To see the other types of publications on this topic, follow the link: गांधी.

Journal articles on the topic 'गांधी'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the top 50 journal articles for your research on the topic 'गांधी.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Browse journal articles on a wide variety of disciplines and organise your bibliography correctly.

1

संतोष, कुमार सिंह. "महात्मा गांधी एवं राष्ट्रवाद". Recent Researches in Social Sciences & Humanities (ISSN: 2348 – 3318) 9, № 2 (Apr.-May-June) (2022): 68–71. https://doi.org/10.5281/zenodo.6844199.

Full text
Abstract:
गांधी जी भारत के व्यापक क्षेत्र में राजनीति को लेकर आए। देश के राष्ट्रीय आंदोलन में एक अभूतपूर्व सेनानी के रूप में उनकी भूमिका रही। अतः भारतीय जनता ने अधिकांशतः उन्हें राजनीतिक नेता और देशभक्त राष्ट्रवादी के रूप में ही अधिक स्वीकार किया है। निःसंदेह गांधी जी राष्ट्रवादी थे लेकिन जो राष्ट्रवाद आज दुनियां के लिए घातक हो रहा है और जिसने विश्व की शांति के लिए भारी खतरा उत्पन्न कर दिया है, उस राष्ट्रवाद के समर्थक कभी भी गांधी जी नहीं रहे। गांधी जी राजनीति की अपेक्षा नैतिक अधिक थे और इसलिए उनका राष्टवाद नैतिक साम्राज्य, जीवन की सहिष्णुता और आध्यात्मिक सिद्धान्तों पर आधारित था। उनका राष्ट्रवाद वस्तुतः उनके विश्व प्रेम का शाश्वत सत्य था। गांधी जी सकारात्मक राष्ट्रवाद के समर्थक थे जो देश के विभिन्न धार्मिक, भाषाई, जातिगत और सामुदायिक विभेदों को एक सूत्र में जोड़ता है और कभी भी अपने को समूची मानवता से अलग नहीं समझता। उन्होंने राष्ट्रवाद को हमारे सामने अत्यन्त शुद्ध रूप में प्रस्तुत किया। उनका विचार था कि मनुष्य का लक्ष्य विश्व मैत्री का होना चाहिए। हमें विश्व भ्रातृत्व के लिए जीना-मरना चाहिए। गाँधी जी केवल सच्चे राष्ट्रवादी ही नहीं वरन् अंतर्राष्ट्रवादी भी थे। उनके आंदोलनों के पीछे त्याग की भावना है कि मानव को अपने राष्ट्र से आगे जाकर संपूर्ण मानव जाति के साथ परस्पर स्नेह के साथ रहना चाहिए। गाँधी जी की राष्ट्रवाद की अवधारणा वसुधैव कुटुम्बकम की भावना को परिलखित करती है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

प्रा., डॉ. दिगंबर नागोराव माने. "गांधी बापू : मानवतेचा पुजारी". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 671–75. https://doi.org/10.5281/zenodo.10279124.

Full text
Abstract:
मी किती वाईट होतो असं सत्य सांगणारा एकमेव महामानव म्हणजे गांधी बापूं "माझे सत्याचे प्रयोग" आत्मचरित्रात गांधींजीनी जे सत्य मांडल अनं एकेकाळी माझे विचार ,कर्म किती वाईट होते आणि मी आयुष्यभर चांगले कर्म करण्यासाठी जी धडपड केली असे साधे सरळ सोपे तत्वज्ञान विचार मांडणारा गांधी बापू अद्यापतरी या पृथ्वीतलावर जन्माला आला नाही. गांधीजीच्या अगोदर जगात होऊन गेलेली इशू ,गौतम बुद्ध ,थोरो या महामानवाने मानव जातीच्या कल्याणासाठी अहिंसा शांततामय सहजीवन, समन्वय, संयम या विचारांची कास गांधीजींनी धरली पण या विचारांना अधिक प्रगल्भ करून मानव कल्याणासाठी गांधीजींनी स्वीकारलेला खडतर मार्ग गांधीजींना इशू गौतम बुद्धाच्या बरोबरीला नेऊन देवत्व बहाल करतो. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन असं म्हणतात की" काही काळानंतर हा हाडा मांसाचा माणूस गांधी या जगात जन्माला आला होता यावर लोकांचा विश्वासच बसणार नाही ती गांधींना अवतारी पुरुष किंवा देव समजतील " जगातल्या सर्व खंडात आणि बहुतांशी राष्ट्रात गांधीजींचे तत्वज्ञानाचे अध्ययन आणि त्यांचे पुतळे हे गांधीजीच्या उच्च विचाराचे प्रतीक आहे. पण ज्या मातीत गांधी बापू जन्माला आले त्या मातीतील लोकांना गांधी बापूं समजले नाहीत यासारख दुदैव काय असेल या महात्म्याच्या नशिबी सदैव उपेक्षा टिका आणि अवहेलनाच आली या पाठिमागचं कारण गांधी बापू आम्हाला समजले नाहीत ? किंवा गांधी बापूला आम्हाला समजून घेऊ दिल नाही ? उलट सुलट पद्धतीने गांधी बापूंची विचार मांडले गेले आणि गांधी बापू कसा संपेल याचा प्रयत्न केला गेला. या महामानवाची टिंगल टवाळी अगदी सहजपणे करणारा समाज या देशात सर्वत्र आहे" मजबूरी का नाम महात्मा गांधी" बाल मनावर बिंबवले गेलेले "गांधी कट" कटिंग दोन स्त्रियांच्या खांद्यावर हात टाकून चालणारे गांधी बापू हे सर्व दृश्य गांधी बापू किती हिन चरित्र्याचे होते हे दाखवण्याचा कसोसीने प्रयत्न केला गेला दुर्दैव हे आहे की, देशातल्या प्रत्येक महापुरुषांला कोणता ना कोणता धर्म जात पात राजकारण समाजकारण गट तट यांनी स्वीकारला पण गांधी बापू हा एकमेव महामानव आहे की ज्याला अजूनही कोणी स्वीकारायला तयार नाही 
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

