणि नैसर्गिक व सांस्कृतिक घटक यांचा सहसंबंध अभ्यासता येतो. क्षेत्र भेटीद्वारे अभ्यास करताना अभ्यासचा उद्देश अभ्यास पद्धती, अपेक्षित निरीक्षण आणि समस्या संकलीत माहितीचे प्रश्न प्रकरण, अनुमान, समस्यावर उपाय सुचविणे अशा स्वरुपाचे लेखन पुराव्याचे असते. स्थानिक समसनुसार उद्देश व अभ्यास पद्धती यात बदल ही असतो. शोध निबंधासाठी घेतलेला परभणी जिल्हा हा प्राकृतिक व सांस्कृतिक घटकाच्या आधारे पर्यटन स्थळाची माहिती स्पष्ट करता येते.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

प्रा., डॉ. बबन शामरावजी शेलकर. "शाश्वत विकास उद्दिष्टे आणि राष्ट्रीय शिक्षणधोरण". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 349–52. https://doi.org/10.5281/zenodo.15250990.

Full text
Abstract:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; शाश्वत विकास हा वाढ आणि मानवी विकासाचा एक दृष्टीकोन आहे. ज्यांचा उद्देश भविष्यातील पिढयांचा स्वत:च्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता वर्तमान काळाच्या गरजा पूर्ण करणे आहे. उद्दिष्ट असा आहे की, असा समाज निर्माण करणे, जिथे राहणीमान आणि संसाधने ग्रहयाच्या अखंडतेला धक्का न लावता मानवी गरजा पूर्ण करतील. तसेच शाश्वत विकासाचा उद्देश अर्थवयवस्था व पर्यावरण आणि समाजाच्या गरजा संतुलीत करणे आहे. 1987 मध्ये ब्रुंडटलँड अहवालाने शाश्वत विकासाची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यास मदत केली. शाश्वत विकास हा शाश्वतेच्या कल्पनेशी जुळतो जो एक मानक संकल्पना आहे. युनोस्कोने या दोन्ही संकल्पनामधील फरक खालीलप्रमाणे मांडला आहे. शाश्वतेचा विचार अनेकदा दिर्घकालीन ध्येय म्हणून केला जातो. तर शाश्वत विकास म्हणजे ते साध्य करण्यासाठी अनेक प्रक्रिया आणि मार्ग.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

चेडे, श्री. जगदीश योगीराज, та प्रा.डॉ अफसर शेख रशीद शेख. "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कोविड- १९ लॉकडाउन पूर्वी व व दरम्यानच्या शारीरिक हालचालींचा सर्वेक्षणात्मक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 6, № 17(A) (2025): 497–501. https://doi.org/10.5281/zenodo.15202136.

Full text
Abstract:
<strong>सारांश:&nbsp; </strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; या संशोधनाचा मुख्य उद्देश म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कोविड-१९ पूर्वी व दरम्यानच्या शारीरिक सक्रियता त्याचा अभ्यास करणे हा आहे. या संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशीसंलग्नित महाविद्यालयातील विद्यार्यांची सहेतुक न्यादर्श पद्धतीने निवड करण्यात आली. माहिती संकलनासाठी शिक्षक निर्मित प्रश्नावली चा वापर करण्यात आला.&nbsp; प्रश्नावली मध्ये एकूण ११ प्रश्नांचा समावेश होता व त्याची उत्तरे रिकाम्या जागा या पद्धतीचे होते. ही प्रश्नावली तयार करून प्रत्येक्ष महाविद्यालयामध्ये जावून त्यांच्याकडून भरून घेण्यात आली.&nbsp; पूर्वी आणि लॉक डाऊन दरम्यान प्रश्न क्रमांक १,२,३,४, आणि ५ अनुक्रमे (८८.००, ७४.००), (४९.००,४२.५०), (५१.००,४५.००,), (४५.००,३८.००,) आणि (५२.००,६६.००) मध्ये लॉकडाऊन चा परिणाम दिसून आला प्रश्न क्रमांक ६ मध्ये १०४ (५२.००) विद्यार्थ्यांचा उद्देश हा शारीरिक सुदृढता&nbsp; आहे. असा दिसून आला. या सर्व प्रश्नांच्या विश्लेषण यावरून असे दिसून आले की विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचालीवर लॉकडाऊन पूर्वीच्या टक्केवारी पेक्षा लॉक डाऊन दरम्यानच्या टक्केवारी मध्ये घट झालेली आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

शुभम, रेवणशेटे, та डॉ. प्रतिभा स. काळमेघ प्रा. "कृषी विकासात प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे महत्व". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 387–91. https://doi.org/10.5281/zenodo.15251041.

Full text
Abstract:
प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) ही भारत सरकार द्वारा कृषी क्षेत्रात सुधारणा आणि शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य विमा कवच पुरवणे आहे, ज्यामुळे नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा इतर प्रकारच्या संकटांमुळे होणाऱ्या नुकसानापासून शेतकऱ्यांचे संरक्षण होऊ शकेल.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
7

कोटुरवार, डॉ. दीपक द., та राजकुमार रामरावजी वाघ. "माहिती अधिकार कायदा प्रशासकीय व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याचे साधन - एक चिकित्सक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 6, № 25(D) (2025): 60–63. https://doi.org/10.5281/zenodo.15332418.

Full text
Abstract:
<strong>सारांश (ABSTRACT):</strong> &nbsp; &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; &nbsp;या शोधनिबंधामध्ये माहिती अधिकार कायद्याच्या यशस्वीतेसाठी व पारदर्शकतेसाठी &nbsp;काही सूचना व उपाययोजना सांगितलेल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील आर्वी आष्टी कारंजा या ३ (तीन) तालुक्यात माहिती अधिकार कायद्यात आणखी पारदर्शकता आनण्याच्या दृष्टीने या कायद्याच्या मार्गातील अडथळे व समस्यांचा शोध घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करणे हा या अभ्यासाचा उद्देश आहे. त्या दृष्टीने विविध बाबींचा शोध व चिकित्सक विश्लेषण करून माहिती अधिकार कायद्यात आणखी पारदर्शकतेच्या संदर्भात काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील सोयीनुसार नमुन्याद्वारे प्रतिसादकांची निवड करण्यात आली व त्यानुसार निवडलेल्या नमुन्यांच्या प्रतिसादाचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला आहे. पारदर्शक प्रशासन निर्माण करण्यासाठी व जबाबदार लोकशाहीची निर्मिती करण्यासाठी प्रशासनात जनतेचा सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहेत. जनतेचा सहभाग वाढवून प्रशासन सक्रिय व्हावे व माहिती अधिकाराची माहिती तळागाळापर्यंत पोहोचून माहिती अधिकार कायद्याची पारदर्शकतेच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी करून त्या मार्गातील समस्या सोडविणे व त्यावर उपाययोजना करणे हा या रिसर्च पेपरचा उद्देश आहे.&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
8

डॉ., गुलशन डी. कुथे. "राष्ट्रीय शैक्षणिकधोरण (NEP- 2020) आणि ग्रंथालयांची भूमिका". International Journal of Advance and Applied Research S6, № 2 (2025): 483–87. https://doi.org/10.5281/zenodo.15560967.

Full text
Abstract:
<em>केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 जुलै 2020 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) ला मान्यता दिली. 2040 पर्यंत भारताच्या शिक्षण पद्धतीत परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे. या शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्देश भारताला संपूर्ण जगात जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे हा आहे. या संशोधन लेखात संशोधक शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर ग्रंथालयांमध्ये होणारे बदल आणि भूमिका दाखवतात</em>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
9

भालसिंग, ऋषिकेश बाबासाहेब. "प्राचीन भारतीय खेळ आणि त्यांचे शारीरिक शिक्षणात योगदान: एक चिकित्सक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 6, № 26 (2025): 101–2. https://doi.org/10.5281/zenodo.15255199.

Full text
Abstract:
<strong>गोषवारा</strong><strong>:</strong> प्राचीन भारतीय खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते, तर ते शारीरिक आणि मानसिक विकासासाठी प्रभावी साधने होती. या संशोधनाचा उद्देश प्राचीन भारतीय खेळांचे शारीरिक शिक्षणातील योगदान अभ्यासणे हा आहे. इतिहासात, कुस्ती, मलखांब, योग, धावणे, भालाफेक यांसारख्या खेळांनी तंदुरुस्ती आणि कौशल्ये वाढवण्यास हातभार लावला आहे. आजच्या आधुनिक शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात त्यांचा समावेश करण्याची गरज असल्याचे या चिकित्सक अभ्यासातून स्पष्ट होते .
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
10

डॉ., के. व्ही. ढवळे. "शाश्वत विकासासाठी नवोपक्रम आणि व्यापार धोरणे". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 301–2. https://doi.org/10.5281/zenodo.15250598.

Full text
Abstract:
शाश्वत विकास ही आधुनिक काळातील एक महत्वपूर्ण संकल्पना आहे, जी पर्यावरणीय संतुलन, सामाजिक समावेश आणि आर्थिक प्रगती यांना एकत्र जोडते. या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी नवोपक्रम आणि योग्य व्यापार धोरणे आवश्यक ठरतात. नवोपक्रम म्हणजे नवीन तंत्रज्ञान, व्यवसाय पद्धती आणि धोरणात्मक सुधारणा, तर व्यापार धोरणे स्थानिक आणि जागतिक स्तरावर आर्थिक स्थिरता आणि विकासास चालना देतात. या संशोधनाचा उद्देश शाश्वत विकासासाठी नवोपक्रम आणि व्यापार धोरणांचे योगदान विश्लेषित करणे हा आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
11

Waghmare, Mr. Mahadeo Sadashiv, та Dr. Anil G. Kamble. "योग: मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी एक प्रभावी साधन". International Journal of Advance and Applied Research 6, № 26 (2025): 90–92. https://doi.org/10.5281/zenodo.15255049.

Full text
Abstract:
&nbsp;<strong>सारांश:</strong> योग हे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित एक वैज्ञानिक प्रणाली आहे, जी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या संशोधनाचा उद्देश शारीरिक शिक्षण विषय शिकवणाऱ्या शिक्षकांच्या दृष्टिकोनातून योगाच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे आहे. या संशोधनात सर्वेक्षण पद्धतीचा वापर करून १० शारीरिक शिक्षण शिक्षकांकडून माहिती संकलित केली आहे. प्राप्त निष्कर्षांवर आधारित चर्चेअंती योगाचा सकारात्मक परिणाम स्पष्ट झाला असून, यासंबंधी शिफारसीही दिल्या आहेत.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
12

डॉ., बी. एन . शिंगाडे, та रेश्मा शिरतार. "भारतातील सहकारी बँकांच्या प्रगतीचा अभ्यास". Young Researcher S14, № 1A (2025): 306–9. https://doi.org/10.5281/zenodo.14885662.

