Kliknij ten link, aby zobaczyć inne rodzaje publikacji na ten temat: कायदा.

Artykuły w czasopismach na temat „कायदा”

Utwórz poprawne odniesienie w stylach APA, MLA, Chicago, Harvard i wielu innych

Wybierz rodzaj źródła:

Sprawdź 50 najlepszych artykułów w czasopismach naukowych na temat „कायदा”.

Przycisk „Dodaj do bibliografii” jest dostępny obok każdej pracy w bibliografii. Użyj go – a my automatycznie utworzymy odniesienie bibliograficzne do wybranej pracy w stylu cytowania, którego potrzebujesz: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver itp.

Możesz również pobrać pełny tekst publikacji naukowej w formacie „.pdf” i przeczytać adnotację do pracy online, jeśli odpowiednie parametry są dostępne w metadanych.

Przeglądaj artykuły w czasopismach z różnych dziedzin i twórz odpowiednie bibliografie.

1

Shewale, Navnath Laxman, та Sunil Nana Sandanshiv. "पेसा कायदा (1996) आणि वन हक्क कायदा (2006) नुसार आदिवासींचा विकासात होत असलेला बदल". Journal of Research & Development 17, № 4 (2025): 121–24. https://doi.org/10.5281/zenodo.15544327.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong><em>सार:-</em></strong> <strong><em>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </em></strong><em>आदिवासींच्या विकासातील उणिवा दूर करण्याच्या दृष्टीने केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मार्फत विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. केंद्र शासनाने पारित केलेले पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा कायदा) 1996 आणि वन हक्क कायदा 2006 हे दोन्ही कायदे आदिवासींच्या विकासामध्ये मोठी भूमिका बजावू शकणार आहे. महाराष्ट्र शासनाने सन 2015 मध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे आदिवासी विभागाच्या एकूण बजेटच्या&nbsp; 5% इतकी रक्कम आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मुक्त निधी (अबंध निध) म्ह
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
2

Shewale, Navnath Laxman, та Sunil Nana Sandanshiv. "पेसा कायदा (1996) आणि वन हक्क कायदा (2006) नुसार आदिवासींचा विकासात होत असलेला बदल". Journal of Research & Development 17, № 4 (2025): 121–24. https://doi.org/10.5281/zenodo.15544429.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong><em>सार:-</em></strong> <strong><em>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </em></strong><em>आदिवासींच्या विकासातील उणिवा दूर करण्याच्या दृष्टीने केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मार्फत विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. केंद्र शासनाने पारित केलेले पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा कायदा) 1996 आणि वन हक्क कायदा 2006 हे दोन्ही कायदे आदिवासींच्या विकासामध्ये मोठी भूमिका बजावू शकणार आहे. महाराष्ट्र शासनाने सन 2015 मध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे आदिवासी विभागाच्या एकूण बजेटच्या&nbsp; 5% इतकी रक्कम आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मुक्त निधी (अबंध निध) म्ह
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
3

सुहास, वाघमारे. "वन हक्क लाभार्थ्यांच्या समस्या आणि शाश्वत विकास". International Journal of Advance and Applied Research S6, № 2 (2025): 488–90. https://doi.org/10.5281/zenodo.15560971.

Pełny tekst źródła
Streszczenie:
आदिवासींसाठी सरकारने कायदे केले पण त्यांची सगळी प्रक्रियाच इतकी किचकट आहे की जंगलाचा राजा गांगरून गेला आहे.&nbsp; कायद्यांच्या लोकाभिमुख अंमलबजावणीची खऱ्या अर्थाने गरज आहे. आपल्या देशात ब्रिटिश काळामध्ये ज्या जमिनी संपादित केल्या व संपादित करून जाहीर केल्या त्या सर्व जमिनी म्हणजेच वनजमिनी होत. या जमिनींच्या ८/१२ उताऱ्यामध्ये भोगवटदार या सदरी वनखात्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. थोडक्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशात वनखात्याची स्थापना इंग्रजांनी केली. आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी भारतीय वन कायदा, १९२७ यासारख्या आदिवासी व जंगलवासियांना जाचक व जुलमी कायद्यात बदल झालेच नाही किंबहुना वनवासीयांना जंगल
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
4

गीता, बाबुराव ढाकणे. "भारतात सर्वप्रथम 'मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण कायदा'करणारे दूरदृष्टी असलेले राजे -"महाराजा सयाजीराव गायकवाड"". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 46–48. https://doi.org/10.5281/zenodo.7397409.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong>प्रस्तावना</strong><strong>:-</strong> &lsquo;शेतकऱ्याचा मुलगा ते राजा&rsquo; यापुढे जाऊन महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या विविध क्षेत्रातील सुधारणांमधून &lsquo;दूरदृष्टी असलेला समाजाभिमुख राजा&rsquo; अशी महती निर्माण केली आहे. मध्ययुगीन &nbsp;काळातील पारंपरिक मानसिकतेत अडकलेल्या समाजावर प्रचलित आधुनिक दृष्टीने संस्कार करणे हे सरकारचे कर्तव्य आहे,असेत्यांचे मत होते.जागतिक पातळीवर भारताला स्थान मिळवायचे असेल तर काळाबरोबर चालावे लागेल या धारणेने त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही आधुनिक दृष्टीने सुधारणा व कायदे केले. त्यांनी केलेले कायदे, विशेषतः &lsquo;प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे कायद
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
5

घरत, श्री डॉ. प्रकाश विष्णू. "जैवविविधता कायदा व पर्यावरण संवर्धन". International Journal of Advance and Applied Research 6, № 25(D) (2025): 100–102. https://doi.org/10.5281/zenodo.15332618.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong>सारांश </strong>&nbsp;:- आपल्या सभोवतालेचे वृक्ष, पक्षी, प्राणी, मानव, पाणी, हवा, डोंगर इत्यादी घटक या सर्वांचे एकत्रित स्वरूप म्हणजे पर्यावरण. या मधील विविध जैविक घटक जे एकमेकांवर अवलंबून असतात त्यांनाच जैवविविधता म्हणून संबोधले जाते. या सर्वांसाठी पर्यावरण महत्वाचे असते. मात्र पर्यावरणाच्या असमतोलमुळे&nbsp; मानव,&nbsp; प्राणी व पक्षी यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. मानवी जीवन अधिकाधिक सुखी समृद्ध करण्यासाठी आधुनिक ज्ञानाचा वापर करून नवनवीन शोध लावलेजात आहेत. त्यातच वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी नैसर्गिक साधन सामुग्रीचा अतिरिक्त वापर होत आहे. यामुळे जैवविव
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
6

भालेराव, श्री सुरेश जे., та तेलगोटे डॉ. धर्मेंद्र पु . ""वनहक्क कायदा 2006 च्या अनुषंगाने वनहक्कधारक नागरिकांना मिळालेल्या अधिकाराचे अध्ययन"". International Journal of Advance and Applied Research 5, № 23 (2024): 565–67. https://doi.org/10.5281/zenodo.13683053.

Pełny tekst źródła
Streszczenie:
सारांश &nbsp;:-&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp;जगामध्ये सर्वच देशात कमी अधिक प्रमाणात आदिवासी जमातींचे अस्तित्व आहे. भारतातही आदिवासी जमातीच्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. जगातील एकूण आदिवासी जमातींपैकी 23 टक्के आदिवासी लोक भारतामध्ये वास्तव्यात असून याची नोंद संयुक्त राष्ट्र संघात झालेली आहे. भारतामध्ये जवळपास 645 इतक्या &nbsp;आदिवासी जमाती आढळून येतात. प्राचीन काळापासून भारतातील आदिवासी लोकांचा जंगलाशी अतिशय जवळचा संबंध असून त्यांना आपल्या दैनंदिन उपजीविकेसाठी जंगलावर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु ब्रिटिश काळापासून ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा या आदिवासी समुदायावर, त्यांच्य
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
7

डॉ.किर्दंत, विलास गोपीनाथराव, та मोरे जयंत हंसराज डॉ. "कॉपीराईट कायद्याच्या संरक्षणात ग्रंथालयाची भूमिका". International Journal of Advance and Applied Research S6, № 12B (2025): 143–46. https://doi.org/10.5281/zenodo.14909897.