प्रा., डॉ. जायेवार जे. एल. "महात्मा गांधीजींची रचनात्मक कार्यक्रमाची संकल्पनाः एक अभ्यास". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 801–9. https://doi.org/10.5281/zenodo.10280093.

Full text
Abstract:
संपुर्ण जगामध्ये जी महामानवे जन्मास आली त्यांनी संपुर्ण जगाचा उध्दार घडवून आनला. त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण मानव जातीचे कल्याण घडून आले. अशापैकी एक महात्मा गाधी आहेत. भारत भुमीमध्ये महात्मा एक राष्ट़्पीता, तत्वचिंतक, समाज सुधारक, राजकीय चिंतक, इतिहास तज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, महामानव, शांतीचे दूत अशा विविध रूपामध्ये महात्मा गांधी यांना आपण पाहतो. महात्मा गांधी यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये संपूर्ण मानवासाठी अतिशय मोलाचे कार्य केलेली आहेत. त्यांनी विविध स्वरूपामध्ये जी कार्य केलेली आहेत त्यामुळे त्यांनी भारतातील नव्हे तर जगातील मानवाचे कल्याण घडवून आले आहे. प्रस्तूत शोध निबंधात महात्मा गांधीजीच्या रचनात्मक कार्यक्रमांची माहितीसह त्यांचे जगातील मानव जातीवर झालेले परिणाम स्पष्ट केले आहे. माहत्मा गांधीजींचा रचनात्मक कार्यंक्रम स्वराज्याचा क्रांतीकार्यक्रम कसा बनला त्यातून स्वराज्य संपादन करण्यास व राष्‍ट्र पुनर स्थापनासाठी कसे प्रेरक ठरले याचा आढावा घेण्यात आला.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

शुक्ल, पुनीत, та इफ्तिखार अहमद अंसारी. "महात्मा गांधी के चिंतन में मानववादी तत्व". SCHOLARLY RESEARCH JOURNAL FOR HUMANITY SCIENCE AND ENGLISH LANGUAGE 9, № 48 (2021): 11872–76. http://dx.doi.org/10.21922/srjhsel.v9i48.8253.

Full text
Abstract:
विश्व के सभी चिंतक विश्व को अपने दृष्टिकोण से देखते हैं। महात्मा गांधी विश्व को एक वृहद और मानववादी दृष्टिकोण से देखते हैं। गांधी के दर्शन की व्यापकता और स्वीकार्यता विश्वव्यापी है। गांधी को दुनिया के सभी देशों के प्रमुख विश्वविद्यालयों में पढ़ाया जाता है और आधुनिक विश्व की समस्याओं के समाधान में गांधी दर्शन की उपयोगिता पर विचार होता है। अनेक युद्धों की विभीषिका झेल चुकी दुनिया में आज गांधी दर्शन के मानववादी विचार बहुत प्रासंगिक हैं। गांधी द्वारा दिये गए विचार सत्य और अहिंसा का सिद्धांत, सत्याग्रह, सर्वाेदय, न्यासिता का सिद्धांत मानवता के पथ प्रदर्शक के रूप में दुनिया के लिये उपयोगी हैं। इस बात को पूरा विश्व समझ रहा है। इस लेख में गांधी के इन्हीं मानववादी विचारों पर चर्चा की गई है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

प्रा., डॉ. माधव मंदेवाड. "महात्मा गांधी आणि ग्रामस्वराज्य". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 448–51. https://doi.org/10.5281/zenodo.10133966.