Full text
Abstract:
सहकारी बँक ही समाजातील आर्थिक&zwnj;दृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी आणि गरजूंना अवास्तव उच्च व्याजदराने कर्ज देणाऱ्या सावकरां च्या तावडीमधून त्यांचे संरक्षण करण्याकरिता स्थापन केलेल्या संस्था आहेत. 'एक भागधारक, एक मत 'आणि ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित, सहकारी बैंक ग्रामीण भागाच्या सर्वागिण विकासाला चालना देण्याचे काम करतात. भारतातील सहकारी बँका त्यांच्या संकल्पनेमुळे आणि कार्यप्रणाली मुळे देशाच्या आर्थिक परिदृश्यात अनन्यसाधारण स्थान ठेवतात : सहकारी बँकांचा उद्देश सदस्यांचे सहकारी बँकिंग ही सहकारी किरकोळ तत्वावर आयोजित आणि व्यावसायिक बैंक आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
13

प्रा., प्रवीण कारभारी शिंदे. "नई शिक्षा नीति २०२० की विशेषताएं और लाभ". International Journal of Advance and Applied Research 4, № 6 (2023): 79–81. https://doi.org/10.5281/zenodo.7663377.

Full text
Abstract:
शिक्षा हर एक व्यक्ती के जीवन मे महत्वपूर्ण साधन है। जिसके माध्यम से व्यक्ती एक अच्छा जीवन बीता सकता है ।शिक्षा के बिना व्यक्ती का जीवन अधूरा है। आज हम जिस सुसंस्कृत समाज मे जी रहे है ।इस समाज मे शिक्षा के बिना जीना संभव ही नही है। शिक्षा के माध्यम से ही व्यक्ती के बुद्धी और मन का अच्छा विकास होता है। व्यक्ति को अपने जीवन मे सफल होने के लिए शिक्षा अनिवार्य है। हमने रामायण और महाभारत जैसे धर्मग्रंथ मे भी पढा है। की श्रीराम ने शिक्षा के लिए अपने गुरु के आश्रम मे शिक्षा प्राप्त की थी और श्रीकृष्ण ने भी गुरुकुल मे जाकर गुरु के पास शिक्षा प्राप्त की थी। इन दोनो ने अपने आचरण से बता दिया की शिक्षा और गुरु का महत्व क्या है। भारत में वैदिक काल तथा उत्तर वैदिक काल हो तथा बुद्ध कालीन काल हो शिक्षा के संबंध में जो भी पद्धती मे बडे बदला हो गये लेकिन शिक्षा का महत्व कम नही हुआ । अंग्रेजो के कार्य काल मे भारत मे जो शिक्षा पद्धती थी उनके द्वारा भारत मे शिक्षा की अच्छी व्यवस्था स्थापित करने की कोशिश हुए लेकिन स्वतंत्र भारत मे भारत सरकार द्वारा 1948, 1986, 1964, 1992, 2001 के कार्य काल मे शिक्षा के शिक्षा पद्धती मे तथा उद्देश मे बडे बदला हुए है ।1948 मे राधाकृष्ण आयोग स्थापित हुआ,&nbsp;&nbsp; 1964 मे कोठारी आयोग आया इन आयोग के शिफारिश के नुसार भारत सरकारने आपने शिक्षा पद्धती मे बदलाव की है। 1986 मे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राजीव गांधी के कार्यकाल में स्थापित हो गया लेकिन 2020 मे भारत सरकार द्वारा नवीतम शिक्षानीती बनाई इस शिक्षा नीतीचे शिक्षा के क्षेत्र में बडे क्रांतिकारी बदलाव हो जायेंगे आज शिक्षा का उद्देश बदल गया है। तकनीकी क्षेत्र में जो प्रगती हुई है इसका भी सीधा लाभ शिक्षा के क्षेत्र में होने लगा है । आज शिक्षा का उद्देश स्किल डेव्हलपमेंट , रोजगार बढाना तथा हर व्यक्ति को शिक्षा का अधिकार प्रदान करना है। इसलिये गुणात्मक शिक्षा हर व्यक्ति को कैसे मिले यह भारत सरकार का लक्ष है। लेकिन बढती लोकसंख्या और गुणात्मक शिक्षा का मेल कैसे बिठाया जाये।यह बडी चुनोतीया भारत सरकार के पास है। आज 21 वी सदी मे हर क्षेत्र में बदला हो रहे है उनका परिणाम आज हमारे शिक्षा क्षेत्र मे भी होने लगा है। लेकिन आज शिक्षा के क्षेत्र में शिक्षा पद्धती बदल गई लेकिन शिक्षा हर व्यक्ति को कैसे मिले ये बडी समस्या आज भी हमारे देश के सामने है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
14

वाकोडे, विजय देविदास, та जयवंत निवृत्ती कांबळे. "चंद्रपूर जिल्ह्यातील धम्मक्रांतीनंतरचे धम्मदिक्षा सोहळ्याचे आंबेडकरी चळवळीतील योगदान". Journal of Research & Development 17, № 1 (2025): 264–65. https://doi.org/10.5281/zenodo.14965232.

Full text
Abstract:
<em>बौद्ध धम्माचा स्विकार केल्यानंतर दलितांची मुक्ती होईल असे डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हते. परंतु दलितांच्या अनेक समस्यांच्या व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी धर्मांतर हेच महत्वाचे पाऊल वाटत होते. धर्मांतरामुळे दलीतांवर असलेला अस्पृश्यतेचा कलंक दूर होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो महत्वाचा उद्देश होता. चंद्रपूर जिल्ह्यातील १६ ऑक्टोबर १९५६ च्या धम्मदिक्षेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ गतिमान झाली. भूमिहीन सत्याग्रह, दलित पॅंथर आंदोलन, रिडल्स आंदोलन, नामांतर आंदोलन , लॉंग मार्च इत्यादी सर्व आंदोलने चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वी झाले. धम्मक्रांतीनंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली धर्मांतर धम्मदीक्षा सोहळे अत्यंत प्रभावीपणे राबविले गेले.</em>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
15

प्रा., बनसोडे जी. एस. "महात्मा गांधी व दांडी यात्रा". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 1039–41. https://doi.org/10.5281/zenodo.10286989.

Full text
Abstract:
भारतीय स्वात्रंतलढ्यात महात्मा गांधीजींचे महत्वपूर्ण योगदान लाभले आहे. महात्मा गांधीजीनी अनेक सत्याग्रह केले आहेत. त्यापैकी एक महत्वाचा सत्याग्रह म्हणून दांडी यात्रा इतिहासात प्रसिद्ध आहे. महात्मा गांधीजीनी दांडी यात्रा का केली? याचा उद्देश काय होता? हेही जाणून घेणे महत्वाचे मानले जाते. हे या लघु शोध प्रबंधातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ.स.1930 साली महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहालाच दांडी सत्याग्रह असे म्हणतात. 14 फेब्रुवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जनतेला गांधीजीच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करण्याचा आदेश दिला.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
16

प्रा., एस. एस. कोळी. "स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून विकसित भारत-२०४७". International Journal of Advance and Applied Research S6, № 19 (2025): 828–30. https://doi.org/10.5281/zenodo.15140484.

Full text
Abstract:
<em>भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी </em><em>15 ऑगस्ट 2015 रोजी स्टार्ट अप इंडिया ची घोषणा केली. स्टार्ट अप इंडिया ही योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे देशात नवीन उद्योजकाला प्रोत्साहन देण्याबरोबर रोजगारात वाढ घडून आणणे हा आहे. आज लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे त्या वेगाने नवीन उद्योगाची स्थापना होताना पर्यायाने रोजगारात वाढ होताना दिसत नाही. अशावेळी भारत देशाला मजबूत बनवण्यासाठी नवनिर्मितीला चालना देण्याबरोबरच शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी आणि देशात वाढणारी बेकारी कमी करून रोजगारात वाढ घडवून आणण्यासाठी स्टार्ट अप इंडियाची भूमिका महत्त्वाची आहे. </em> <strong>&nbsp;</strong>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
17

नजन, विद्या वसंतराव, та डॅा. भगवान डोके. "महिला सक्षमीकरणात विद्यापीठीय ग्रंथालयांची भूमिका". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 136–40. https://doi.org/10.5281/zenodo.13856715.

Full text
Abstract:
सार:&nbsp; &nbsp; सतत शिकण्याची आणि ज्ञानापर्यंत पोहोचण्याची संस्कृती वाढवून, ग्रंथालये महिलांना सक्षम बनवण्यात, त्यांना समाजात सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सशक्त जीवन जगण्यास सक्षम बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अलीकडच्या काळात महिला सक्षमीकरणातील ग्रंथालयांच्या भूमिकेत लक्षणीय बदल झाले आहेत. आर्थिक आणि सामाजिक घडामोडी जसजशा विकसित होत जातात, तसतशी एक प्रभावी शैक्षणिक प्रणाली आणि सुसज्ज ग्रंथालये महिलांचे सक्षमीकरण आणि सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आवश्यक असतात. औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेल्या आजीवन शिक्षण प्रक्रियेचे पालनपोषण करून विद्यापीठीय ग्रंथालये शिक्षणाचा आधारस्तंभ म्हणून काम करतात. तसेच महिला सक्षमीकरणामध्ये विद्यापीठीय ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांचे मूल्यमापन करण्याचा या अभ्यासाचा उद्देश आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
18

डॉ., रंजना प्रल्हादराव शहाणे. "स्वामी दयानंद सरस्वतीयांचे राजकीय विचार". International Journal of Advance and Applied Research S6, № 7 (2025): 65–69. https://doi.org/10.5281/zenodo.14770705.

Full text
Abstract:
स्वामी दयानंद सरस्वती (1824&ndash;1883) हे भारतीय सुधारक, धार्मिक नेता आणि समाजवादी विचारवंत होते. त्यांच्या जीवनाचा मुख्य उद्देश भारतीय समाजाच्या सर्वांगीण सुधारणा आणि जागरूकतेला महत्त्व देणे होता. त्यांचा प्रभाव केवळ धार्मिक पातळीवरच नाही, तर समाज आणि राजकारणाच्या स्तरावरही महत्त्वपूर्ण होता. स्वामी दयानंद सरस्वती यांचे राजकीय विचार त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणांच्या विचारधारेचा विस्तार होते. त्यांनी जेव्हा भारतीय समाजाची स्थिती पाहिली, तेव्हा त्यांना स्पष्टपणे जाणवले की समाजात प्रचलित असलेल्या कुप्रथा, धर्मांधते आणि जातीवाचक भेदभावामुळे भारतीय समाज प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकत नाही. स्वामी दयानंद सरस्वती यांचे राजकीय विचार भारतीय राज्यव्यवस्थेच्या सुधारणेशी संबंधित होते, ज्यात समानता, न्याय आणि लोकशाही यांचे महत्त्व समजावले गेले.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
19

आल्हाट, प्रा. मोहिनी मोतीलाल. "योग प्रशिक्षणाचा मानवी जिवनातील शारीरिक सुदृढतेवर होणा–या परिणामांचा अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 6, № 17(A) (2025): 411–13. https://doi.org/10.5281/zenodo.15195585.