Pełny tekst źródła
Streszczenie:
भारत सरकारने लिखित साहित्याचे संरक्षण, लेखकाचे अधिकार व हक्क सुरक्षित ठेवण्याकरिता सन 1957 मध्ये कॉपीराईट कायदा पास केला. हा कायदा 1958 मध्ये अमलात आला. या कायद्यामध्ये स्थळ, काळ, परिस्थितीनुसार बदल करण्यात आले. यामध्ये 1976, 1983, 1984, 1992, 1994, 1999 आणि 2012 या प्रत्येक वर्षी कायद्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता ग्रंथालयाला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. कॉपीराईट कायद्यामध्ये लिखित साहित्याची चोरी, अतिरिक्त वापर, विनापरवानगी हाताळणे, साहित्यामधील मजकूर घेऊन त्यावर मालकी हक्क दाखविणे इत्यादी स्वरूपाची तरतूद करण्यात आली आहे.
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
8

वैभव, गोपाल राऊत. "शाश्वत विकासाकरीता ग्रामीण विकासामध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या भुमीकेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 402–6. https://doi.org/10.5281/zenodo.15251068.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong><em>स्&zwj;वांतत्र्यापुर्वी जमीनचे केंद्रीकरण एका ठरावीक वर्गाकडे झाल्&zwj;याने मोठया प्रमाणावर विषमता वाढीस लागली होती. स्&zwj;वातंत्र्यानंतर सरकारने समाजिक</em></strong><strong><em>&nbsp;कल्&zwj;याण हया तत्&zwj;वाचा स्विकार&nbsp;व अंगीकार केल्&zwj;याने जमीन धारणेची असलेली विषमता दुर करण्&zwj;यासाठी अनेक जमीन सुधारणा कायदे मंजुर करून अमलात आणण्&zwj;याची कार्यवाही सुरू केली गेली . तसेच काही जमीनधारणा&nbsp;व &nbsp;वतन &nbsp;इ. कायदे रद्द करण्&zwj;यात आले. आचार्य विनोबा भावे सारख्&zwj;या काही समाज सुधारकांनी&nbsp;&lsquo;भुदान चळवळ&rsquo;&nbsp;चालवुन काही प्रमाणात समाजाची मानसिकता बदलण्&z
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
9

दिपाली, तुकाराम सामंत. "कौटुंबिक हिंसाचार आणि महिला संरक्षण कायदा 2005". International Journal of Advance and Applied Research S6, № 6 (2025): 320–23. https://doi.org/10.5281/zenodo.15067278.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<em>भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांचे स्थान वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. पितृसत्ताक पद्धतीमुळे स्त्रियांची अवस्था अबलेसारखीच होती. आजही त्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे असे नाही. देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्षे उलटून गेली तरी महिलांना वेगवेगळ्या अन्याय अत्याचारांना तोंड द्यावे लागते. आईच्या गर्भातच स्त्रीचा भ्रूण खुडण्यापासून या अन्यायाला सुरुवात होते</em><em>, </em><em>जन्माला येण्यापूर्वीपासून किंवा जन्माला आलीच तर जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर महिलांना अनेक अत्याचार सहन करावे लागतात. असमानतेची वागणूक</em><em>, </em><em>हुंड्यासाठी छळ</em><em>, </em><em>सासरी
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
10

प्रा., डॉ. गोवर्धन कृष्णाहरी दिकोंडा. "भारतातील वंचितांसाठी मोफत व सक्तीचे शैक्षणिक धोरण – ऐतिहासिक अभ्यास (इसवी सन १९१० ते इसवी सन २०१०)". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 18–21. https://doi.org/10.5281/zenodo.7397324.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong>&nbsp;गोषवारा : &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; आधुनिक भारताच्या इतिहासाची व आधुनिक शिक्षण पद्धतीचा सुरुवात ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनापासून सुरुवात होते असे म्हटले जाते. कंपनी व ब्रिटिश पार्लमेंट या देशात शैक्षणिक धोरण राबविताना भारतीयांना शिक्षण देणे हे आपले कार्य तथा कर्तव्य नाही अशी भूमिका
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
11

साळुंके, श्री. गोविंदा पंढरीनाथ, та प्रा.डॉ.भरत दशरथ खंडागळे. "आदिवासींचे अधिकार आणि वन हक्क कायदा २००६ - सामुहिक वनहक्काची स्थिती आणि आदिवासी समुदायाचा विकास". International Journal of Advance and Applied Research 4, № 33 (2023): 144–46. https://doi.org/10.5281/zenodo.10154290.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong>प्रस्तावना&nbsp;:&nbsp;</strong><strong>वनहक्क&nbsp;कायद्याची&nbsp;पार्श्वभूमी&nbsp;:&nbsp;</strong>आदिवासी&nbsp;समाजाच्या&nbsp;उत्थानाकरिता&nbsp;दोन&nbsp;कायद्यांची&nbsp;भूमिका&nbsp;फार&nbsp;महत्वाची&nbsp;आहे,&nbsp;पहिला&nbsp;म्हणजे&nbsp;पेसा&nbsp;कायदा&nbsp;१९९६&nbsp;व&nbsp;दूसरा&nbsp;वनहक्क&nbsp;कायदा&nbsp;२००६.&nbsp;वनहक्क&nbsp;कायद्याचे&nbsp;पूर्ण&nbsp;नाव "अनुसूचीत&nbsp;जमाती&nbsp;व&nbsp;इतर&nbsp;पारंपरिक&nbsp;वन&nbsp;निवासी (वनहक्कांची&nbsp;मान्यता)&nbsp;अधिनियम,&nbsp;२००६&nbsp;व&nbsp;नियम&nbsp;२००८,&nbsp;सुधारणा&nbsp;नियम&nbsp;२०१२&nbsp;हे&nbsp;आहे.&nbsp;या&nbsp;कायद्याला&nbsp;
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
12

कोटुरवार, डॉ. दीपक द., та राजकुमार रामरावजी वाघ. "माहिती अधिकार कायदा प्रशासकीय व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याचे साधन - एक चिकित्सक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 6, № 25(D) (2025): 60–63. https://doi.org/10.5281/zenodo.15332418.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong>सारांश (ABSTRACT):</strong> &nbsp; &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; &nbsp;या शोधनिबंधामध्ये माहिती अधिकार कायद्याच्या यशस्वीतेसाठी व पारदर्शकतेसाठी &nbsp;काही सूचना व उपाययोजना सांगितलेल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील आर्वी आष्टी कारंजा या ३ (तीन) तालुक्यात माहिती अधिकार कायद्यात आणखी पारदर्शकता आनण्याच्या दृष्टीने या कायद्याच्या मार्गातील अडथळे व समस्यांचा शोध घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करणे हा या अभ्यासाचा उद्देश आहे. त्या दृष्टीने विविध बाबींचा शोध व चिकित्सक विश्लेषण करून माहिती अधिकार कायद्यात आणखी पारदर्शकतेच्या संदर्भात काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. &nbsp
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
13