Full text
Abstract:
आजच्या काळात देखील महात्मा गांधी यांचे विचार अमर आहेत. आधुनिक जगात आजजी  अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणजे महात्मा गांधी यांचे विचार आत्मसात करणे हेच होय. महात्मा गांधी यांची विचारधारा ही सत्य अहिंसा ह्या तत्त्वावर आधारलेली होती. आज आपण पाहत आहोत की आधुनिक जगात हिंसा वाढत असून त्यातून तिसऱ्या महायुद्धाची चिन्ह आपल्या समोर दिसत आहेत. अशा परिस्थितीत महात्मा गांधी यांचे अहिंसावादी अहिंसावादी विचार हेच जगाला तारून नेणारे आहेत. महात्मा गांधी यांचे जीवन व कार्याचा संदेश जगातील प्रत्येक व्यक्तीला जगण्याची नवी प्रेरणा व ऊर्जा देते. नव समाज निर्मितीसाठी आणि नवराष्ट्र निर्मितीसाठी महात्मा गांधी ग्रामस्वराज्या संबंधीचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. महात्मा गांधी जगातील एक असे अद्वितीय व्यक्तिमत्व होते की प्रत्येकाने जीवन जगताना त्यांच्या विचारांची कास धरली तर एक आदर्श समाज निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. महात्मा गांधी यांच्या जीवना विषयीच्या अनेक पैलू पैकी साधी राहणी व उच्च विचारसरणी हा एक होता. त्याच बरोबर महात्मा गांधी यांनी स्वकार्याला फार महत्त्व देत होते, त्यांचे उदाहरण म्हणजे स्वतः खादी तयार करणे हे आहे. ग्रामीण समाजाच्या विकासासाठी व स्वावलंबनासाठी चरखा हे उपयुक्त साधन मानले. त्यातून समाजात श्रमाला प्रतिष्ठा मिळावी हा हेतू होता. त्यांच्या मते भारत देश हा खेड्यांनी बनलेला देश आहे. खरा भारत पाहायचा झाल्यास तो खेड्यांमध्ये दिसेल. त्यामुळे महात्मा गांधी म्हणायचे की "खेड्याकडे चला" खेडी सुधारली तर देश सुधारेल अशी त्यांची विचार श्रेणी होती. राष्ट्राचा विकास हा खेडी समृद्ध झाली तरच होईल अशी होती. ग्रामीण भाग जर नाहीसा झाला तर भारत देशाची सांस्कृतिक ओळख समाप्त होईल. म्हणून खेडी स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे प्रत्येक गाव हे स्वावलंबी व स्वयंपूर्ण झाले तरच देशाचा विकास होईल व महात्मा गांधी यांच्या यांच्या विचारातील ग्रामस्वराज्याची संकल्पना साकार होईल.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

डॉ., रावसाहेब पिराजी इंगळे, та विजय नागोराव भोपाळे डॉ. "गांधीवाद: एक शास्वत विकासाची प्रेरणा". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 663–66. https://doi.org/10.5281/zenodo.10279087.

Full text
Abstract:
महात्मा, बापू, राष्ट्रपिता या संबोधनाने महात्मा गांधी यांना आज जगभर ओळखले जाते. सत्य, अहिंसा, अपरिग्रह इत्यादी नैतिक मूल्यांच्या आधारावरच महात्मा गांधी यांनी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. गांधी यांनी धर्म, अर्थकारण, राजकारण अथवा एकूण जीवनाचे जे तत्त्वज्ञान मांडले, त्यात त्यांनी अर्थशास्त्र आणि नीतीशास्त्र यांना एकत्रित केले आहे. गांधी असे म्हणतात की, आर्थिक जीवनावर नीतीशास्त्राचा प्रभाव नसेल तर भौतिकवादाच्या अतिरेकामुळे राष्ट्रीय कल्याण साधता येणार नाही. असे प्रभावी विचार महात्मा गांधी यांनी मांडले. त्यांचे विचार चिरंतन, शास्वत असेच आहेत, असे म्हणता येईल.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
7

प्रा., डॉ. क्षिरसागर बी. एस. "महात्मा गांधींची विश्वस्त संकल्पना : एक ऐतिहासिक विवेचन". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 05 (2023): 50–55. https://doi.org/10.5281/zenodo.10072372.