Full text
Abstract:
<strong>सारांश :</strong> योग प्रशिक्षणाचा मानवी जिवनातील शारीरिक सुदृढतेवर होणा&ndash;या परिणामांचा अभ्यास करणे हा सदर संशोधनाचा उद्देश आहे. त्यासाठी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्दालय अशोकनगर मधील 15 विदयार्थीनीची सहेतूक पध्दतीने निवड केली. लवचिकता&sbquo; स्नायूची ताकद व दमदारपणा अरोग्यधिष्टीत घटकाचे मापण करण्यासाठी मॅडीफाय सीट ऑण्ड रिच&sbquo; पुसअप्स&sbquo; सिटप्स् वापर केला. पुसअप्सचे 5.41&sbquo; सिटअप्सचे 2.41&sbquo; सिट ऑण्ड रिचचे 10.67&sbquo; तर पुसअप्सचे 7.54&sbquo; सिटअप्सचे 5.54&sbquo; सिट ऑण्ड रिचचे 19.07&sbquo; पुर्व उत्तरचाचणीची तुलना करण्यासाठी पुर्व आणि उत्तर चाचणी पेअर सँपल टी टेस्ट वापरली. स्नायुची ताकद 6.96&sbquo; दमदारपणा 6.58&sbquo; लवचिकता 13.78 आणि ते 0.05 या सार्थकता स्तरावर सार्थक आढळले.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
20

विकास, भीमराव पाईकराव, та .डॉ. सुनील भा. चकवे प्रा. "आरक्षण आणि संवैधानिक मूल्य :- एक अध्ययन". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 367–71. https://doi.org/10.5281/zenodo.15251023.

Full text
Abstract:
भारतीय समाजव्यवस्था ही विविधतेने समृद्ध आहे. परंतु या विविधतेमध्ये सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक असमानता ही एक मोठी आव्हानात्मक समस्या आहे. या असमानतेवर मात करण्यासाठी भारतीय संविधानात आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. आरक्षण ही एक सामाजिक न्यायाची धोरणे आहे, ज्याचा उद्देश ऐतिहासिकदृष्ट्या वंचित आणि शोषित वर्गांना समान संधी उपलब्ध करून देणे आहे. हा संशोधन पेपर आरक्षण आणि संवैधानिक मूल्ये यांच्यातील संबंधाचा अभ्यास करतो. भारत देशात मागील हजारो वर्षापासुन समाजामध्ये वर्णभेद पध्दती आहेत. या बाबतचा उल्लेख वेद, उपनिषदे आणि पुराणे यामध्ये आढळुन येतो. यामध्ये जे चार वर्ण आहेत ते ब्राम्हण, क्षेत्रिय, वैश्य आणि शुद्र अशाप्रकारे तयार झालेल्या आहेत. तेव्हापासुन शुद्रांना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सोयी सुविधापासुन वंचित ठेवण्यात आले होते.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
21

गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण, та डॉ. एस. जी. वैद्य प्रो. "भारतीय अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल आणि सेवा क्षेत्र". Young Researcher S14, № 1A (2025): 196–200. https://doi.org/10.5281/zenodo.14875322.

Full text
Abstract:
<em>अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल ज्यात </em><em>(</em><em>औद्योगिक</em><em>, </em><em>कृषी आणि सेवा</em><em>) </em><em>गतिशीलता समाविष्ट असते </em><em>ते एकमेकांशी आणि आर्थिक वाढीशी देखील संबंधित असतात</em><em>. </em><em>प्रादेशिक आर्थिक संरचनेची व्याख्या प्रादेशिक अर्थव्यवस्थेतील उत्पादन</em><em>, </em><em>रोजगार</em><em>, </em><em>उपभोग</em><em>, </em><em>व्यापार आणि सकल प्रादेशिक उत्पादन यासारख्या विविध घटकांची रचना आणि नमुने म्हणून केली जाते</em><em>. </em><em>अर्थव्यवस्थेच्या एकूण निर्दे</em><em>शकांच्या सापेक्ष महत्त्वातील बदल म्हणून संरचनात्मक बदलाची संकल्पना केली जाते</em><em>. </em><em>हा अभ्यास महाराष्ट्र राज्य तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल आणि आर्थिक वाढीच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेवर चर्चा आणि त्यावर लक्ष केंद्रित करतो</em><em>. </em><em>हे दुय्यम माहितीचे विश्</em><em>लेषण आणि अर्थ लावत आहे आणि विविध अभ्यासांमधून शोधत आहे</em><em>. </em><em>हा पेपर मुख्यतः भारत आणि महाराष्ट्राच्या अर्थशास्त्र सर्वेक्षण अहवालातील माहिती आणि विविध वेब साइट माहिती या दुय्यम स्त्रोत देखील वापरला आहे</em><em>.</em><em> GSDP </em><em>मधील</em><em> </em><em>कृषी</em><em>, </em><em>उद्योग</em><em> </em><em>आणि सेवा</em><em> </em><em>क्षेत्राच्या आर्थिक वाढ आणि समभागांमधील संबंधांवरील</em><em> </em><em>साध्या शैलीबद्ध</em><em> </em><em>तथ्ये प्रस्थापित</em><em> </em><em>करणे हा या</em><em> </em><em>अभ्यासाचा</em><em> </em><em>एकंदर</em><em> </em><em>उद्देश</em><em> </em><em>आहे</em><em>.</em><em> </em><em>विशेषत</em><em>: </em><em>गेल्या तीन दशकांमध्ये महाराष्ट्रासारख्या उच्च उत्पन्न असलेल्या राज्यात काय घडले आहे हे पाहणे हा आमचा उद्देश आहे</em><em>. </em><em>दरडोई </em><em>NSDP </em><em>मधील </em><em>GSDP </em><em>मधील कृषी समभाग आणि दरडोई </em><em>NSDP </em><em>सह उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र यांच्यातील समभागांमधील महत्त्वपूर्ण सकारात्मक संबंध आम्हाला अपेक्षित आहे</em><em>.</em>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
22

डॉ., अंकुश साहेबराव डोके. "ग्रामस्थांच्या सहकार्यातून महाराष्ट्रातील जलसंधारण आणि जलसंवर्धन चळवळ". Journal of Research & Development' 14, № 7 (2022): 35–38. https://doi.org/10.5281/zenodo.6985060.

Full text
Abstract:
<strong>सारांश </strong>&nbsp;&nbsp;&nbsp; महारष्ट्रातील अनेक भागात सतत दुष्काळी परिस्थिती असते. सन 2012-13 मध्ये महाराष्ट्राला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. त्या काळात सरकारने पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर आणि दुष्काळी भागात सुविधा देण्यासाठी भरपूर निधी वापरला. या काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले. बदलते हवामान आणि सततच्या दुष्काळाच्या घटनांचा महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने विचार केला. 5 डिसेंबर 2014 पासून सरकारने दुष्काळावर नियंत्रण ठेवण्यासाठी &#39;जलयुक्त शिवार अभियान&#39; सुरू केले आणि 2019 पूर्वी दुष्काळमुक्त महाराष्ट्र आणि 18 हजार गावे टँकरमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले. &#39;पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्या मालकीचा आहे&#39; हा शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करणे हा या चळवळीचा उद्देश आहे. माझ्या शेत्रात पडणारे पावसाचे पाणी&nbsp; माझ्याच&nbsp; भूमीत झिरपले पाहिजे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
23

डॉ., अंकुश साहेबराव डोके. "ग्रामस्थांच्या सहकार्यातून महाराष्ट्रातील जलसंधारण आणि जलसंवर्धन चळवळ". Journal of Research & Development' 14, № 8 (2022): 35–38. https://doi.org/10.5281/zenodo.6988574.

Full text
Abstract:
<strong>सारांश </strong>&nbsp;&nbsp;&nbsp; महारष्ट्रातील अनेक भागात सतत दुष्काळी परिस्थिती असते. सन 2012-13 मध्ये महाराष्ट्राला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. त्या काळात सरकारने पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर आणि दुष्काळी भागात सुविधा देण्यासाठी भरपूर निधी वापरला. या काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले. बदलते हवामान आणि सततच्या दुष्काळाच्या घटनांचा महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने विचार केला. 5 डिसेंबर 2014 पासून सरकारने दुष्काळावर नियंत्रण ठेवण्यासाठी &#39;जलयुक्त शिवार अभियान&#39; सुरू केले आणि 2019 पूर्वी दुष्काळमुक्त महाराष्ट्र आणि 18 हजार गावे टँकरमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले. &#39;पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्या मालकीचा आहे&#39; हा शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करणे हा या चळवळीचा उद्देश आहे. माझ्या शेत्रात पडणारे पावसाचे पाणी&nbsp; माझ्याच&nbsp; भूमीत झिरपले पाहिजे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
24

वंडोळे, गणेश अरुण, та संजय चौधरी. "शारीरिक शिक्षण व योगाचे वाढते महत्व". Journal of Research & Development 17, № 2 (2025): 100–101. https://doi.org/10.5281/zenodo.15067202.

Full text
Abstract:
<strong><em>गोषवारा :- </em></strong> <em>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; &lsquo; निरोगी शरीरात निरोगी मन &rsquo; या म्हणी प्रमाणे जे शरिर निरोगी असते त्या शरीरात मन देखील निरोगी असते. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला शरीर संवर्धन करण्यासाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. मनुष्य पैसे कमविण्यासाठी आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करीत असतो. पण कोरोना महामारीने दाखवून दिले कि, तुमच्या कडे कितीहि संपत्ती असुद्या, कितीही सत्ता असुद्या त्याचा काही उपयोग होत नाही. तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ सुधृढ असेल तर आपण कोरोना सारख्या महामारीपासून देखील वाचू शकतो. यासाठी आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ चांगले ठेवण्याची गरज आहे. हा लेख लिहिण्यामागचा उद्देश असा आहे कि, शारीरिक शिक्षण व योग शिक्षणाचे महत्व वाढतांना आपणास दिसून येत आहे. </em>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
25

डॉ.एच.यु.पेटकर. "जागतिकीकरणाचा भारतीय समाजावर झालेला परिणाम - एक अध्ययन". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 411–15. https://doi.org/10.5281/zenodo.15240775.