डॉ., माधव माणिकराव मोरे. "नवोन्मेष आणि शिक्षण यांचा समतोल: बौद्धिक संपदा संरक्षणाचे समाजशास्त्रीय विश्लेषण". International Journal of Advance and Applied Research S6, № 12A (2025): 177–80. https://doi.org/10.5281/zenodo.14905311.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<em>हा निबंध बौद्धिक संपदा अधिकार (IPR) आणि शिक्षण यांच्यातील समाजशास्त्रीय प्रभावांचा अभ्यास करतो, विशेषतः IPR शैक्षणिक संदर्भात नवोन्मेषावर कसा परिणाम करतो, यावर. शिक्षण आणि नवोन्मेष यांचा समतोल राखताना बौद्धिक संपदा अधिकारांचा कायदा आणि त्याचा अभ्यास घेतला जातो. या विश्लेषणाद्वारे, IPR आणि शैक्षणिक संरचनांमधील परस्पर क्रिया आणि त्यावर होणारे सामाजिक परिणाम तपासले जातात. यासोबतच, IPR च्या कक्षेत ज्ञानवाटप आणि नवोन्मेष यामधील समतोल साधण्याच्या धोरणांवर चर्चा केली जाते.</em>
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
14

प्रा., डॉ. देवराव नामदेव सोनकांबळे. "समांतर अर्थव्यवस्था निर्मितीची कारणे व परिणाम". International Journal of Advance and Applied Research 3, № 10 (2022): 41–46. https://doi.org/10.5281/zenodo.7519403.

Pełny tekst źródła
Streszczenie:
भारतीय प्रजासत्ताकला आज ७२ वर्षे पूर्ण होत आहेत. या ७२ वर्षांच्या काळात अभिमान&nbsp; वाटावा अशा काही उद्दिष्टाची परिपूर्तता देशाने प्राप्त केली आहेत. परंतु काही बाबतीत अपयश ही आलेला आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे देशात सातत्याने वाढत जाणारी आर्थिक विषमता होय. स्वातंत्र्योत्तर काळात या देशातील आर्थिक विषमता कमी करण्याचे प्रयत्न सरकारकडून आपल्या आर्थिक धोरणात केलेल्या शिफारशीतून प्रत्ययास आली आहेत. यात उत्तर भारतातील जमीनदारी पध्दत नष्ट करून साधारणतः तीन कोठी भूमिहीन कुळांना जमिनीचे मालकी हक्क प्राप्त करून देण्यात आले. सन. १९६९ मध्ये देशातील १४ व १९८० मध्ये ०६ अशा एकूण २० खाजगी व्यापारी बँकांचे
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
15

हितेंद्र, आर.आहेर, та कंदी श्रवण कुमार डॉ. "विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था : लेखा परिक्षणाची चिकित्सा". International Journal of Advance and Applied Research 10, № 4 (2023): 211–16. https://doi.org/10.5281/zenodo.7837180.

Pełny tekst źródła
Streszczenie:
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या ग्रामपातळीवर कृषी व कृषीपूरक कार्यासाठी पतपुरवठा करणाऱ्या महत्वाच्या संस्था असतात. प्रत्येक तालुक्यातील विविध सहकारी संस्था या सहकार खात्याचे तालुका उपनिबंधक व जिल्हा बँक यांच्याशी संलग्न असतात. अर्थातच सरकार खाते महाराष्ट्र राज्य, शिखर बँक, जिल्हा बँक, जिल्हा बँकेची शाखा व पुढे ग्रामीण भागातील प्राथमिक कृषी सहकारी संस्था अशी ही उतरंड असते. सहकार कायदा महाराष्ट्र राज्य यांचे अनुसरण या संस्थांना करावे लागते. जिल्हा बँकेच्या मूलभूत कामात या प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचा मुख्य वाटा असतो आणि कृषक समाजही आपल्याच सहकारी प्राथमिक सेवा संस्थेवर अवलंबून असतो. येथे
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
16

प्रा.डॉ.सुनिल, रजपूत. "हैद्राबाद मुक्तिसंग्राम आणि आर्यसमाज चळवळ". International Journal of Advance and Applied Research 2, № 19 (2022): 77–80. https://doi.org/10.5281/zenodo.7053758.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong>सारांश</strong> ब्रिटिश राजवटीत भारतात ५६३ देशी राज्ये व संस्थाने होती. या राज्याचा आणि संस्थानांचा राज्यकारभार देशी राजे व संस्थानिक पाहत असत. दक्षिण भारतात त्रावणकोर, बडोदा, कोल्हापूर, नागपूर आणि हैद्राबाद ही राज्ये होती. यामध्ये हैद्राबादचे राज्य आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे होते. म्हणून ते महत्त्वाचे होते. हैद्राबाद राज्यात मराठवाडा, तेलंगण व कर्नाटक या प्रादेशिक विभागांचा समावेश होत होता. &nbsp;ब्रिटिशांनी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा इ.स. १९४७ मध्ये पास केला. या कायद्यानुसार भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या राजकीय वर्चस्वातून मुक्त झाला व भारताला स्वातंत्र्य मिळाले. इ.स. १९४७ च
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
17

प्रा., डॉ. दत्ता उद्धव जाधव. "महात्मा गांधीं आणि भारतीय स्वतंत्र संग्राम". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 05 (2023): 30–34. https://doi.org/10.5281/zenodo.10072317.

Pełny tekst źródła
Streszczenie:
संयुक्त भारत पृथ्वीचा तो प्रचंड भूभाग जो त्याच्या सभ्यता, संस्कृती आणि चांगल्या आचरणाने सुशोभित होता. या अखंड भारतावर प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक आक्रमण झाले. काहीनी आक्रमणानंतर येथील अफाट संपत्ती लुटून नेली. तर काहींनी भारतात आपले साम्राज्य निर्माण केले. इंग्रज व्यापाराच्या उद्देशाने भारतात आले. इथे त्यांनी आपले पाय रोवायला सुरुवात केली. मग त्याने राजकीय साम्राज्य निर्माण केले. भारतीयांना त्यांचे गुलाम बनवले. भारत हा पृथ्वीचा असा एक भाग आहे जो गुलामगिरीच्या अंधाराखाली सर्वात जास्त काळ राहिला आहे. ज्याच्या नशिबी गुलामी नंतर गुलामगिरी राहिली. गुलामगिरीविरुद्धचे पहिले भारतीय बंड
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
18

अनंत, रतनलाल राठोड. "आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये वसंतराव नाईकांची भूमिका". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 24–29. https://doi.org/10.5281/zenodo.15240730.

Pełny tekst źródła
Streszczenie:
हरीतक्ांतीचे प्रेणेते, महाराष्ट्राचे माजीमुख्यमंत्री, वसंतराव नाईक यांची महाराष्ट्राच्याजडणघडणीमध्ये महत्वपूणय भूनमका असनूमहाराष्ट्राच्या चौफे र नवकासासाठी पायाभरणी आनणउभारणीच्या कोननिलामध्ये त्यांचे नाव सुवणायक्षरांनीकोरले जाते. महाराष्ट्राचा सवोच्च नेतत्वकताय ृ मुख्यमंत्रीअसतांना एकतप राजनकय सेवा करतांना महाराष्ट्रराज्याचा िाश्वत नवकासासाठी नवनवध योजना राबवनूसामानजक, आनथयक, राजनकय, सांस्कृ नतक व िैक्षनणकघटकांचा नवस्ततृ नवकास करुन महाराष्ट्राला देिामध्येसवयश्रेष्ठ स्थान नमळवनूनदले. महानायक, वसंतरावजीनाईक यांनी आपल्या राजनकय कारनकदीत कृ नि-औद्योनगकीकरण, पंचायतराज लोकिाहीचेनवकें द्रीकरण, िैक्षन
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
19

प्रा., डॉ. व्ही. बी. बैरागी, та त्रिवेणी संजय ढुस. "महावितरण कंपनीच्या 'महावितरण अभय योजना' व 'गो ग्रीन योजनेचा' अभ्यास". Young Researcher S14, № 1A (2025): 216–18. https://doi.org/10.5281/zenodo.14875345.