Full text
Abstract:
आधुनिक जगाच्या इतिहासात बहुसंख्य लोकांना आपल्या विचार व तत्वांनी भारावून टाकणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे मोहनदास करमचंद गांधी होय. स्वावलंबी, सन्मानाने जगण्याचा अधिकार नैसर्गिकरित्या सर्वांना आहे, तो सर्वसामान्यांना मिळावा यासाठी तहयात महात्मा गांधींनी प्रस्थापित परिस्थितीशी लढा दिला. जगाला बुद्धानंतर शांती व अहिंसेचा विचार देणारे महात्मा गांधी एकमेव आहेत. म्हणूनच 2 ऑक्टोंबर 2007 ला संयुक्त राष्ट्रसंघातील 191 राष्ट्रांनी एकमताने ठराव मंजूर करून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रत्येक राष्ट्रांमध्ये 2 आक्टोंबर हा दिवस जागतिक शांतता दिवस किंवा अहिंसा दिवस म्हणून 2 ऑक्टोबर 2007 पासून सर्वत्र हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस साजरा करन्यात येतो. सत्याग्रह, सहकार आणि अहिंसेचा योग्य वापर करून काळावर आपली मुद्रा कोरणारा जगात एकमेव माणूस होऊन गेला. तो म्हणजे महात्मा गांधी. प्रसिद्ध तत्त्ववेत्ते अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात… जगाला विसाव्या शतकाने दोन सामर्थ्यशाली गोष्टी दिल्या. एक अणुबॉम्ब आणि दुसरी महात्मा गांधी. अणुबॉम्ब हे विध्वंसांचे, प्रलयाचे, सर्वनाशाचे प्रतीक. तर गांधी हे निर्मितीचे, विधायकतेचे व शांततेचे प्रतीक. खरे म्हणजे महात्मा गांधींचे शरीर मारले जाऊ शकते, परंतु विचार मारले जाऊ शकत नाही. हे काळाने सिद्ध केले आहे. "बोले तैसा चाली त्याची वंदावी पाऊले", या संत तुकारामाच्या वचनाशी गांधी सदैव एकरूप होते. आपल्या आचरणात न येणारी एकही बाब गांधी बोलत नव्हते. एवढेच काय शब्दाच्या चार पावले त्यांची कृती असे. महात्मा गांधी म्हणजे कृतिशील श्रद्धेची मूर्ती, शाश्वताचा, लोकसेवेचा प्रवाह होय. सत्य आणि अहिंसा या दोन तत्त्वावर आधारित गांधीवाद आहे. गांधी म्हणजे वैचारिक दृष्टीने चालते बोलते विद्यापीठ होते. महात्मा गांधी म्हणजे एक हाडामासाचा व्यक्ती असे व्यक्तिमत्व नव्हे, तर संपूर्ण जगाला शांततेचा आणि समृद्धीचा मार्ग दाखविणारे मार्गदर्शक होते. आजही भारतामध्ये जात-पात पृश्य-अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात पाळली जाते. तसेच मोठ्या प्रमाणात प्रादेशिकवाद, भाषावाद, आर्थिक विषमता दिसून येते. या सर्वांच्या परिणामामुळे देशात नक्षलवाद व दहशतवाद फोफावत आहे. यामुळे भारतीय राष्ट्रीय एकात्मतेला, अखंडतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. या सर्व समस्या सोडविण्याकरिता शाश्वत आणि विश्वासच असा मार्ग गांधीवादी विचारांमध्ये दिसून येतो. शाश्वत आणि विश्वासच विकास साधण्यासाठी  गांधी विचारातील "विश्वस्त संकल्पना" हेच खऱ्या दृष्टीने "चिरंतन मूल्य" आहे. हे मूल्य सर्वांमध्ये रूजल्याशिवय सर्वोदय होणे अशक्य आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
8

Husain, Shakeel. "गांधी का परिवर्तनवादी परिपेक्ष्य". RESEARCH EXPRESSION 6, № 8 (2023): 98–104. https://doi.org/10.61703/vol-6vyt8_7.

Full text
Abstract:
गांधी परिवर्तनवादी है किन्तु न तो वह उद्भट दार्शनिक है न उत्कृष्ट चिंतक बल्कि गांधी सर्वोत्कृष्ट और अनुकरणीय राजनीतिक क्रियाविद् है । गांधी किसी “वाद” के पाश से मुक्त हैं । गांधी की परिवर्तनवादी दृष्टि इतिहासवादी नही है । अतः गांधी की शैली बौद्धिक व्यायाम की बजाय कार्यकर्ता की है । उन्होनें बाइबिल और गीता के उपदेशों, रस्किन, थोरो एवं टालस्टाय से जो प्राप्त किया उसे राजनीतिक क्रियाविधिका रूप दिया । वही उनके सिद्धांत है । वे न तो उद्भट दार्शनिक है न चिंतक किन्तु क्रियाविद् के रूप में अतुलनीय हैं । एक आम आदमी द्वन्द्ववाद में निष्णात हुए बिना किस प्रकार व्यवस्था परिवर्तन का हेतु बन सकता है यह गांधी ने विश्व को दिखाया । सामाजिक और राजनीतिक परिवर्तन स्थायी न होकर गतिशील होते हैं, तथा ‘विचार‘ एवं ‘क्रिया‘ केवल इसके साधन मात्र है । यह तत्व मार्क्सवाद की बजाए गांधीवाद में प्रमुखतः व्याप्त है । इसलिए लोहिया मार्क्स की तुलना में गांधी के अधिक निकट है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
9

प्रा., डॉ. विजया साखरे. "महात्मा गांधी यांचे सत्याग्रहाचे विचार". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 834–40. https://doi.org/10.5281/zenodo.10281123.

Full text
Abstract:
म.गांधींजींनी जगाला दिलेली देणगी म्हणून सत्याग्रहाकडे बघितले जाते. सत्याग्रहाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. या निःशस्त्र शस्त्राचा वापर करून भारताला स्वातंत्र्य मिळाले. यामुळे म. गांधींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले होते. सत्याग्रहाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला. यात सर्व गांधी तत्वज्ञान सामाविष्ट झालेले आहे. हिंद स्वराज्य या पुस्तकात ते नमूद करतात की, भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न हा सत्याग्रहाच्या मार्गाने सुटणार आहे. लोकशाही निर्माण करण्याचा एक मार्ग म्हणून गांधीजी सत्याग्रहाकडे बघितले होते. महात्मा गांधीं यांनी अंगिकारलेली सत्याग्रह ही एक महत्त्वपूर्ण वृत्ती आहे. तिचा उगम राग, लोभ, अनुराग, माया, प्रीती इ. भावनांमध्ये दिसतो. आपलेपणा, आदर, प्रेम, औदार्य हे मानवी जीवनाचे आधारस्तंभ आहेत. म. गांधीजींनी जीवनातूनच सत्याग्रहाचा धडा घेतला आणि जीवनातील सर्व समस्यांसाठी सत्याग्रहाचा उपयोग केला.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
10

झां, आरसी प्रसाद. "महात्मा गांधी के दृृष्टिकोंण में व्यावसायिक शिक्षा". Humanities and Development 19, № 03 (2024): 28–34. https://doi.org/10.61410/had.v19i3.201.