Full text
Abstract:
<em>जागतिकीकरण ही एकविसाव्या शतकातील सर्वात प्रभावी आणि व्यापक घटना आहे ज्याने भारतीय समाजाच्या प्रत्येक पैलूवर आमुलाग्र बदल घडवून आणले आहे. या संशोधनाचा उद्देश जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतीय समाजावर झालेले आर्थिक सामाजिक सांस्कृतिक कृषी&nbsp; प्रभावाचे विश्लेषण करणे आहे १९९१ मध्ये भारताने आर्थिक</em><em>&nbsp; उदारीकरणाची धोरणे स्वीकारल्यानंतर जागतिकरनाच्या प्रक्रियेने भारताला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडले या प्रक्रियेमुळे भारतात जीडीपी वाढ, तंत्रज्ञानाचा प्रचार आणि शैक्षणिक संधीमध्ये वाढ झाली तथापि आर्थिक असमानता सांस्कृतिक घटकांवर संकट ग्रामीण शहरी विभाजन आणि पर्यावरणीय समस्यांसारखे नकारात्मक परिणामही उघड झालेले आहेत या संशोधनातून निष्कर्ष निघतात की, जागतिकीकरणाचे प्रभाव बहुआयामी आहेत आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी समतोल धोरणे आवश्यक आहेत शिफारशी मध्ये सर्व समावेशक विकास सांस्कृतिक संवर्धन आणि तंत्रज्ञानाचा समावेश,वापर यावर भर देण्यात आलेले आहे.</em>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
26

प्रियंका, जालिंदर चव्हाण, та चंद्रशेखर काशिनाथ तळेकर डॉ. "स्वामी दयानंद सरस्वती यांचे सामाजिक व राजकीय कार्य". International Journal of Advance and Applied Research S6, № 7 (2025): 372–75. https://doi.org/10.5281/zenodo.14792973.

Full text
Abstract:
स्वामी दयानंद सरस्वती हे भारतातील एक महान शिक्षण तज्ञ होते. स्वामी दयानंद सरस्वती यांना युगपुरुष म्हणूनही ओळखले जाते. भारतातील गुजरात राज्यात टंकारा येथे ब्राह्मण कुटुंबात स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म झाला. स्वामी विरजानंद यांच्या मार्गदर्शनानुसार स्वामी विवेकानंदांनी वैदिक अभ्यास पूर्ण केला. पुढे त्यांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांनी दयानंद सरस्वती असे नाव स्वीकारले. भारतातील सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी एक समाज सुधारक म्हणून मोठे कार्य केले. १८७५ रोजी मुंबईमध्ये दयानंद सरस्वती यांनी हिंदू समाजात सुधारणा करण्यासाठी आर्य समाज नावाच्या संस्थेची स्थापना केली.&nbsp; ही संस्था स्थापन करण्यामागे त्यांचे हेतू हा अत्यंत महान होता.&nbsp; नवीन धर्म स्थापन करणे हा उद्देश नसून जे भारतीय प्राचीन वेद आहे त्यांच्या शिकवणींची पुनरस्थापना करणे हा आर्य समाज स्थापन करण्यामागचा हेतू होता.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
27

श्री., संकेत च. पाटील. "शाश्वत उद्योगांसाठी विद्यार्थ्यांना तयार करणे : भविष्याचा पाया". International Journal of Advance and Applied Research S6, № 2 (2025): 398–402. https://doi.org/10.5281/zenodo.15560853.

Full text
Abstract:
बदलत्या काळाबरोबर बदललेल्या सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय संकल्पना व त्या अनुशांगिक लोकांचा बदललेला दृष्टीकोन लक्षात घेता मानव होण्यासाठी अध्ययनाची नितांत आवश्यकता असून शिक्षणाचा मुख्य उद्देश हा शाश्वत विकास आहे असे संयुक्त राष्ट्र संघाने स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्र संघाने १९९८ मध्ये एकविसाव्या शतकातील शिक्षण पद्धती कशी असावी यासाठी एका आयोगाची स्थापना केली ज्याचे अध्यक्ष फ्रान्सचे अर्थमंत्री जक डेलार होते व त्यांच्या सोबतीला इतर १४ सदस्य ज्यामध्ये भारतीय वंशाचे शिक्षणतज्ञ करणसिंह यांचा देखील समावेश होता. या आयोगाने औद्योगिक क्रांतीनंतर झालेल्या पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक परिणामांचा अभ्यास केला. आयोगाने शिक्षणाचे उद्दिष्ट व्यापक आणि समावेशक करण्यावर भर दिला, ज्यामध्ये व्यक्तीच्या सर्वांगीण विकासावर भर देणे, शाश्वत विकासासाठी कौशल्ये विकसित करणे, आणि जागतिक नागरिकत्वाची भावना रुजवणे यावर भर देण्यात आला.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
28

डॉ., प्रदीपशा. ढोले. "महिलांचे सशक्तिकरण आणि राजकीय सहभाग". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 328–30. https://doi.org/10.5281/zenodo.15250966.

Full text
Abstract:
पृथ्वीवरील अर्धी लोकसंख्या म्हणजे स्त्रीवर्ग. या स्त्री वर्गाचे सर्वांगीण जीवनमान सुधारणे व त्यांना सक्षम करणे म्हणजे महिला सशक्तिकरण होय.महिला सशक्तिकरण केवळ एक शब्द नाही तर तो एक विचार आहे.जो महिलांच्या विकासावर,समाजाच्या प्रगतीवर आधारित आहे.सामाजिक समानता, आर्थिक स्वावलंबन, राजकीय सहभाग,शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात स्त्रीची प्रगती घडवून आणणे हा सशक्तिकरणामागे मुख्य उद्देश आहे.कारण पुरुष आणि स्त्रियांमध्ये समानता निर्माण करणे त्यांना समान संधी मिळवून देणे आणि समाजातील अनिष्ट रूढी व परंपरांवर मात करणे, स्त्रीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, तिला शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,तिच्या राजकीय निर्णय प्रक्रियेत सहभागाला प्रोत्साहन देऊन तिला राजकीय स्तरावर सक्षम बनविणे,स्त्रीला शिक्षणासाठी प्रोत्साहित करून तिला आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे खर्या अर्थाने स्त्रीचे सशक्तीकरण घडून येण्याचा पाया आहे. <strong>&nbsp;</strong>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
29

विशाल, संतोस चंदनखेडे, та आशालता सोनवणे डॉ. "कंपोझीशन योजने अंतर्गत जीएसटी करदात्यांचा तुलनात्मक अभ्यास". Young Researcher S14, № 1A (2025): 178–87. https://doi.org/10.5281/zenodo.14875312.

Full text
Abstract:
भारतातील वस्तू आणि सेवा कर (GST) या क्रांतिकारक कर प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर, विविध प्रकारच्या करदात्यांसाठी आव्हाने आणि संधी निर्माण झाल्या आहेत. संशोधनाचा उद्देश म्हणजे लहान व मध्यम श्रेणीतील व्यवसायांसाठी डिझाइन केलेल्या कंपोझिशन टॅक्स स्कीमचा व्यापक अभ्यास करणे. ही स्कीम व्यवसायांना कर प्रणालीत सोपी आणि अधिक किफायतशीर भागीदारी करण्याची संधी देते. मात्र, या स्कीमच्या अमलबजावणीमुळे उद्भवणार्या विविध गुंतागुंतींचा विश्लेषण करणे आवश्यक आहे. संशोधनात कंपोझिशन स्कीमच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित केले जाईल, जसे की या स्कीमच्या नियमावली, याची लाभ आणि मर्यादा, व्यवसायांवर होणारा आर्थिक परिणाम, तसेच इतर GST करदात्यांच्या तुलनेत या स्कीमची कार्यक्षमता. संशोधनाच्या माध्यमातून, विश्लेषण केलेल्या डेटावर आधारित निष्कर्ष व सुचवलेल्या सुधारणांमधून या स्कीमच्या भविष्यातील अधिक समावेशक आणि परिणामकारक अमलबजावणीची मार्गदर्शने दिली जातील. संशोधनाचा अंतिम ध्येय म्हणजे भारतीय व्यवसायांमध्ये कंपोझिशन करदाते यांची आर्थिक सद्यस्थिती समजून घेणे हा आहे. &nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
30

राजेश, ना. इंगोले. "ग्रामीण विकास आणि मनरेगा : शाश्वततेकडे वाटचाल". International Journal of Advance and Applied Research S6, № 2 (2025): 449–54. https://doi.org/10.5281/zenodo.15560926.

Full text
Abstract:
<em>मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) ही ग्रामीण भारतातील रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी भारत सरकारची प्रमुख योजना आहे. या योजनेचा उद्देश केवळ रोजगारनिर्मितीपुरता मर्यादित नाही तर शाश्वत विकासाच्या दिशेने ग्रामीण भागाचा समग्र विकास साधणे आहे. या संशोधनात मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी घेतलेले प्रयत्न</em><em>, </em><em>पर्यावरणीय टिकाव</em><em>, </em><em>सामाजिक-आर्थिक बदल आणि त्याचा शाश्वत विकासावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला आहे.</em> <em>महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) केवळ ग्रामीण रोजगारनिर्मितीपुरती मर्यादित नाही</em><em>, </em><em>तर पर्यावरणीय विकासातही महत्त्वपूर्ण योगदान देते. ही योजना ग्रामीण भागातील नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन</em><em>, </em><em>पुनर्वसन</em><em>, </em><em>आणि शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी उपयोगी ठरली आहे.</em>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
31

Talekar, Publisher: P. R. "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि उच्च शिक्षण: एक पुनरावलोकन". International Journal of Advance and Applied Research 5, № 14 (2024): 79–82. https://doi.org/10.5281/zenodo.11178087.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना:</strong> हे सर्वज्ञात सत्य आहे की एक सुव्यवस्थित, दूरदर्शी आणि भविष्यवादी शैक्षणिक धोरण प्रत्येक देशासाठी आवश्यक आहे. कारण शिक्षण हा आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा प्रमुख चालक आहे. आपापल्या परंपरा आणि संस्कृती लक्षात घेऊन विविध देशांनी विविध शिक्षण पद्धती स्वीकारल्या आहेत. नुकतेच भारत सरकारने आपले नवीन शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) जाहीर केले, ज्याचा उद्देश सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन आपल्या राष्ट्राचे शाश्वतपणे न्याय्य आणि दोलायमान ज्ञान समाजात रूपांतर करणे आहे. हे एक स्वागतार्ह पाऊल आहे, जे भारताच्या शिक्षण व्यवस्थेत एक आदर्श बदल घडवून आणेल आणि तिचे आधुनिक, प्रगतीशील आणि समानतेत रूपांतर करेल. हा वैचारिक संशोधन लेख NEP 2020 वर आधारित उच्च शिक्षणावर (HE) आहे. लेखाच्या लेखकांचा पार्श्वभूमी आणि उदय यावर चर्चा करण्याचा हेतू आहे; शेवटी, ते धोरणाची नियोजनबद्ध, पद्धतशीर आणि काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याच्या गरजेवर भर देत आहेत.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
32

इंगळे, श्री.राहुल श्रीकृष्ण, та डॅा. गोवर्धन औटे. "महिला सक्षमीकरणात सार्वजनिक आणि शासकीय ग्रंथालयांची भूमिका". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 129–32. https://doi.org/10.5281/zenodo.13856667.