Pełny tekst źródła
Streszczenie:
महावितरण किंवा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) ही संपूर्ण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची मालकीची उपकंपनी आहे. ही कंपनी भारतातील सर्वात जास्त वीज वितरण युटिलिटी आहे. पूर्वी विजेची निर्मिती, पारेषण आणि वितरण हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ(MSEB ) पहात होते. परंतु भारत सरकारच्या विद्युत कायदा २००३ नुसार MSEB चे ६ जून २००५ रोजी ४ कंपन्यांमध्ये विभाजन करण्यात आले. &Oslash; महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ MSEB होल्डिंग कंपनी &Oslash; महानिर्मिती किंवा&nbsp; महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड &Oslash; महापारेषण किंवा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमि
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
20

Dr., K. G. Pokale. "मानवाधिकार : आंतरराष्ट्रीय करार आणि भारतीय संविधान". International Journal of Advance and Applied Research 11, № 7 (2023): 111–13. https://doi.org/10.5281/zenodo.10043405.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong>:</strong> मानवी हक्क हे मानवी वंशात जन्माला आल्याने कोणत्याही मानवाला उपलब्ध असलेले मूलभूत अधिकार आहेत. राष्ट्रीयत्व, धर्म, भाषा, लिंग, रंग किंवा इतर कोणत्याही बाबी विचारात न घेता ते सर्व मानवांमध्ये अंतर्भूत आहे.मानवी हक्कांचे संरक्षण कायदा, 1993 नुसार मानवी हक्क म्हणजे &ldquo;मानवी हक्क म्हणजे व्यक्तीचे जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि प्रतिष्ठेशी संबंधित अधिकार जे घटनेने हमी दिलेले आहेत किंवा आंतरराष्ट्रीय करारांमध्ये मूर्त स्वरूप दिलेले आहेत आणि भारतातील न्यायालयांद्वारे लागू केले जाऊ शकतात.&rdquo; देशातील लोकांच्या विकासासाठी मानवी हक्कांचे संरक्षण आवश्यक आहे, ज्यामुळे शेवटी संपूर्ण
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
21

डॉ., राजाराम रा. पिंपळपले. "गांधीवादी स्त्रियाचे भारतीय स्वतंत्रय लढ्यात योगदानाचे : एक ऐतिहासिक अवलोकन". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 994–1000. https://doi.org/10.5281/zenodo.10285323.

Pełny tekst źródła
Streszczenie:
प्राचीन काळापासून&nbsp;भारतीय समाज व्यस्थेमध्ये स्त्रियांना महत्वाचे स्थान देण्यात आलेले होते. तसेच स्त्रियांना सामाजिक व राजकीय जीवन पद्धतीमध्ये&nbsp; कुटुंब व्यवस्थेला अतिशय महत्व दिले जात असे. भारतीय समाज व्यवस्था ही पुरुष प्रधान व्यवस्था अशी&nbsp; होती. त्यामुळे मुलगा जन्माला येणे शुभ किंवा उत्सव प्रिय समजले जात असे. स्त्रियांना त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत सर्वच जीवनभर स्त्रीयांचे स्थान हे पुरुषापेक्षा कनिष्ट दर्ज्याचे असे&nbsp;होते.&nbsp;तत्कालीन&nbsp;भारतीय समाजातील सर्वच व्यक्तीला आपनासपुत्र व्हावा असे वाटत होते. आर्यकाळामध्ये पूतरकामविधी केला जात असेअसे अनेक पुरावे व
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
22

Talekar, Publisher: P. R. "भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत महिलांचे योगदान". International Journal of Advance and Applied Research 5, № 14 (2024): 125–30. https://doi.org/10.5281/zenodo.11178229.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong>गोषवारा</strong> : भारतीय राज्यघटना जगातील सर्व लिखित राज्यघटनांपैकी सर्वात मोठी घटना आहे. ती एक विस्तृत ,सर्वसमावेशक व तपशीलवार दस्तऐवज आहे. भारतीय राज्यघटना भारतीय शासनसंस्थेचा &lsquo;मूलभूत कायदा&rsquo; आहे. त्यात नागरिकांचे मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये आणि राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे, तसेच घटनात्मक आराखड्याची म्हणजेच विविध स्तरावरील शासकीय संरचनेची आणि अंगांची तरतूद केली आहे. त्यामुळे देशाच्या शासनांमध्ये राज्यघटना अत्यंत मूलभूत आहे. भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रियेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर,डॉ. राजेंद्र प्रसाद ,पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभाई पटेल यांच्यासह असलेल्या
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
23

दैवशाला, शिवाजी नागदे. "हवामान बदल एक कृषी संकट". Journal of Research & Development' 14, № 21 (2022): 36–38. https://doi.org/10.5281/zenodo.7527943.

Pełny tekst źródła
Streszczenie:
हवामान बदल ही एकविसाव्या शतकातील एक आवाहन आहे .हवामान बदलाचा प्रभाव जगातील सर्वच देशांना जाणवत आहे. जगातील प्रत्येक देशाने या आव्हानाचा सामना करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु सर्वांना म्हणावे तितके यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे जगातील सर्वच राष्ट्रांनी एकजुटीने हवामान बदलाचा सामना करणे गरजेचे आहे. हवामान बदलाचा परिणाम आर्थिक विकास, नैसर्गिक संकट, गरिबी यांच्याशी येतो. भारतात या सर्व गोष्टींचे समाधान आणि निराकारणाकरिता शासकीय व्यवस्था, नीती आणि कायदा यांच्या संदर्भात प्रश्न निर्माण केले जात आहेत. हे प्रश्न खालील लेखाद्वारे सोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात अ
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
24

Talekar, P. R. "महाराष्ट्रातील उद्धारातील संताची भभूमीका / कामगिरी". International Journal of Advance and Applied Research 5, № 18 (2024): 44–48. https://doi.org/10.5281/zenodo.11654965.

Pełny tekst źródła
Streszczenie:
प्राचीन काळातील समाजरचना आणि वर्णव्यवस्येनी समाजातील मानवाचे जीवन एका वर्तुळात बंधिस्त करूण ठेवले कोणताही वर्ण या पारंपारिक रचनेला तोडव्याचा प्रमल करण्यास पुढे झालेला नव्हता आणि समाज प्रबोधनाची गरज असतानाही त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात होते. सामाजिक बंधन कही परंपरा भातच तत्कालीन समाज गुरफटला गेला होता. समजातील अरुणारी वर्णव्यवस्था ही त्याला कारणीभूत होती. असे एक मत काढळते परंतु समाजातील धार्मिक संकल्पनाही त्याला कारणीभूत होती. ब्राहमण वर्ग आपल्या सरहद्दीबा आत कोणालाही प्रवेश करक देत नव्हता परिस्थितीचा कायदा घेवून धार्मिक कर्मकांडाची अतिरेक वाढत चालला होता. तो विधी करुण घेणे असो, भावर
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
25

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषिविषयक विचार". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 191–201. https://doi.org/10.5281/zenodo.12186868.