Full text
Abstract:
वर्तमान शोध का मूल उद्देश्य है कि महात्मा गांधी के दृृष्टिकोण में व्यावसायिक शिक्षा को जाना जाए। वर्तमान शोध आलेख द्वितीयक स्रोत पर आधाारित है। वर्तमान अध्ययन के परिणाम इंगित करते हैं कि गांधी जी स्वावलंबन की शिक्षा देना चाहते थे। उनके दृष्टिकोण में ग्रामीणों कीे शिक्षा में कृषि, कताई, बढईगिरी, कुटीर शिल्प, हस्तशिल्प, हथकरघा, चरखा चलाना, आदि समावेश हो। वे ग्रामीण क्षेत्र के विद्यालयों में औद्योगिक शिक्षा के पक्षधर थे। महात्मा गांधी शरीर में उत्पन्न होने वाली गति को सर्वोपरि मानते थे। गांधी जी चाहते थे कि गांव के अनुसार उपयोग में आने वाले गणित, भूगोल, ग्राम इतिहास, आदि पाठ्य क्रम में हो। गांधी जी शिक्षकों द्वारा दिए जा रहे अनाप-शनाप एवं अनचाही शिक्षा के खिलाफ थे जो कि आगे चलकर बच्चों को निरीहमशीन बना दे। गांधी जी का कहना था कि बच्चों की शिक्षा शारीरिक काम पर आधारित हो और यह कार्य शिक्षक के देख-रेख में हो। गांधी जी लड़़के-लड़कियों को पढाई के दौरान ही सीने-पिरोने और रसोई का काम सीखने व बाप-दादा के काम धंधा का काम सीखने व अर्थोपार्जन के लिए कहते थे। गांधी जी चाहते थे कि डिग्री मिलने के बाद किसी को भी आगे अतिरिक्त ज्ञान व प्रशिक्षण हासिल नहीं लेना पड़े। बल्कि अपनी प्राप्त शिक्षा के समय प्राप्त ज्ञान व प्रशिक्षण से गुजारा कर ले और भविष्य में ये ज्ञान कभी भी अनुपयोगी साबित नहीं हो।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
11

कॅप्टन, अनघा पाध्ये-देशमुख. "गांधी तत्त्वज्ञानाची मूलतत्वे". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 1023–27. https://doi.org/10.5281/zenodo.10286731.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
12

प्रा., डॉ. पवार आर. एस. "महात्मा गांधी और अस्पृश्यता की समस्या". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 169–72. https://doi.org/10.5281/zenodo.10115317.

Full text
Abstract:
महात्मा गांधी एक राजनीतिज्ञ, दार्शनिक, विचारक, समाज सुधारक, आचार्य शास्त्री, अर्थशास्त्री तथा एक महान क्रांतिकारक थे।महात्मा गांधी का जन्म २ अक्तुबर सन १८६९ में गुजरात राज्य के पोरबंदर नामक स्थान पर हुआ था।उनका पूरा नाम मोहनदास करमचंद गांधी था। उनके पिता का नाम करमचंद गांधी और माता का नाम पुतलीबाई था। उनके पिता पोरबंदर रियासत के दीवान थे और माता पुरातन विचारों की एक सामान्य महिला थी। महात्मा गांधी के जीवन पर उनकी माता के विचारों का अत्यधिक प्रभाव था। महात्मा गांधी अपने माता-पिता की आज्ञा का पालन करते थे। उनकी प्रारंभिक शिक्षा पोरबंदर में हुई। उन्होंने १८८७ मैं मैट्रिक की परीक्षा पास की। वह एक साधारण छात्र थे। गांधीजी को एक मित्र ने इंग्लैंड जाकर कानून की पढ़ाई करने का सुझाव दिया । १४ सितंबर सन १८८८ में गांधीजी मुंबई से इंग्लैंड चले गए। उनका विवाह १३ वर्ष की अवस्था में कस्तूरबा गांधी से हुआ। महात्मा गांधी 1898 में दक्षिण अफ्रीका गए। वहां वे सन १९१४ तक रहे। वहां उन्होंने भारतीयों को अपमानित करने वाली रंगभेद नीति के विरुद्ध सत्याग्रह आंदोलन किया। इसी दौरान उन्हें जेल भी जाना पड़ा।गांधीजी सन १९१५ में दक्षिण अफ्रीका से मुंबई आए। वहां सर फिरोज शाह मेहता ने उन्हें "भारतीय स्वतंत्रता संग्राम का वीर" कहकर उनका अभिनंदन किया। इस महात्मा के ऊपर रस्किन, थारो, टॉलस्टॉय तथा भारतीय धर्म ग्रंथो का प्रभाव पड़ा है। महात्मा गांधी ने १९२० से १९४७ तक अनेकों आंदोलन का नेतृत्व किया। इनमे  असहयोग आंदोलन, सविनय अवज्ञा आंदोलन, व्यक्तिगत सत्याग्रह आंदोलन तथा भारत छोड़ो आंदोलन प्रमुख है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
13

पुनम, अनिल कठारे. "महात्मा गांधी व चंपारण्य सत्याग्रह". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 646–49. https://doi.org/10.5281/zenodo.10279021.