Full text
Abstract:
&nbsp; &nbsp; सार: मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षणाद्वारे मानवी क्षमता विकसित करून, त्यांना समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकणारे जबाबदार नागरिक बनवून आणि भारताच्या बहु-धार्मिक आणि बहु-सांस्कृतिक वास्तवात जातीय सलोखा वाढवून महिलांचे सक्षमीकरण करून ग्रंथालये महिलांना सक्षम बनवण्यात, त्यांना समाजात सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सशक्त जीवन जगण्यास सक्षम बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतात. महिलांना त्यांच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या विविध माहितीचे स्रोत आणि सेवा प्रदान करून त्यांना सक्षम करण्यासाठी ग्रंथालये महत्त्वपूर्ण आहेत. सार्वजनिक ग्रंथालये महिलांच्या निर्णय प्रक्रिया समृद्ध करण्यासाठी त्यांना माहितीपूर्ण निवडी करण्यासाठी आवश्यक माहितीसह सुसज्ज करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. आज सार्वजनिक ग्रंथालये महिलांना त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी नवनवीन संधी प्रदान करून सक्षम बनवण्याच्या आव्हानाला खूप महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. हे आपणास या अभ्यास्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच महिला सक्षमीकरणामध्ये सार्वजनिक ग्रंथालयाच्या&nbsp; विविध उपक्रमांचे मूल्यमापन करण्याचा या अभ्यासाचा उद्देश आहे &nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
33

खेडकर, कु. निलेश विष्णू. "महाराष्ट्रातील शेती आणि शेती विषयक समस्या". International Journal of Advance and Applied Research 6, № 17(A) (2025): 441–44. https://doi.org/10.5281/zenodo.15201112.

Full text
Abstract:
<strong>सारांश :</strong> सदर संशोधनात महाराष्ट्र राज्यातील शेती आणि शेती विषयक समस्या यांचा अभ्यास करण्यासाठी वर्णनात्मक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. सदर संशोधन कार्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शेतीचे २०२३-२४ मधील पिकांचे लागवड क्षेत्र व उत्पादन याचा आढावा घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी २३५.७० लाख हेक्टर वर लागवड केली जाते. महाराष्ट्रातील पर्जन्याचा व हवामानाचा शेतीवर परिणाम होतो. एकूण लागवडी खालील क्षेत्रापैकी केवळ १६.४% क्षेत्र सिंचनाखाली असल्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. महाराष्ट्र मध्ये बहुपीक पद्धती आहे. अपुरे जलसिंचन, कमी उत्पादकता, वित्त व विमा यांचा अपुरा पुरवठा, कमी यांत्रिकीकरण आणि शेतकरी आत्महत्या या प्रमुख समस्या आहेत. महाराष्ट्रातील अर्धी लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून असल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. या समस्या दूर करण्यासाठी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी कृषी आधारित उद्योगावर भर दिला पाहिजे. महाराष्ट्राचे कृषिक्षेत्र आणि कृषी क्षेत्रातील समस्या यांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविणे हा शोध निबंधाचा महत्त्वाचा उद्देश आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
34

डॉ., वानखेडे उमाकांत ज्ञानोबा. "स्वामी दयानंद सरस्वती यांचे आर्य समाजाचे तत्त्वज्ञान". International Journal of Advance and Applied Research S6, № 7 (2025): 155–57. https://doi.org/10.5281/zenodo.14791654.

Full text
Abstract:
आर्य समाजाची बीजे पंजाब मधील हिंदूत सापडतात. दयानंद यांनी त्याचाच वापर करून घेतला. हिंदूचे पुनरुत्थान करण्यासाठी त्यांनी आर्य समाजाच्या मार्फत कार्य केले. वेदांकडे परत चला ही आर्य समाजाची घोषणा होती. इस्लाम व ख्रिश्चन धर्माच्या विस्ताराची ही एक प्रतिक्रिया होती. प्रामुख्याने इस्लाम धर्माच्या प्रसारामुळे आर्य समाजाच्या स्थापनेला चालना मिळाली. परकीय पासून हिंदूचे संरक्षण हा मुख्य उद्देश या धर्माचा होता. मध्यमवर्गीय हिंदूत याचा प्रसार झाला. स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश या ग्रंथातून आर्य समाजाचे तत्त्वज्ञान मांडले आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदू धर्माच्या&nbsp; पुनरुत्थानासाठी व हिंदू समाजाचे विघटन टाळण्यासाठी 1875 मध्ये केली. त्यानंतर भारतभर आर्य समाजाच्या शाखा उघडण्यात आल्या. स्वामी दयानंद सरस्वती यांनी भारतीय प्रबोधनाच्या कार्याला जीवन व शक्ती प्राप्त करून दिली. हे जग अज्ञान आणि अंध विश्वासाच्या श्रंखलांनी जखडलेले आहे. त्यातून जगाला मुक्त करण्यासाठीच माझा जन्म झाला आहे असे स्वामी दयानंद सरस्वती म्हणत असत. वैदिक आदर्श वादा नेते प्रभावित झाले होते.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
35

प्रा.वैशाली, तुकाराम गोरे. "वेब बेसड् डिजीटल ग्रंथालय आणि ई-लर्निंग प्रणाली". International Journal of Advance and Applied Research 4, № 13 (2023): 69–72. https://doi.org/10.5281/zenodo.7820430.

Full text
Abstract:
एकविसाव्या शतकात बदल हा महत्त्वाचा घटक मानला जातो आणि व्यक्तीच्या जीवनासाठी अनेक आव्हाने निर्माण करतात जी तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे सर्वात जास्त लादली जातात. शिक्षण हे तंत्रज्ञानावर परिणाम झालेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. अलिकडच्या वर्षांत, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या विकासामुळे, वेब किंवा ऑनलाइन शिक्षण या नावाने शिक्षणाचे नवीन प्रकार दिसू लागले. ई-लर्निंगला समर्थन देण्यासाठी डिजिटल लायब्ररींच्या भूमिकेचे पुनरावलोकन करणे हा या पेपरचा उद्देश आहे. शोधनिबंधात प्रथम डिजीटल लायब्ररीची व्याख्या दिली आहे आणि नंतर ती आणि पारंपारिक ग्रंथालय आणि आधुनिक ग्रंथालय यामध्ये भिन्न भिन्नतेवर चर्चा केली आहे. वेबवर आधारित केवळ शिक्षणाकडे लक्ष दिल्यास पारंपारिक ग्रंथालयाच्या तुलनेत आधुनिक ग्रंथालयाचे बरेच फायदे आहेत, जसे की स्थळ आणि वेळ अमर्याद, मल्टीमीडिया स्वरूपात माहितीचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता आणि प्रत्येक राष्ट्रासाठी समान शैक्षणिक संधी निर्माण करणे. त्यामुळे या प्रकारच्या शिक्षणाची अचूक दखल घेतली गेली. ई-लर्निंगला समर्थन देण्यासाठी पारंपरिक ग्रंथालयाच्या विरुध्द&nbsp; डिजिटल ग्रंथालये इंटरनेटद्वारे अनेक सेवा आणि संसाधने उपलब्ध झाली आहेत.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
36

पौड्याल Poudyal, शालिकराम Shalikram. "राहुल–यशोधरा संवाद गीतिनाटकमा विरहका अवस्था {Rahul-Yashodhara dialogue situation in Gitinataka}". Prajna प्रज्ञा 125, № 1 (2024): 149–60. https://doi.org/10.3126/prajna.v125i1.75293.

Full text
Abstract:
प्रस्तुत लेखमा लालगोपाल सुवेदीको राहुल यशोधरा संवाद गीतिनाटकमा पाइने विरहका अवस्थाको विश्लेषण गरिएको छ । यसमा विवेच्य कृतिलाई आधारभूत सामग्रीका रूपमा र सैद्धान्तिक अध्ययनका लागि विविध सन्दर्भ सामग्रीलाई उपयोग गरिएको छ । दुवै प्रकृतिका स्रोतका सामग्रीको सङ्कलन पुस्तकालय कार्यबाट गरिएको छ । रससिद्धान्तअन्तर्गत व्यभिचारीभावमा रहेका भाव तथा साहित्यशास्त्रले स्वीकार गरेका विरहका दशओटा अवस्था अभिलाषा, चिन्ता, स्मृति, गुणकथन, उद्वेग, प्रलाप, उन्माद, जडता, व्याधि, मृत्युलाई आधार मानेर राहुल यशोधरा संवाद गीतिनाटककी मुख्य पात्र यशोधरामा पाइने विरहको अवस्थाको अध्ययन गरिएको छ । गीतिनाटकमा सिद्धार्थले ज्ञानप्राप्तिका लागि गृहत्याग गरेदेखि गृहप्रवेशसम्मका सन्दर्भमा यशोधराले भोगेको र बाँचेको जीवनमा विरहका अवस्थामा देखिएका छन् । शृङ्गार रसको वियोग पक्षमा हृदयको सूक्ष्म भाव तथा वृत्तिको प्रकाशन र प्रेमको शुद्ध रूपको प्रकटीकरण हुने भएकाले यसको परिष्कृत रूपमा विरहको अवस्था पाइन्छ । यस गीतिनाटकमा पनि यशोधराको सिद्धार्थसँग वियोग भएपछि उनको सम्झनामा रहेकी यशोधराको उनीप्रतिको आसक्तिमा विरहको अवस्था देखिएको छ । यस अध्ययनमा यशोधराका विरहका अवस्थालाई विवेच्य कृतिबाट सन्दर्भ दिई पुष्टि गर्ने प्रयास गरिएको छ ।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
37

प्रो., डॉ. धनंजय वामन देवते, та वैशाली श्याम पाटील प्रा. "तांत्रिक आव्हानांसाठी आधुनिक ग्रंथालयाचे बदलते स्वरूप". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 132–37. https://doi.org/10.5281/zenodo.15245229.