Pełny tekst źródła
Streszczenie:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. मानववंशशास्त्र, कायदा, इतिहास, धर्मशास्त्र, तत्वज्ञान, राजकारण, समाजशात्र अशा ज्ञानाच्या शाखांमध्ये डॉ.आंबेडकर यांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. डॉ. आंबेडकरांचे वैशिष्ट्ये असे होते की कोणत्याही ज्ञानशाखेतील तत्कालीन जागतिक तज्ञांशी त्यांचा अभ्यासपूर्ण वादसंवाद झाला आहे. घटनातज्ञ, कायदेपंडित, राजकारणी, अर्थतज्ञ, कृषीतज्ञ, अशा विविध पदव्यांनी आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो. एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख फार दुर्मिळ आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे थोर अर्थशास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळण्यास बरीच वर्ष लागली. त्यांनी
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
26

प्रा., डॉ. एकनाथ वैजनाथ भिंगोले. "महात्मा गांधीजींची ग्रामस्वराज्याची संकल्पना". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 05 (2023): 80–84. https://doi.org/10.5281/zenodo.10072529.

Pełny tekst źródła
Streszczenie:
धर्म, नीती, राजकारण, अर्थकारण, शिक्षण, आरोग्य, कायदा, शेती असे कोणतेही क्षेत्र असो गावापासून विश्वापर्यंत प्रचंड मोठा आवाका गांधी विचाराने व्यापला आहे. मानवावर प्रभाव टाकणाऱ्या सर्व प्रक्रियांचे सुक्ष्म निरीक्षण करून त्यांचे मूलगामी चिंतन गांधीजींनी केले होते. या अनुषंगाने वरील विषयांच्या संदर्भात शोध आणि बोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामस्वराज्याची व्याख्या करताना महात्मा गांधी म्हणतात की, लोकांच्या संमतीने होणारे भारत वर्षातील शासन. लोकांच्या संमतीने हे शासन देशवासीयांच्या मताधिकारांच्या प्रयोगावर आधारित असेल.आज ज्या पद्धतीने भारतातील खेड्यांची दुरावस्था झालेली आहे. तुलनात्मकदृष्ट्या प्
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
27

राठोड, प्रा. डॉ. रमेश एम. "मानवी हक्काच्या परीपेक्ष्यातून महिला सक्षमीकरण". International Journal of Advance and Applied Research 5, № 23 (2024): 538–840. https://doi.org/10.5281/zenodo.13682891.

Pełny tekst źródła
Streszczenie:
सारांश:-&nbsp;मानवाधिकाराच्या सिध्दातानुसार सर्व मानवांना किमान चांगले जीवन जगता यावे. याकरिता आर्थिक, सामाजिक, राजकीय सांस्कृतिक परिस्थितीचा एक समान आकृतीबंध निश्चित केल आहे. मानवाधिकार नागरिकाच्या हातातील प्रभावी शस्त्र आहे. &nbsp;प्राचीन काळापासून भारतात मानवी जीवन परपरेला जोपासण्यात स्त्री ने महत्वपूर्ण भूमिका बलायली आहे. नवगृष्टी, नवजीवन निर्माण करणारी, समता व ममतेचा मूलस्त्रोत असलेली, प्रतिभायंत्, विदुषी अशी स्त्रीची अनेक रूपे आढळतात. एकाच वेळी दुहेरी तिहेरी भूमिका पार पाडण्याचे सामर्थ्य हे स्त्री मध्येच दिसून येते. प्राचीन काळापासून ते सद्यकालीन स्त्री जीवनाची वाटचाल ही फार उल्लेखनिय आण
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
28

प्रा., डॉ. लदाफ एस. के. "महात्मा गांधी व सत्याग्रह". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 217–23. https://doi.org/10.5281/zenodo.10115487.

Pełny tekst źródła
Streszczenie:
1920 मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यु झाला व भारतीय राजकारणात महात्मा गांधींचा उदय झाला. म्हणजे टिळक पर्वाचा अस्त होऊन गांधीपर्व सुरु झाले&nbsp;1920 नंतरच्या संपूर्ण कालखंडावर महात्मा गांधींचा जबरदस्त प्रभाव होता. मवाळवाद<strong>, </strong>जहालवाद<strong>,&nbsp;</strong>क्रांतिकारी या मार्गापेक्षा सत्याग्रहाचा वेगळा मार्ग गांधींनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला दिला. महात्मा गांधींचा जन्म&nbsp;2 ऑक्टोबर&nbsp;1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. बॅरिस्टरची पदवी संपादन करुन वकिलीचा व्यवसाय त्यांनी सुरु केला<strong>; </strong>परंतु त्यांचा पिंड निराळ
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
29

Talekar, Publisher: P. R. "निवडक ग्रामपंचायतीमधील महिला प्रतिनिधीत्व व त्यांच्यासमोरील आव्हानांचे समाजशास्त्रीय विश्लेषण: विशेष संदर्भ गडहिंग्लज तालुका". International Journal of Advance and Applied Research 5, № 14 (2024): 99–108. https://doi.org/10.5281/zenodo.11178163.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong>प्रस्तावना: </strong> <strong>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </strong>स्त्रियांना समान अधिकार या नात्याने महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना समान अधिकार देण्यात येत आहेत. सनदशीर मार्गाने त्यांना अधिकाधिक अधिकार प्रदान करण्यात महाराष्ट्र कायमच अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्राला स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेने स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व अधिकार दिले आहेत. राजकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. महिला आरक्षणाचा मुद्दा संविधान सभेच्या चर्चेतही आला होता, पण तो अनावश्यक असल्याने फेटाळला गेला. असे गृहीत धरले गेले की लोकशाही सर्व गटांना प्रत
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
30

बल्लाळ, ऐश्वर्या नामदेव. "संविधान शिल्पकारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर". International Journal of Advance and Applied Research 11, № 4 (2024): 1506–8. https://doi.org/10.5281/zenodo.14196311.

Pełny tekst źródła
Streszczenie:
दलितांना प्रकाशाचा मार्ग दाखवणारे स्वातंत्र्यसूर्य, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,. भारतीय संविधानाचे शिल्पकार, प्रख्यात कायदेपंडीत, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय नेते म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय. यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये महु येथे झाला. त्यांचे मुळ नाव भीमराव रामजी सपकाळ व मूळ गाव आंबवडे (रत्नागिरी) होते. डॉ.बाबसाहेब आंबेडकरांचे कार्य फक्त संविधानापुरते मर्यादित नाही तर त्यांचे कार्य विविध क्षेत्रात विस्तारलेले आहे. दलितांना समाजात स्थान मिळवण्यासाठी केलेली सुरुवात भारत भारताच्या पहिल्या कायदा मंत्र्यापर्यंत पोहोचली. ते ब्रिटीश भारतातील मजूरमंत्री होते. त्यांनी भारतात ब
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
31

पाटील, अमित अशोक. "विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य व तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल त्यांचे विचार". International Journal of Advance and Applied Research 11, № 5 (2024): 447–49. https://doi.org/10.5281/zenodo.14059300.