Full text
Abstract:
भारतातील बिहार राज्यातील चंपारण्य्या जिल्ह्यात शेतक-याचे प्रश्न सोडविण्यासाठी महात्मा गांधी यांनी केलेले यशस्वी आंदोलन म्हणजे चंपारण्य सत्याग्रह होय. महात्मा गांधी इ.स. 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले तेंव्हा त्यांनी भारत देश समजून घेण्यासाठी वर्षभर देशभ्रमंती केली. लखनऊ येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात (1916) महात्मा गांधी यांना बिहार मधील राजकुमार शुक्ला नावाचे गृहस्थ भेटले.1 त्यांनी महात्मा गांधीजींना चंपारण्य जिल्ह्यास भेट देवून तेथील शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी विनंती केली. महात्मा गांधी यांनी राजकुमार शुक्ला यांच्या विनंतीस मान देऊन 1917 मध्ये चंपारण्य जिल्ह्यातील शेतक-याच्या अडचणी जाणून घेण्यासाठी भेट दिली. 
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
14

प्रा., डॉ. मधुकर विठोबा जाधव. "भारत देशातील महान नेते महात्मा गांधी". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 150–55. https://doi.org/10.5281/zenodo.10115235.

Full text
Abstract:
महात्मा गांधी हे भारत देशातील आदर्श नेते होत. समग्र भारतीयांच्या दृष्टीने महात्मा गांधी यांचे विचार व त्यांची अंमलबजावणी फार महत्वाची आहे. महात्मा गांधी यांनी आपल्या विचारातून थोर तत्वज्ञान मांडले. महात्मा गांधी यांचे विचार समजून घेऊन त्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे. महात्मा गांधीजींनी भारत देशाला स्वातंत्र्यच मिळवून दिले नाहीतर आपल्या देशाला व सर्व मानव जातीला उदात्त व शाश्वत मुल्ये दिली.जगाच्या इतिहासातील पहिले नेते आहेत की त्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी अहिंसात्मक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.जगाच्या इतिहासावर प्रकाश टाकल्यानंतर असे लक्षात येते की ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आसे नेते. नंतर देशाचे प्रमुख बनले. अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन हेच तेथील प्रमुख होते. स्वातंत्र्यानंतर तेच अमेरिकेचे अध्यक्ष बनले. चीनचे नेते माओ-त्से-तुंग कम्युनिस्ट क्रांतीनंतर राष्ट्राध्यक्ष बनले. परंतु महात्मा गांधी हे जगातील पहिले नेते होते की ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळात सत्तेच्या जवळपास देखील कधी गेले नाहीत हे त्यांचे श्रेष्ठत्व होय.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
15

श्रीवास्तव, मेघा, та नीतू मौर्य. "महिला शिक्षा के संदर्भ में महात्मा गांधी के विचारों पर एक अध्ययन". Journal of Advances and Scholarly Researches in Allied Education 21, № 5 (2024): 479–84. https://doi.org/10.29070/ayb1dt82.

Full text
Abstract:
महात्मा गांधी भारतीय स्वतंत्रता संग्राम के अग्रणी नेता और समाज सुधारक थे, जिन्होंने समाज के हर क्षेत्र में सुधार की आवश्यकता पर जोर दिया। महिला शिक्षा के संदर्भ में गांधी जी का दृष्टिकोण भी उल्लेखनीय रहा है। गांधी जी का मानना था कि महिलाओं की शिक्षा न केवल उनके व्यक्तिगत विकास के लिए आवश्यक है, बल्कि यह समूचे समाज के विकास का भी आधार है। उन्होंने इस बात पर बल दिया कि महिलाओं को केवल घरेलू कार्यों तक सीमित न रखा जाए, बल्कि उन्हें आत्मनिर्भर और सशक्त बनाने के लिए शिक्षा प्रदान की जाए। यह अध्ययन गांधी जी के महिला शिक्षा से संबंधित विचारों और उनके प्रभाव को उजागर करता है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
16

प्रा., डॉ. रामदास डी. मुकटे. "स्वातंत्र्याची 75 वर्ष आणि म. गांधी विचारांची आवश्यकता". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 780–83. https://doi.org/10.5281/zenodo.10279785.