Full text
Abstract:
<em>ग्रंथालय ही सामाजिक संस्था असून वाचन संस्कृती रुजविण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. कालांतराने ही संस्था फक्त वाचन संस्कृती जतन करणारी न राहता, तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे आपल्याला दिसून येते. कारण &nbsp;बदलत्या काळानुसार आणि वाचकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन ग्रंथालय संस्थानी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. </em>&nbsp;<em>ग्रंथालयामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ही संस्था तंत्रज्ञान केंद्रीत बनली आहे आणि त्यामुळे&nbsp; ग्रंथालयात तांत्रिक प्रवेशाचा विस्तार झाल्याने तांत्रिक उपकरणांचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे समाजाशी सहज संवाद साधण्याची संधीही मिळते. अलिकडच्या काळातील ग्रंथालयांनी माहिती आणि तंत्रज्ञानाचे &nbsp;अनुसरण केले असले तरी</em>, <em>त्यांच्यातील आव्हानांनी ग्रंथालय संस्थांना बदलत्या तंत्रज्ञानाचा आणि त्याच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पूर्व</em><em> तयारीनीशी पावले उचलण्यास भाग पाडले आहे. या दृष्टिकोनातून पूर्वतयारीचे दिशानिर्देश अधोरेखित करण्याचा या शोधनिबंधाचा उद्देश आहे. हे भविष्यात देखील मोठ्या प्रमाणावर वापरले जाईल याची शक्यता नाकारता येत नाही</em>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
38

कडूबाळ, आसाराम काळे. "स्वामी दयानंद सरस्वती यांचे आर्य समाज कार्य व सुधार दृष्टिकोन". International Journal of Advance and Applied Research S6, № 7 (2025): 168–70. https://doi.org/10.5281/zenodo.14791666.

Full text
Abstract:
भारताच्या सामजिक व धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये आर्य समाजाचे कार्य सर्वश्रेष्ठ आहे. भारतीय संस्कृतीतील धर्म, आचार, विचार हे पाश्चिमात्यांचे विचारापेक्षा व धर्मापेक्षा भारतीय संस्कृती खुप श्रेष्ठ आहे, हे, भारतीय समाजाला पटवून, देण्याचे महान कार्य हे स्वामी दयानंद सरस्वती यांनी केले. स्वामी दयानंद सरस्वती व आर्य समाज यांनी हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन केले. हिंदू संस्कृतीची महानता जगाला दाखवुन दिली. अशा या महान स्वामी द&zwnj;यानंद सरस्वती यांचा जन्म इ. स. १२ फेब्रुवारी १८२४ रोजी गुजरातमधील टंकारा येथे मुल शंकर म्हणून जन्मलेले एक प्रमुख समाजसुधारक आणि आर्य समाजाचे संस्थापकही होते. त्यांनी ७ एप्रिल १८७५ रोजी आर्य समाजाची स्थापना केली, जी वैदिक धर्माची १ सुधारणा चळवळ होती. ज्याचा उद्देश वेदांवर आधारीत विचार आणि आचरणांना चालना देण्यासाठी होता. त्यांना धर्माचे व संस्कृतीचे शिक्षण हे लहानपणीच मिळाले. त्यांच्या वयाच्या १४ व्या&nbsp; वर्षी त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळणारी घटना घडली. महाशिवरात्रीच्या दिवशी मुळशंकर आपल्या वडिलांसोबत रात्रीच्यावेळी शिवाची उपासना करण्यासाठी शिवमंदिरात गेले.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
39

देवकत्ते, शिवाजी रामराव, та रावसाहेब पिराजी इंगळे डॉ. "महात्मा गांधीजी आणि अस्पृश्यता निर्मूलन एक अभ्यास". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 392–96. https://doi.org/10.5281/zenodo.10129733.

Full text
Abstract:
गांधीजींनी अस्पृश्यतेच्या प्रश्नांवर अनेक लेख लिहिले. धर्म, वर्ण, जात आणि अस्पृश्यता यासंबंधीचे गांधीजींचे विचार हे त्यांचे निरिक्षण, अभ्यास आणि चिंतनातून विकसित होते गेले. त्यांचा उद्देश सवर्ण हिंदुचे मतपरिवर्तन करण्याचा होता. गांधीजी एका बाजूला अस्पृश्यांच्या प्रति सवर्ण हिंदूंनी आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे असे सांगत, तर दुसऱ्या बाजूला सवर्ण हिंदूंच्या दृष्टिकोनात बदल होईपर्यंत अस्पृश्यांना संयम पाळण्यास सांगत होते. गांधींनी अस्पृश्यता आणि चातुर्वर्ण्य याबाबत सांगितलेली मते यांच्याकडे जर आजच्या परिस्थितीच्या दृष्टीने पाहिले तर चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि अस्पृश्यता अतार्किक आणि अवैज्ञानिक विभाजनकारी व्यवस्था आहे, असे विवेकी विचार करणारी व्यक्ती म्हणेल, मात्र अनेकांना या व्यवस्थेत काही आक्षेप आहे, असे वाटत नाही. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी ३०-४० वर्षामधील ज्या राष्ट्रीय नेत्यांची नावे घेतली जातात त्यामध्ये महात्मा गांधी निर्विवाद श्रेष्ठ ठरतात. कारण त्यांनी भारताच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनाला नवी दिशा दिली. राजकीय क्षेत्रामध्ये स्वातंत्र्य चवळीचे यशस्वी संचालन, सामाजिक क्षेत्रामध्ये अस्पृश्यता निवारण व कल्याण, आर्थिक क्षेत्रात ग्रामोद्योगाचे पुनर्जीवन व त्याचा पुरस्कार व जीवनामध्ये नैतिकला दिलेले महत्वपूर्ण स्थान या सर्व क्षेत्रामधील त्यांचे योगदान अविस्मरणीय असेच आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
40

प्रा., डॉ. रसाळ दशरथ किसन. "महात्मा गांधी यांचे जीवनविषयक तत्वज्ञान व त्यांच्या विचारांचे सारसंग्रह –एक अभ्यास". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 748–52. https://doi.org/10.5281/zenodo.10279529.

Full text
Abstract:
भारतीय स्वातंत्रलढ्याचा अभ्यास करताना&nbsp; आपणास एकूण तीन कालखंडाचा अभ्यास करावा लागतो.त्यामध्ये १८८५-१९०५ मवाळमतवादी कालखंड म्हणजेच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची झालेली स्थापना होय.त्यानंतर जहालमतवादी कालखंड १९०५-१९२० या 'कालखंडाला ''टिळकयुग' असे म्हटले जाते.व शेवटी १९२० ते १९५० पर्यंतचा कालखंड याला 'गांधीयुग'म्हटले जाते.याच काळात १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला&nbsp; स्वातंत्र मिळाले.या कालखंडाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले होते. भारतीय स्वातंत्रलढ्याची सुरुवात खरे तर १८ व्या शतकातच झालेली होती. बंगालमधील समाजसुधारक राजाराम मोहन रॉय यांनी राष्ट्रवादाची सुरुवात करून प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वतःच्या राष्ट्राविषयी भावना निर्माण केली. व ख-या अर्थाने राष्ट्र, राज्य, व देश ही संकल्पना स्पष्ट झाली.१९१४-१५ पासूनच महात्मा गांधी यांनी आपल्या नेतृत्वाने सबंध भारतीय स्वातंत्रलढ्याचे नेतृत्व केले. आणि त्यांनी आपल्या राजकीय तत्वज्ञानाने सर्वाना एकत्र करून सत्य अहिंसा व सत्यागृह या शस्त्राने भारताला स्वातंत्र मिळऊन दिले.तसेच क्रांती कारकानी आपल्या बलिदानाने भारत मातेला परकियांच्या जोखडातून मुक्त केले.यामध्ये महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान जगाला एक आदर्शवत तत्वज्ञान आहे. म्हणूनच त्यांच्या या विचारातून प्रेरणा घेऊन भावी पिढ्यांनी वाटचाल करावी हाच या शोधनिबंधांमागचा उद्देश आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
41

रोहिदास, हरिभाऊ तिकांडे. "महात्मा फुले जन आरोग्य योजना: एक सखोल अभ्यास". Young Researcher S14, № 1A (2025): 252–56. https://doi.org/10.5281/zenodo.14880956.

Full text
Abstract:
महात्मा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी आरोग्य योजना आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील सर्व नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. ही योजना ज्योतिराव फुले यांच्या समाजसेवेच्या भावनेला उजाळून दाखवते. महाराष्ट्र सरकारने २ जुलै २०१२ पासून आठ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) (पूर्वीची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना) सुरू केली आणि त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१३ पासून ती महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली. ही प्रमुख आरोग्य योजना सुरुवातीला कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सुरू करण्यात आली आणि नंतर वेळोवेळी इतर श्रेणी जोडण्यात आल्या. भारत सरकारने २३ सप्टेंबर २०१८ रोजी आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) सुरू केली. यापूर्वी ग्रामीण आणि शहरी भागातील अनुक्रमे सामाजिक-आर्थिक जात जनगणना २०११ (SECC २०११) च्या वंचितता आणि व्यावसायिक निकषांवर आधारित कुटुंबे समाविष्ट केली होती. ही योजना २०१८ ते २०२० या काळात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितपणे राबविण्यात आली. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार ६०:४० या प्रमाणात अंमलबजावणीचा खर्च वाटून घेत आहेत.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
42

प्रा., डॉ. शिल्पा शेटे. "गांधीजींचे शिक्षणविषयक विचार : काल आणि आज". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 496–500. https://doi.org/10.5281/zenodo.10136699.