Pełny tekst źródła
Streszczenie:
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म १९७८ साली कर्नाटक मधील जमखिंडी या गावी झाला. १८८२ साली त्यांचा बालविवाह रुक्मिणी सोबत झाला. प्राथमिक शिक्षण जमखंडी संस्थानात पूर्ण झाले. दुसरी इयत्तेमध्ये असताना प्रथम क्रमांक आल्याने मॅट्रिक पर्यंत शिष्यवृत्ती मिळाली. १८९१ साली&nbsp; वी.रा. शिंदे हे यांनी मॅट्रिक उत्तीर्ण केले. त्र्यंबकराव खंडेराव यांच्यामुळे महर्षी वी.रा. शिंदे ना जमखंडी संस्थानात नोकरी मिळाली पण पुढील शिक्षणासाठी त्यांनी फरगुशन महाविद्यालयात १८९३ साली प्रवेश मिळवला. त्यांच्या शिक्षणासाठी गंगाराम भाऊ म्हस्के यांनी आर्थिक पाठबळ दिले. १८९५ साली त्यांनी इतिहास व कायदा ही विषय घेऊन बी.ए. साठी
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
32

श्री., सुजित आप्पासाहेब लोखंडे. "स्वातंत्र्योत्तर कालखंडातील महाराष्ट्र शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा स्त्रि जीवनावरील सामाजिक परिणाम : एक एैतिहासिक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 103–5. https://doi.org/10.5281/zenodo.7397667.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong>प्रस्तावना</strong><strong> :- </strong> भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् ज्यांनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. आचार्य नरेंद्र देव यांच्या नेतृत्वाखाली जी कमिटी नेमली गेली तिनेही स्त्रीशिक्षणावर भर दिला. स्त्रिया शिकल्या नाहीत. तर समाज अधुरा राहील यावर राज्यकर्त्यांचा भर होता. स्त्रियांना प्राथमिक आणि माध्यमिक व्यवसायाचे शिक्षण देणारी नॉर्मल स्कूल सरकारने काढली. याशिवाय आग्रा लखनऊ कानपूर येथे वैद्यकीय शिक्षणात स्त्रियांसाठी जागा राखीव ठेवल्या शैक्षणिक आयोगाने १९४७ मध्ये अनेक शैक्षणिक सुधारणा सूचित केल्या. त्यांत स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. सह
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
33

प्रा.गांगुर्डे, रामदास भिमा. "भारतीय 'स्त्री' उन्नती विकास परिवर्तनातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान". International Journal of Advance and Applied Research 3, № 10 (2022): 1–6. https://doi.org/10.5281/zenodo.7514634.

Pełny tekst źródła
Streszczenie:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारतीय समाज हा एक कृषी प्रधान आणि पुरुषप्रधान मानसिकतेचा देश व समाज आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक असणाऱ्या लोकसंख्येत महिला आणि वंचित बहुजन मागासलेल्या समाज वर्ग लोक संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथील जुनाट पारंपारिक, मनुवादी,सनातनी व्यवस्थेमुळे आणि चालीरीती प्रथा यांच्या नावाखाली सती प्रथा, बालविवाह, बहुपत्नीत्व आणि पुरुष श्रेष्ठत्व या संकुचित विचार दृष्टिकोन आणि येथील मुठभर समाज घटकातील जुनाट, संकुचित विचाराच्या काही समाज वर्ग,गट लोकांनी कुटुंब, सामाजिक, राजकीय,आर्थिक, कौटुंबिक,सार्वजनिक मानसन्
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
34

प्रा.गांगुर्डे, रामदास भिमा. "भारतीय 'स्त्री' उन्नती विकास परिवर्तनातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान". International Journal of Advance and Applied Research 3, № 10 (2022): 1–6. https://doi.org/10.5281/zenodo.7519278.

Pełny tekst źródła
Streszczenie:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारतीय समाज हा एक कृषी प्रधान आणि पुरुषप्रधान मानसिकतेचा देश व समाज आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक असणाऱ्या लोकसंख्येत महिला आणि वंचित बहुजन मागासलेल्या समाज वर्ग लोक संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथील जुनाट पारंपारिक, मनुवादी,सनातनी व्यवस्थेमुळे आणि चालीरीती प्रथा यांच्या नावाखाली सती प्रथा, बालविवाह, बहुपत्नीत्व आणि पुरुष श्रेष्ठत्व या संकुचित विचार दृष्टिकोन आणि येथील मुठभर समाज घटकातील जुनाट, संकुचित विचाराच्या काही समाज वर्ग,गट लोकांनी कुटुंब, सामाजिक, राजकीय,आर्थिक, कौटुंबिक,सार्वजनिक मानसन्
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
35

Parkhe, Dinesh Yadavrao. "महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या : एक सामाजिक अभ्यास". Journal of Research & Development 17, № 2 (2025): 92–95. https://doi.org/10.5281/zenodo.15067155.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong><em>प्रस्तावना :- </em></strong> <em>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारतीय अर्थव्यवस्था हि विकसनशील अर्थव्यवस्था आहे आणि विकसनशील अर्थव्यवस्था हि कृषी प्रधान अर्थव्यवस्था समजली जाते त्यामुळे कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे समजले जाते.आजही एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ५५ ते ६० टक्के लोकसंख्या शेती व शेती आधारित उद्योगावर अवलंबून आहे आपल्या देशातील बहुतांश शेती व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे.अन्नधान्याचा पुरवठा,रोजगार निर्मिती,सरकारी उत्पन्नाचे साधन आणि परकीय चलन मिळवून देणारा उद्योग म्हणजे शेती आहे. शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
36

डॉ., घन आनंद लक्ष्मीकांत. "महिला आणि लिंग समानता धोरण". International Journal of Advance and Applied Research 4, № 25 (2023): 12–14. https://doi.org/10.5281/zenodo.8242472.

Pełny tekst źródła
Streszczenie:
प्राचीन काळापासून पितृसत्ताक वर्चस्वामुळे प्राचीन&nbsp; महिलांमध्ये भेदभाव केला जात आहे. प्राचीन काळापासून महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दुरययम असून जगात पुनरुत्पादक हक्क, कामगार, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित कायदे, महिलांवर अत्याचार आणि शोषण करण्यासाठी आजही उपयोगात आणले जात आहेत. समान हक्काचे कायदे असलेल्या देशातही कायदे असूनही वास्तविकता अशी आहे की पुरुषांना उच्च पातळीवरील आर्थिक व्यवस्थेमध्ये सहज प्रवेश घेता येतो. शिवाय त्यांचे राजकारण आणि सांस्कृतिक जगतात फार मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व होत.आजही महिलांना समानतेची वागणूक देण्यासंदर्भात कायदे होवूनही प्रत्यक्षात त्याची अमंलबजावणी होत असताना
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
37

द्विजेश, उपाध् याय, та मकुेश चन्‍द र. पन डॉ0. "तबला एवंकथक नृत्य क अन् तर्सम्‍ बन् धों का ववकार्स : एक ववश् ल षणात् मक अ्‍ ययन (तबला एवंकथक नृत्य क चननांंक ववे ष र्सन् र्भम म)". International Journal of Research - Granthaalayah 5, № 4 (2017): 339–51. https://doi.org/10.5281/zenodo.573006.

Pełny tekst źródła
Streszczenie:
तबला एवांकथक नृत्य ोनन ताल ्रधाान ैं, इस कारण इनमेंसामांजस्य ्रधततत ैनता ै। ूरवव मेंनृत्य क साथ मृो ां की स ां त ैनतत थत ककन्तुबाो म नृत्य मेंजब ्ृां ािरकता ममत्कािरकता, रांजकता आको ूैलुओांका समाव श ैुआ तन ूखावज की ांभतर, खुलत व जनरोार स ां त इन ूैलुओांस सामांजस्य नै ब।ाा ूा। सस मेंकथक नृत्य क साथ स ां कत क कलए तबला वाद्य का ्रधयन ककया या कजस मृो ां (ूखावज) का ैत ूिरष्कृत एवां कवककसत प ू माना जाता ै। तबला वाद्य की स ां त, नृत्य क ल भ सभत ूैलुओांकन सैत प ू में्रधस्तुत करन मेंस ल साकबत ैु। कथक नृत्य की स ां कत में ूररब बाज, मुख्यत लखन व बनारस ररान का मैत् वूरणव यन ोान रैा ै। कथक नृत्य की स ां कत
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
38

प्रा.एल.के.पवार. "प्रा.एन.डी. पाटील यांचे १९७२ च्या दुष्काळ निवारणासाठीचे कार्य". International Journal of Advance and Applied Research 4, № 28 (2023): 73–75. https://doi.org/10.5281/zenodo.8340791.