Full text
Abstract:
महात्मा गांधी भारतीय विचारवंत व सामाजिक, आर्थिक आणि स्वातंत्र्याच्या जडणघडणमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणारे व्यक्तिमत्व आहे. भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक आदर्श विचार व विचार प्रणाली देणारे महत्त्वपूर्ण विचारवंत म्हणून जागतिक ख्याती असणारे महात्मा गांधी हे एक विचारवंत सादर आणि उच्च विचार, अहिंसा या प्रभावशाली व्यक्तिमत्वावर गांधी यांची आयुष्याच्या मार्गातून भारताला स्वातंत्र्य मिळून देणारे हे जागतिक नेते, स्वातंत्र्य सेनानी आहेत. जागतिक स्तरावर आजही महात्मा गांधी यांना मानणारा वर्ग आहे गांधी यांचे विचार प्रेरणा नवीन पिढीला माहिती व्हावी किंवा त्यांची जाणीव व्हावी म्हणून अनेक देशांमध्ये महात्मा गांधी यांच्या विचारांचे दर्शन व्हावे विचारांची जाणीव व्हावी यासाठी अनेक देश असे प्रयत्न करत आहेत. भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव काळामध्ये महात्मा गांधी यांचे विचार भारताच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
17

प्रा., डॉ. सुभाष गणपतराव बेंजलवार. "महात्मा गांधीजींच्या जन-आंदोलनांतील निर्भयता". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 549–53. https://doi.org/10.5281/zenodo.10137588.

Full text
Abstract:
महात्मा गांधी यांनी आधुनिक भारताच्या जडण घडणीत मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांचा मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी हा प्रवास थक्क करणारा असा आहे. महात्मा गांधी यांना एकूण ७८ वर्षाचे आयुष्य लाभले. खरे तर महात्मा गांधी यांनीच स्वत: आपण १२५ वर्षपर्यंत जगणारा आहोत अशी भूमिका व्यक्त केली होती. परंतु सनातनी वृत्तीच्या विरोधकांमुळे त्यांच्या  आयुष्याचा वयाच्या ७८व्या वर्षीच शेवट घडून आला. महात्मा गांधी हे जरी ७८ व्या वर्षीच शारीरिकदृष्ट्या हे विश्व सोडून गेले असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाने आजही या जगावर अधिराज्य गाजवलेले आहे. त्यांनी या विश्वाला दिलेली नैतिक मुल्ये आजही विश्वाला वंदनीय अशीच आहेत. भारत देशाची ओळख ही प्राचीन कालखंडात गौतम बुद्धाने दिलेल्या शांततेच्या तत्वज्ञाने जगभर ओळख निर्माण केली होती. तशीच महात्मा गांधीच्या नैतिक मूल्यांनी आज जगभरात भारताची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे महात्मा गांधीना संपवण्यात सनातन्यांना यश आले असले तरी त्यांचे आजही या विश्वाने स्वीकारलेले विचार संपवता आले नाहीत. त्याचे खरे कारण म्हणजे महात्मा गांधींच्या कार्यकर्तृत्वाला लाभलेली नैतिक मुल्यांची जोड हे होय. महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य आणि भारतातील कार्य या दोन्ही टप्प्यांमध्ये त्यांनी विकसित केलेली  सत्य, अहिंसा ही नैतिक मूल्य महत्वाची आहेत. या नैतिक मूल्यांना महात्मा गांधीनी निर्भयतेची जोड दिली. ही नैतिक मुल्ये अत्यंत निर्भीडपणे रुजविण्याचे कार्य त्यांनी केले. हीच निर्भयता जनसामान्य माणसांमध्ये निर्माण करण्याचे कामही त्यांनी केले. याच अनुषंगाने महात्मा गांधींच्या जन-आंदोलनांतील निर्भयता या विषयावर प्रस्तुत शोध निबंधात मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
18

प्रा., डॉ. डी. आर. पाटील. "महात्मा गांधी आणि सत्याग्रह". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 05 (2023): 06–11. https://doi.org/10.5281/zenodo.10071251.

Full text
Abstract:
महात्मा गांधी १८९१ मध्ये ब्रिटन मध्ये कायद्याचे पदवीधर झाले आणि त्यानंतर भारतात परतल्यानंतर गुजरात येथील राजकोट मध्ये वकिलीचा व्यवसाय सुरु केला. गुजरात मधील पोरबंदर येथील एका गुजराती व्यापाऱ्याची केस लढण्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेला गेले आणि इथेच त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. दक्षिण आफ्रिकेतच त्यांनी सत्याग्रहाला सुरुवात केली आणि केवळ भारतालाच नाही तर जगाला सत्याग्रहाचा एक सनदशिर व अहिंसक मार्ग सापडला. दक्षिण आफ्रिकेतील तत्कालीन सरकारने केलेल्या कायद्यान्वये आशियाई व भारतीयांना या कायद्याचा मोठा त्रास व्हायचा.भारतीय लोकांची या कायद्यामुळे खूप पिळवणूक व्हायची.पण सत्याग्रह या सनदशीर शस्त्राचा वापर करून महात्मा गांधींनी या कायद्यात सुधारणा करणे आफ्रीकेतील तत्कालीन ट्रान्सव्हाल सरकारला भाग पडले. यातूनच जगाला महात्मा गांधींनी सत्याग्रहासारखे एक शस्त्र समाजाला दिले, ज्याद्वारे अन्याय करणाऱ्याच्या विरोधामध्ये या शस्त्राचा वापर करून न्याय मिळवणे केवळ भारतीयांना अथवा आफ्रिकन लोकांनाच नव्हे तर जगाला शक्य झाले.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
19

प्रा., डॉ. सूर्यकांत सावंत. "महात्मा गांधी आणि अहिंसा". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 05 (2023): 85–87. https://doi.org/10.5281/zenodo.10072547.