Full text
Abstract:
भारतात शिक्षण कशा पद्धतीचे असावे यावर ब्रिटीश काळापासून आत्तापर्यंत अनेक आयोग नेमले गेले. त्यांच्या शिफारशी अंमलात आणल्या गेल्या. विविध प्रयोग केले गेले, केले जात आहेत. अनेक विचारवंत व अभ्यासक यांनी आपापली मते यासंबंधी मांडली. याच व्यक्तिमत्वांपैकी एक थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी होय. महात्मा गांधीजी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढा चालू असल्यापासूनच सर्वच क्षेत्रात वेगळ्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला. याच प्रकारे त्यांनी शिक्षण व्यवस्थेसंबंधीही आपले विचार मांडले. ते केवळ विचार मांडूनच थांबले नाहीत तर त्यासंबंधी स्वत: कृती करून अंमलातही आणले. आणि त्यांचा एक रचनाबंध तयार केला. त्यांनी मांडलेले हे विचार डर्बन येथील आश्रम शाळेत तसेच वर्धा येथील शाळेत त्यांनी अंमलात आणलेले दिसतात. गांधीजींची शिक्षण योजना 'वर्धा योजना', किंवा 'मूलगामी शिक्षण' या नावाने ओळखली जाते. 'नयी तालीम' या नावानेही ती ओळखले जाते. त्यांनी व्यवहारिक शिक्षणावर, भर दिला. एखादा उद्योग, त्याची कौशल्ये, त्याचे शास्त्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा नई तालीमचा उद्देश होता. शिक्षण हे साध्य नसून ते एक साधन आहे असे गांधीजींचे मत होते. शिक्षण हे मानवी जीवनाची जडणघडण करण्याचे शास्त्र आहे, कलाही आहे. म्हणून शिक्षणातून व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास झाला पाहिजे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
43

प्रा., डॉ. कल्पना देशमुख, та मयुरी नंदकुमार ठाकरे कु. "यवतमाळ जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील आव्हाने - मृदा प्रदूषण व जलप्रदूषण एक भौगोलिक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 4–9. https://doi.org/10.5281/zenodo.15240822.

Full text
Abstract:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; अर्थव्यवस्थेतील प्राथमिक क्षेत्र म्हणून कृषि क्षेत्राचे स्थान महत्त्वाचे आहे.&nbsp; यवतमाळ जिल्ह्याच्या आर्थिक उन्नती कृषी क्षेत्राचे मोलाचे योगदान आहे. अंदाजे ६० ते ६५ टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. इ.स. १९६५ मध्ये हरित क्रांती झाली, व कृषी पद्धतीत बदल झाला. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागला, आणि हरित क्रांतीमुळे शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले, त्याबरोबर अधिक उत्पादन घेण्याच्या उद्देश असल्याने शेतात रासायनिक खते व किटकनाशके यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागला. त्यातून अनेक समस्या निर्माण झाल्या. दिवसेंदिवस मानवी हस्तक्षेप वाढत गेला तस तसे मृदा व जल&nbsp; प्रदूषण होऊ लागले कालांतराने ही गंभीर समस्या निर्माण झाली. कृषी क्षेत्रातील झालेले बदल व विविध समस्या यांचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, आज जगात विविध प्रकारचे व्यवसाय असून त्यात कार्यरत असणारे करोडो लोक आहेत. त्या सर्वाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे कृषी व्यवसायाशी संबंध असल्याचे दिसून येते. अर्थव्यवस्थेत प्राथमिक क्षेत्र म्हणून कृषी क्षेत्राचे स्थान महत्त्वाचे आहे. सदर शोध निबंधामध्ये कृषी क्षेत्रातील बदल अभ्यासून वास्तविक स्थितीच्या संदर्भात निष्कर्ष काढले असून कृषी क्षेत्रातील समस्या व आव्हाने अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
44

डॉ.गोरखनाथ, पांडुरंगराव फसले. "स्वामी दयानंद सरस्वती यांचा शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन: त्याची समकालीन प्रासंगिकता". International Journal of Advance and Applied Research S6, № 7 (2025): 24–30. https://doi.org/10.5281/zenodo.14770546.

Full text
Abstract:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; स्वामी दयानंद सरस्वती (१२ फेब्रुवारी १८२४-३० ऑक्टोबर १८८३) हे भारतातील महान साहित्यिकांपैकी एक होते. ते लेखक, वेदांचे अभ्यासक, धार्मिक नेते, महान शिक्षक, तत्त्वज्ञ, भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारे, हिंदीचे नायक, समाजसुधारक, विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ होते. ते वेद आणि इतर पवित्र ग्रंथांचे उत्तम समर्थक होते. कोणत्याही गोष्टीचे फायदे-तोटे लक्षात न घेता त्यांनी कधीही स्वीकार केला नाही. ते मूर्तिपूजा, जातिव्यवस्था, कर्मकांड, नियतीवाद, वरांची विक्री इत्यादींच्या विरोधात होते आणि स्त्रियांच्या मुक्तीसाठी आणि निराश वर्गाच्या उत्थानासाठी ते उभे होते. डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या म्हणण्यानुसार, "आधुनिक भारताच्या चिन्हकांमध्ये ज्यांनी लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि देशभक्तीची आग प्रज्वलित केली, त्यांच्यापैकी स्वामी दयानंदांनी प्रमुख स्थान पटकावले आहे." स्वामी दयानंद सरस्वती यांनी वैयक्तिक वाढ आणि सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून शिक्षणाचे महत्त्व सांगितले. शिक्षणाबद्दलच्या त्यांच्या दृष्टीकोनात एक व्यापक दृष्टीकोन समाविष्ट आहे ज्याचा उद्देश प्रबुद्ध मन, दयाळू अंतःकरण आणि नैतिक जबाबदारीची तीव्र भावना असलेल्या व्यक्तींचे पालनपोषण करणे आहे. सध्याच्या शैक्षणिक पद्धतींवर त्यांचे महत्त्व आणि संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी त्यांची मुख्य तत्त्वे आणि तत्त्वज्ञानांचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
45

Saxena, Priti. "National consciousness in the poetry of Maithilisharan Gupt: with special reference to the Saket epic." RESEARCH HUB International Multidisciplinary Research Journal 9, no. 7 (2022): 10–14. http://dx.doi.org/10.53573/rhimrj.2022.v09i07.003.

Full text
Abstract:
The eleventh and twelfth cantons in Saket are permeated with those national sentiments, at the core of which is the struggle power of ancient India. In Indian culture, the bravery and honor of the heroes has not been an ordinary thing, while sacrificing everything for it, the shelter of Anandalok has been considered as aspirational and unrefined. The enthusiasm of our heroes has always been oriented towards struggle, away from beauty and in the context of that, the heroes have gone ahead and considered the sacrifice of the body as insignificant.&#x0D; Abstract in Hindi Language: &#x0D; साकेत में एकादश एवं द्वादश सर्ग उन राष्ट्रीय भावनाओं से परिव्याप्त है, जिनके मूल में प्राचीन भारत का संघर्ष शक्ति है। भारतीय संस्कृति में वीरों का शौर्य और मानमर्यादा साधारण वस्तु नही रही है, उसके लिए सर्वस्व त्याग करते हुए आनंदालोक का आश्रय अभीसिप्त और अनुरंजित माना गया है। हमारे वीरों का उद्वेग सदैव ही श्रृंगारिकता से हटकर संघर्ष के लिए उन्मुख हुआ है और उसी के सन्दर्भ में वीरों ने आगे बढ़कर शरीर त्याग को तुच्छ समझा है।&#x0D; Keywords: मैथिलीशरण गुप्त, काव्य, राष्ट्रीय चेतना, साकेत, महाकाव्य।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
46

प्रा., डॉ. गोरख निळोबा बनसोडे. "डॉ. युवराज सोनटक्के के कविता संग्रह अग्निध्वजा में शोषित वर्ग का चित्रण". International Journal of Humanities, Social Science, Business Management & Commerce 08, № 01 (2024): 302–10. https://doi.org/10.5281/zenodo.10669444.

Full text
Abstract:
जातिव्यवस्था यह हमारे भारतीय समाज को लगा कलंक माना गया हैं। यह वास्तव चित्र हैं की जातिव्यवस्था के कारण ऊँच-निचता की अपनी-अपनी मान्यता के कारण उससे उत्पन्न दंगल, शोषण यह स्वास्थ्यपूर्ण देश के लिए बहुत ही हानिकारक हैं। उसके भयावह तथा उग्र रूप के कारण अनेक तत्वज्ञानी जातिव्यवस्था यह भारतीय समाज को लगा कैंसर मानते हैं। कवि डॉ. युवराज सोनटक्के जी का 'अग्निध्वजा' यह कविता संग्रह विषम व्यवस्था से उत्पन्न अनेक समस्याएं, कारण तथा उपाययोजना पर प्रकाश डालता है। 'अग्निध्वजा' कविता संग्रह की कविताएं पारिवारिक, देशप्रेम, प्रकृति चित्रण, प्रेम भाव, दलित जीवन आदि विषयक हैं। लेकिन उनका प्रमुख विषय आंबेडकरवादी चेतना होने के कारण हर कविता का चिंतन वेदना और विद्रोह ही रहा हैं। सैकड़ो वर्षो से भारतीय समाज व्यवस्था वर्ण तथा जाति व्यवस्था पर आधारित रही हैं। समाज श्रेष्ठ-कनिष्ठ इन दो वर्गों में विभाजित होने के कारण मालिक-सेवक के बीच हमेशा संघर्ष हुआ हैं। इस संघर्ष का कोई अंत नहीं हैं। मालिक वर्ग ने तानाशाही से देश, देश की सत्ता और निम्न वर्ग पर अधिकार प्रस्थापित करने का प्रयास किया हैं, तो दीन-दलित-गरीब वर्ग उच्च वर्ग से शोषित-पीड़ित होने के कारण विषम व्यवस्था से मुक्त होने के लिए स्वतंत्रता की मांग करता आया हैं। स्वतंत्र भारत देश में उनकी यह मांग स्वतंत्रता, समता, बंधुता और न्याय इन मूल्यों की दृष्टि से सही और सार्थक हैं। गूंगी हस्ती, आक्रोश, अकाल दुःख, बेबसी, उबलता क्रोध, क्रांतिघन, अग्निपुरुष बाबासाहेब आंबेडकर, दूषित जीवन, दीक्षा भूमि आदि कविताओं में कवि के युवा अवस्था के जीवन अनुभव हैं। जो अमानवीय होने के कारण सहन शक्ति से बाहर हैं। इसलिए उस विषम व्यवस्था के प्रति नफ़रत तथा विद्रोह और आक्रोश निर्माण करने वाले हैं। युवा अवस्था में समानता के बजाय विषमता, न्याय की जगह अन्याय दिखाई देने से क्रोध उत्पन्न होना स्वाभाविक हैं।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
47

धायगुडे, अनिता कुमार. "लॉकडाउनमुळे नगरपालिका षाळांमध्ये विद्यार्थी व षिक्षक यांना ऑनलाईन षिक्षणामध्ये येणा-या अडचणींचा अभ्यास". SCHOLARLY RESEARCH JOURNAL FOR HUMANITY SCIENCE AND ENGLISH LANGUAGE 9, № 46 (2021): 11302–9. http://dx.doi.org/10.21922/srjhsel.v9i46.1538.