Pełny tekst źródła
Streszczenie:
शोषणमुक्त आणि समताधिष्ठित समाज निर्माण <strong>करण्यासाठी </strong>एन. डी पाटील. अविरत संघर्ष आयुष्यभरामध्ये केलामध्ये केला.कामगारांचा लढा , गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ भूमिहीनासाठी आंदोलन, शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावे यासाठी केलेले लढे, कापूस एकाधिकार योजना, महागाई आणि उपासमार विरोधी आंदोलन, धरणग्रस्तांचे, विस्थापितांचे आंदोलन, <strong>एन्रोन </strong>हटाव आंदोलन , हमी भावाची शेगाव ते नागपूर विधानसभेवर पायी चालत काढलेली दिंडी, महाराष्ट्र राज्य <strong>वीज</strong> संघर्ष समितीचे आंदोलन, भूविकास बँकेच्या अन्याय्य आणि मनमानी कारभाराविरुद्धचे आंदोलन, अन्याय्यकारक कपाती करण
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
39

प्रा., डॉ. शिवाजी वाघमोडे. "स्त्री सबलीकरणासाठी इंदोर संस्थानने केलेले विवाहविषयक कायदे - एक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 162–65. https://doi.org/10.5281/zenodo.7398798.

Pełny tekst źródła
Streszczenie:
बालविवाह, विधवा पुनर्विवाह, बाल-जरठ विवाह, बहुपत्नीत्व, सती, हुंडा पध्दती अशा अनेक समस्यांच्या मुळाशी पुरुष प्रधान संस्कृती व भारतीय विवाहसंस्था होती. त्यामुळे स्त्री शिक्षणाबरोबरच विवाहसंस्थेच्या शुध्दीकरणालाही समाजसुधारकांनी आग्रक्रम देऊन स्त्री उध्दारासाठी सामाजिक व शासकीय पातळीवर लढा दिला. परिणामी ब्रिटीशसरकारने विवाहासंदर्भात व स्त्रीहिताच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे विविध कायदे केले. ब्रिटीश सरकारचे कायदे भारतीय संस्थानिक राज्यांना लागू होत नसल्याने अशा कायदयांचा आदर्श ठेवून संस्थानिक राजकर्त्यांना आपल्या राज्यासाठी कायदे बनवावे लागत असत. बहुतांशी संस्थानिक अशा सुधारणांकडे सोयीस्कर दुर्लक
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
40

Bandu, Shrinivas Talikhedkar. "मराठा आरक्षण: कायदेमंडळ आणि न्यायमंडळासमोरील गंभीर पेचप्रसंग". Journal of Research & Development' 14, № 7 (2022): 59–63. https://doi.org/10.5281/zenodo.6988350.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong>प्रस्तावना: </strong>भारताने संसदीय लोकशाहीचा पुरस्कार केला आहे. कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि राष्ट्रपती हे संसदीय लोकशाहीचे महत्त्वाचे घटक आहेत.भारतीय राज्यघटनेनुसार कायदे मंडळ हे कायदे निर्माण करणारे एक महत्त्वाचे मंडळ आहे. न्याय मंडळ भारतीय राज्यघटनेच्या विसंगत कायद्याला अंकुश ठेवून भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाच्या संरक्षणासाठी निर्माण झाले आहे. 1952 नंतर कायदेमंडळ आणि न्यायमंडळ यांच्यातील परस्पर सुसंवाद आणि समतोल कायम होताना दिसतो आहे. 1980 नंतरच्या काळात भारताच्या राजकारणात न्यायालयीन सक्रियता हे तत्व अस्तित्वात आल्यामुळे कायदेमंडळाच्या सक्रियेतेबाबत प्रश्नचिन्ह निर
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
41

Bandu, Shrinivas Talikhedkar. "मराठा आरक्षण: कायदेमंडळ आणि न्यायमंडळासमोरील गंभीर पेचप्रसंग". Journal of Research & Development' 14, № 8 (2022): 59–63. https://doi.org/10.5281/zenodo.6988600.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong>प्रस्तावना: </strong>भारताने संसदीय लोकशाहीचा पुरस्कार केला आहे. कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि राष्ट्रपती हे संसदीय लोकशाहीचे महत्त्वाचे घटक आहेत.भारतीय राज्यघटनेनुसार कायदे मंडळ हे कायदे निर्माण करणारे एक महत्त्वाचे मंडळ आहे. न्याय मंडळ भारतीय राज्यघटनेच्या विसंगत कायद्याला अंकुश ठेवून भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाच्या संरक्षणासाठी निर्माण झाले आहे. 1952 नंतर कायदेमंडळ आणि न्यायमंडळ यांच्यातील परस्पर सुसंवाद आणि समतोल कायम होताना दिसतो आहे. 1980 नंतरच्या काळात भारताच्या राजकारणात न्यायालयीन सक्रियता हे तत्व अस्तित्वात आल्यामुळे कायदेमंडळाच्या सक्रियेतेबाबत प्रश्नचिन्ह निर
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
42

तायडे, डॉ पदमानंद मनोहर. "भारतातील स्त्रियांच्या समस्या, कायदे आणि वर्तमान स्थितीचे समाजशास्त्रीय अध्ययन". SK International Journal of Multidisciplinary Research Hub 11, № 12 (2024): 352–57. https://doi.org/10.61165/sk.publisher.v11i12.70.

Pełny tekst źródła
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
43

आकांक्षा, भूषण कांबळे. "महात्मा गांधीजींचे स्त्री सबलीकरणासंबंधीचे विचार". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 962–68. https://doi.org/10.5281/zenodo.10284857.

Pełny tekst źródła
Streszczenie:
महात्मागांधीजींनी&nbsp;मांडलेल्या&nbsp;स्त्री-पुरुष&nbsp;समानतेबाबतच्या&nbsp;विचारांना&nbsp;भारताच्या&nbsp;स्वराज्य&nbsp;उभारणीत&nbsp;मोलाचे&nbsp;स्थान&nbsp;आहे.&nbsp;भारतीय&nbsp;समाजव्यवस्थेत&nbsp;पुरुषप्रधान&nbsp;समाजव्यवस्था&nbsp;आढळून&nbsp;येते.&nbsp;त्यात&nbsp;स्त्रियांना&nbsp;अत्यंत&nbsp;हीन&nbsp;दर्जाची&nbsp;व&nbsp;तुच्छतेची&nbsp;वागणूक&nbsp;दिली&nbsp;जात&nbsp;असे.&nbsp;शतकानुशतकापासून&nbsp;स्त्रियांना&nbsp;रुढी,&nbsp;परंपरा,&nbsp;धर्माज्ञा,&nbsp;कायदे&nbsp;याद्वारे&nbsp;बंधनात&nbsp;ठेवण्याचा&nbsp;प्रयत्न&nbsp;केला&nbsp;गेला.&nbsp;त्यात&nbsp;बालविवाह,&nbsp;हुंडा&nbsp;प्रथा,&nbsp;पडदा&nb
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
44

डॉ., इंद्रजीत रामदास भगत. "बौद्धिक संपदा कायदे आणि भारतातील उच्च शिक्षणातील स्टार्टअप्स व उद्योजकता". International Journal of Advance and Applied Research S6, № 12A (2025): 140–43. https://doi.org/10.5281/zenodo.14905218.