Full text
Abstract:
22 मार्च 2020 पासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले.याचे कारण कोराना संसर्ग रोखणे हा त्यापाठीमागे उद्देष होता. चिन येथील वुहान या प्रांतापासून फैलावलेला हा विशाणू , याने संपूर्ण जगाला लॉकडाऊन करण्यास भाग पाडले. या विशाणूचा संसर्ग एवढा झपाटयाने वाढला की संपूर्ण जगात लाखो लोक मृत्युमुखी पडले.लाखो लोकांना याचा संसर्ग झाला. कोणत्याही प्रकारचे उपचार प्रणाली उपलब्ध नसल्याने लोकांमध्ये याबाबत भितीचे वातावरण आहे. संपूर्ण जगभरातील षाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्या.अजूनही परिस्थिती फारसी बरी नाही, त्यामुळे षाळा,महाविद्यालय मध्ये आपल्या पाल्याला पाठवण्यास पालक तयार नाहीत. इंग्रजी माध्यमाच्या व काही मराठी माध्यमांच्या षाळांमध्ये काही प्रमाणात ऑनलाईन षिक्षण सुरू झाले.परंतु ते पुरेसे नाही, व सर्वानाच षक्य नाही. या षिक्षणासाठी स्मार्ट फोन व ईटरनेटची आवष्यकता असते. सर्वच पालकांकडे हे मोबाइल व इंटरनेटची सुविधा नसते.आज मराठी माध्यमाच्या षाळांची अवस्था अतिषय बिकट झाली आहे. नगरपालिका षाळामध्ये जे विद्यार्थी षिकत असतात त्यांच्या पालकाचे उत्पन्न कमी असल्याने ते आपल्या पाल्यांना महागडया इंग्रजी माध्यमाच्या षाळांमध्ये षिकवू षकत नाही.लॉकडाउन मध्ये तर अनेक लहान मोठे व्यवसाय हे बंद पडल्याने रोजगाराचा प्रष्न निमार्ण झाला. एकतर रोजगाराचा प्रष्न आणि अषात मुलांना षिक्षणासाठी महागडे फोन व इंटरनेटची सुविधा देणे पालकांना षक्य नव्हते. याचा विद्यार्थ्याच्या षिक्षणावर काय परिणाम झाला हे जाणून घेणे गरजेचे वाटले.तसेच ऑफलाईन षिक्षणातून अचानक ऑनलाईन षिक्षण ही संकल्पना प्रत्यक्षात आणताना षिक्षकांसमोर अनेक आव्हाने उभी रहायली असणार , अडचणी आल्या. त्यावर षिक्षकांनी कषी मात केली हे जाणून घेणे गरजेचे वाटले.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
48

प्रा., डॉ. रसाळ दशरथ किसन. "आंबेडकरी चळवळीतील वंचित कार्यकर्त्यांचे योगदान'' – एक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 31–34. https://doi.org/10.5281/zenodo.7397356.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना - </strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; १८ व्या व १९ व्या शतकापासून आपल्या अस्तित्वासाठी या देशात अनेक चळवळी झाल्या. त्यात काही चळवळी परकीयांच्या विरोधात झाल्या तर काही चळवळी ह्या स्वकीयांच्या विरोधात झालेल्या आपणास दिसून येतात. या अनेक चळवळीमध्ये शेतकरी चळवळी, कामगारांच्या चळवळी, आदिवासींच्या चळवळी, शोषितांच्या चळवळी, महिलांच्या चळवळी झालेल्या आपणास दिसून येतात. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेऊन या देशात व विशेषतः महाराष्ट्रात अशा अनेक चळवळीपैकी प्रभाव पाडणारी जी चळवळ झाली तिला &lsquo;आंबेडकरी चळवळ&rsquo; असे म्हणतात. या चळवळीत लाखो कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन आपल्या अस्तित्वासाठी चळवळीत सहभाग घेतला. दुर्बल समाजासाठी अहोरात्र कार्य केले. अशा अनेक कार्यकर्त्याच्या योगदानाची माहिती भावी पिढीला मिळावी. मात्र त्यांच्या&nbsp; कार्याची नोंद आज म्हणावी तसी घेतलेली दिसून येत नाही. या चळवळीमध्ये हजारो कार्येकर्ते सहभागी होते.त्यातील काही कार्यकर्ते महत्वाचे आहेत की, त्यांच्या योगदानाची ओळख पुढील पिढीला नाही. त्यामध्ये आंबेडकरी चळवळीत कार्यरत असणारे श्री. केरू रामचंद्र जाधव सोलापूर, श्री. श्रीपती शिंदे, दलितमित्र श्री. नामदेवराव व्हटकर, भाऊ बापू नारायणगावकर, श्री. देविदासराव&nbsp; कांबळे ई. अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होतो.अशा वंचित राहिलेल्या कार्यकर्त्याच्या कार्याची ओळख आजच्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला व्हावी. व त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन आंबेडकरी चळवळ वेगाने पुढे जावी. ही सामान्यातल्या सामान्य लोकांची अपेक्षा आहे. हाच या शोध निबंधामागचा&nbsp; प्रामाणिक उद्देश&nbsp; आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
49

डॉ., मोनालिसा अ. खानोरकर. "गांधीवादी विचारधारेतील ट्रस्टीशिप संकल्पनेचे विश्लेषण". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 733–36. https://doi.org/10.5281/zenodo.10279427.

Full text
Abstract:
महात्मा गांधींनी निर्मिलेले आणि विकसित केलेल्या त्या धार्मिक, सामाजिक विचारांचा समूह जो त्यांनी पहिल्यांदा 1993 ते 1914 पर्यंत दक्षिण आफ्रिकेत आणि नंतर भारतात ज्याचा त्यांनी अवलंब केला. त्याला गांधीवादी विचारधारा असे म्हणतात. गांधीवादी दर्शनात केवळ राजनीति, नैतिक आणि धार्मिक नाही तर पारंपारिक आणि आधुनिक तसेच सोपे आणि कठीण असे आहे. गांधीवादी विचार प्राचीन भारतीय संस्कृती तसेच सार्वभौमिक नैतिक आणि धार्मिक सिद्धांताचे पालन करताना दिसते या दर्शनात अनेक स्तर आपणास आढळतात त्यात आध्यात्मिक, धार्मिक, वैयक्तिक, राजनीतिक, आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक आणि सामूहिक इत्यादी वर आधारित आहे. अध्यात्मिक किंवा धार्मिक तत्व आणि ईश्वर त्याचे उलट आ.हे मानव स्वभाव मुळातच सदगुनी आहे. सर्व व्यक्ती वैयक्तिक विकास आणि सुधार करण्यासाठी सक्षम आहे गांधीवादी विचारधारा आदर्शवादी नाही तर व्यवहारिक आदर्शावर जास्त जोर देताना आढळते, गांधीवादी एक दुधारी तलवार आहे ज्याचा उद्देश सत्य आणि अहिंसा च्या सिद्धांतानुसार व्यक्ती आणि समाजाला एकाच वेळेस बदलणे आहे. गांधींचे विचार हे भगवद्गीता, जैन धर्म, बौद्ध धर्म, बायबल, गोपाळ कृष्ण गोखले इत्यादीं च्या विचारातून विकसित झालेले आहे. टॉलस्टाय चे पुस्तक 'द किंग्डम ऑफ गॉड' याचा महात्मा गांधींवर प्रभाव होता. गांधींनी रस्किन चे पुस्तक&nbsp;"अंटू दिस लास्ट" यातून सर्वोदयाच्या संकल्पनेचा स्वीकार केला आहे. व त्याचा आपल्या जीवनात उपयोग केलेला आहे. &nbsp;गांधींच्या विचारांचा विकास गांधीवादी यांनी म्हणजेच भारतामध्ये विठोबा भावे आणि जयप्रकाश नारायण तसेच भारताबाहेर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर आणि त्यासारख्या अन्य लोकांनी केलेला आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
50

Talekar, P. R. "महात्मा फुलेंचे तृतीय रत्न नाटकाचे विचार आपल्या नाटकातून, नाट्यअभिनयातून झाडीपट्टीत रुजविणारे प्रसिद्ध कलावंत अनिरुद्ध वनकर : एक दृष्टीक्षेप". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 267–70. https://doi.org/10.5281/zenodo.12198867.

Full text
Abstract:
बहुजनांचा प्रश्न मांडून समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य महात्मा फुले यांनी &lsquo;तृतीय रत्न&rsquo; या नाटकात केला आहे. सामाजिक परिवर्तनाचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन फुलेंनी हे नाटक रचले आहे. म्हणून या नाटकामुळे ते &lsquo;सामाजिक मराठी रंगभूमीचे जनक&rsquo; असल्याचे वक्तव्य झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक, गायक अनिरुद्ध वनकर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे फुलेंनी साकारलेले &lsquo;तृतीय रत्न&rsquo; नाटक नाट्यसृष्टीच्या रंगमंचावर आणण्याचे धाडस समाजपरीवर्तनाच्या चळवळीत सदैव सक्रीय असलेले सुप्रसिद्ध अभिनेते, नाटककार तसेच दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांनी केले आहे. इ. स.१८५५ मध्ये महत्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेले &lsquo;तृतीय रत्न&rsquo; हे नाटक मराठी रंगभूमीवरील फार मोठे योगदान होते. हे नाटक इंग्रज राजवटीमध्ये महात्मा फुलेंनी सादर करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना त्यावेळी सादर करू दिले नाही. फुलेंनी &lsquo;तृतीय रत्न&rsquo; हे नाटक वैचारिक व सामाजिक दृष्टीकोनातून तयार केले होते. आपल्या या नाटकातून त्यांना समाजप्रबोधन घडवायचे होते. त्यामुळे समाजप्रबोधनाची कास धरून समाजाच्या अंतर्मनात पोहोचण्यासाठी त्यांनी &lsquo;तृतीय रत्न&rsquo; हे नाटक तयार केले. त्यामुळे या नाटकाने सामाजिक रंगभूमीचा पाया रचला गेला असे म्हटले जाते. म. फुले यांच्या नाटकातून त्यांची वैचारिक दृष्टी तसेच कलात्मकता व्यक्त होते. म. फुलेंचे हे विचार त्यांच्याच नाटकामधून झाडीपट्टीतील नाट्यकलाकारांच्या माध्यमातून झाडीपट्टी रंगमंचावर आणण्याचे महत्वपूर्ण कार्य नाट्यदिग्दर्शक तसेच कलाकार अनिरुद्ध वनकर यांनी केल्याचे दिसते.&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!