Pełny tekst źródła
Streszczenie:
भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन आणि नवसंशोधनाला चालना देण्यासाठी बौद्धिक संपदा कायद्यांचे महत्त्व वाढत आहे. उच्च शिक्षण संस्था आणि संशोधन केंद्रांमध्ये होत असलेल्या नवकल्पनांचे पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क आणि औद्योगिक रचनांच्या माध्यमातून संरक्षण करणे आवश्यक आहे. या कायद्यांमुळे संशोधनाला व्यावसायिक मूल्य प्राप्त होते आणि स्टार्टअप्सना तांत्रिक आणि कायदेशीर आधार मिळतो.
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
45

अनुजा, रोहिला. "वर्तमान समय में अजराड़ा घराने की परंपरा और योगदान का वर्णन". Recent Researches in Social Sciences & Humanities (ISSN: 2348 – 3318) 8, № 5 (Special Issue) (2021): 51–54. https://doi.org/10.5281/zenodo.6586895.

Pełny tekst źródła
Streszczenie:
अजराड़ा घराने में सब अपने बुजुर्गों की तरह तो वह नहीं बन पाए मगर वह अपनी विरासत को अच्छे से कायम रख रहें है। पुरानी&nbsp;पुस्तकों के आधार पर शम्मू खाँ और बब्बू खाँ की परंपरा में अजराड़ा घराने के लोगों की परंपरा चली मगर हमें बब्बू खाँ के बेटे&nbsp;अज़ीजुद्दीन उर्फ मुल्ला जी के तीन बेटे थे; रमजान खाँ, आशि़फ हुसैन खाँ, शमशाद खाँ, इससे आगे की परंपरा नहीं मिलती, तबला पूर्णतः&nbsp;एक भारतीय तालवाय है। उ. हबीबुद्दीन खाँ के वादन में गतिमानता सौंदर्य साकार हुआ करता था। वह &lsquo;धिन-धिन नागिन&nbsp;घेतग घेतग तिनति नाकिना&rsquo; जैसे कायदे के विस्तार शब्द प्रयोग व प्रचंड तैयारी में और कर्ण मधुर नादों, ध्
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
46

राशिनकर, सौ. जयश्री शंकर. "मानवी हक्क : भारतीय". International Journal of Advance and Applied Research 6, № 25(D) (2025): 64–69. https://doi.org/10.5281/zenodo.15332449.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong>सार:</strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारतीय घाटीच्या संस्कृतीच्या काळापासून, भारतीय संस्कृती स्वतः विविध संस्कृती आणि धर्मांच्या संश्लेषणातून तयार झाली आहे आणि ती दीर्घकाळापासून विशाल भारतीय उपखंडाशी संपर्कात आहे. जवाहरलाल नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे, "मोशी आधुनिक आणि हिंदू विचारांच्या सर्वात जुन्या टप्प्यांमध्ये तीन हजार वर्षांपासून एक अखंड सातत्य आहे." अनादी काळापासून मानवी हक्क हा सर्व संस्कृतींसाठी चिंतेचा विषय आहे. "मानवी अस्तित्वाची संकल्पना आणि हक्कानच्या इतर मूलभूत संकल्पना पूर्वेकडील लोकांना अज्ञात होत्या." मध्य पूर्व
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
47

कनकुटे, पी. जी. "सामाजिक विकासात माध्यमांची भूमिका: एक अभ्यास". International Journal of Classified Research Techniques & Advances 5, № 2 (2025): 1–4. https://doi.org/10.5281/zenodo.15305367.

Pełny tekst źródła
Streszczenie:
माहितीच्या प्रसारात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. ते सरकार आणि जनतेमध्ये एक पूल म्हणून काम करते, नागरिकांना धोरणे, कायदे आणि प्रशासन याबद्दल आवश्यक माहिती प्रदान करते. हे कार्य माहितीपूर्ण नागरिकत्व आणि सहभागी लोकशाहीसाठी आवश्यक आहे. आरोग्य संकटे, पर्यावरणीय चिंता आणि मानवी हक्क यासारख्या गंभीर मुद्द्यांवर जागरूकता पसरवण्यासाठी माध्यमांची व्यापक प्रेक्षकांपर्यंत जलद पोहोचण्याची क्षमता त्यांना एक अपरिहार्य साधन बनवते.
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
48

Talekar, P. R. "राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महिला सक्षमीकरण". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 271–74. https://doi.org/10.5281/zenodo.12199030.

Pełny tekst źródła
Streszczenie:
महिला सक्षमीकरण म्हणजे काय तर महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सामाजिक, आर्थिक राजकीय हक्क प्राप्त करून देणे थोडक्यात काय तर स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे. शाहू महाराजांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानात साधारणपणे सव्वाशे वर्षांपूर्वी स्त्रियांच्या सक्षमीकरणावर भर देऊन स्त्रियांच्या उन्नतीसाठी महत्वाचे कायदे केले. त्यांच्या शिक्षणासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन विविध शिष्यवृत्त्या, मोफत शिक्षण यासारख्या योजना राबविल्या होत्या त्याचाच आढावा सदर संशोधन लेखात घेण्यात आलेला आहे.
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
49

डॉ., सचिन दत्तात्रय भोसले. "भारतातील लिंगभावाच्या राजकारणाची स्थित्यंतरे". International Journal of Humanities, Social Science, Business Management & Commerce 08, № 03 (2024): 29–36. https://doi.org/10.5281/zenodo.14237766.

Pełny tekst źródła
Streszczenie:
समाजातील अनेक महत्त्वपूर्ण घटकांपैकी स्त्री हा एक घटक आहे. परंतु पूर्वीपासूनच स्त्रीला समाजात पुरुषांच्या बरोबरीचे स्थान नव्हते. भारतात तर स्त्रियांना अत्यंत हीन दर्जाची व तुच्छतेची वागणूक दिली जात आली आहे. शतकानुशतके त्यांना रूढी, परंपरा, धर्माज्ञा व कायदे याद्वारे पारतंत्र्यात ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे आपल्या देशात बालविवाह, हुंडाप्रथा, पडदा पद्धती, देवदासी आणि वेश्या व्यवसाय आदी सामाजिक समस्या निर्माण झाल्या. स्त्रिया शिक्षणापासून ही वंचित राहिल्या त्यांचे हक्क व स्वातंत्र्य नाकारले गेले. त्यांना सहाय्यक व सहधर्मिणी बनण्याऐवजी घरकाम करणारी दासी व आपल्या भोगविलासाचे साधन बनविले गेले. भारत
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
50

बल्लाळ, ऐश्वर्या नामदेव. "राजर्षी शाहू महाराज यांची दूरदृष्टी". International Journal of Advance and Applied Research 11, № 5 (2024): 461–63. https://doi.org/10.5281/zenodo.14196364.

Pełny tekst źródła
Streszczenie:
लोकराजा क्षत्रियकुलवतंस श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज आबासाहेब हे महाराष्ट्रातील लोकशाहीवादी समाजसुधारक व सक्षम राज्यकर्ते होते. २६ जून १८७४ रोजी कागल येथे जन्मलेले शाहू महाराज यांनी आधूनिक दूरदृष्टी वापरुन महाराष्ट्रात समाजकार्य केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. लोकांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे पहिले प्राधान्य होते. त्यांच्या संपूर्ण राजवटीच्या काळात त्यांनी राज्यातील मागास जातीतील लोकांसाठी कार्य केले. स्वतः राजा असून इतर जात-पंथाची पर्वा न बाळगता सर्वांसाठी समाजकार्य करुन लोकांना लोकशाहीचा परिचय अनुभवयाला दिला. त्यांचे मूळ नाव यशवंत जयसिंग
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
Oferujemy zniżki na wszystkie plany premium dla autorów, których prace zostały uwzględnione w tematycznych zestawieniach literatury. Skontaktuj się z nami, aby uzyskać unikalny kod promocyjny!