Full text
Abstract:
अहिंसेच्या मार्गाने एखाद्या देशाला स्वातंत्र्य मिळविता येऊ शकते. अशी कल्पना जगात कोणालाही नव्हती. परंतु महात्मा गांधीजींनी ती प्रत्यक्षात उतरवली. आज संपूर्ण जगात 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधीजींचा जन्मदिवस 'जागतिक अहिंसा दिवस' म्हणून साजरा केला जातो. दक्षिण आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला यांच्याद्वारे वर्णविरोधी आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी गांधीचे अहिंसाविषयक विचारच कारणीभूत ठरले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी महात्मा गांधीजींना आपले प्रेरणास्रोत मानले. आज जगातील अनेक समस्यांची सोडवणूक गांधींचे अहिंसाविषयक विचार आणि तत्त्वज्ञान सोडवू शकते यात शंका नाही.मानवाचे क्रोध आणि असहिष्णुता हे खरे शत्रू आहेत. कमजोर व्यक्ती कधीही माफी मागत नाही पण क्षमा करणे हे एका ताकदवान व्यक्तीचे विशेष आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रद्मचर्य ही नीतीतत्त्वे जगातील सर्व धर्म सांगतात. मानवाला जीवन जगायचे असेल तर या नीतीतत्त्वाचा अंगिकार केल्याशिवाय पर्याय नाही. सत्य आणि अहिंसा हे समाजाचे वास्तव मूल्य आहे.महात्मा गांधीनी अहिंसा हे तत्त्व कस्तुरबा गांधी यांच्याकडून घेतले होते. यातून गांधीजींचे मन बदलले. एखाद्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गांधीजींनी अहिंसा हाच एकमेव मार्ग पत्करला होता. देश, समाज आणि लोक अहिंसेच्या तत्त्वाचा अवलंब करतील आणि आत्मसन्मानाने समाज घडवतील असा गांधीजींचा विश्वास होता. गांधींचे अहिंसाविषयक विचार आणि तत्त्वान संपूर्ण मानवजातीला दिलेली एक महत्त्वाची अनमोल देणगी म्हणावी लागेल. अहिंसेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणता येतात. अहिंसा ही अत्यंत सकारात्मक संकल्पना आहे. याद्वारे शत्रुलाही जिंकता येऊ शकते. अहिंसेत शरीरयष्टी, हत्यारे, साधन सामग्री याची आवश्यकता नसते. म्हणून त्यांची अहिंसा चळवळ भारतातील सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रचंड लोकप्रिय झाली.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
20

श्री, शरद रमेश सुरळकर. "ग्रामविकास व महात्मा गांधी". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 05 (2023): 124–30. https://doi.org/10.5281/zenodo.10072809.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
21

प्रा., डॉ. लदाफ एस. के. "महात्मा गांधी व सत्याग्रह". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 217–23. https://doi.org/10.5281/zenodo.10115487.

Full text
Abstract:
1920 मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यु झाला व भारतीय राजकारणात महात्मा गांधींचा उदय झाला. म्हणजे टिळक पर्वाचा अस्त होऊन गांधीपर्व सुरु झाले&nbsp;1920 नंतरच्या संपूर्ण कालखंडावर महात्मा गांधींचा जबरदस्त प्रभाव होता. मवाळवाद<strong>, </strong>जहालवाद<strong>,&nbsp;</strong>क्रांतिकारी या मार्गापेक्षा सत्याग्रहाचा वेगळा मार्ग गांधींनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला दिला. महात्मा गांधींचा जन्म&nbsp;2 ऑक्टोबर&nbsp;1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. बॅरिस्टरची पदवी संपादन करुन वकिलीचा व्यवसाय त्यांनी सुरु केला<strong>; </strong>परंतु त्यांचा पिंड निराळा होता. एक वकील म्हणून पारबंदरच्या व्यापा<strong>­</strong>यांसाठी ते दक्षिण आफ्रिकेत गेले व तेथेच त्यांच्या राजकीय जीवनाला प्रारंभ झाला. दक्षिण आफ्रिकेत सम्राज्यवादी व वर्णद्वेषी शक्तीविरुध्द लढताना महात्मा गांधींनी शांततेच्या व अहिंसेच्या मार्गाने भारतीयांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे गांधींजीकडे सर्व जगाचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर गांधी भारतात परत आले आणि चंपारण्य<strong>, </strong>खेडा<strong>,&nbsp;</strong>अहमदाबाद येथे त्यांनी सत्याग्रह तंत्राचा वापर करुन यश संपादन केले. बॅरिस्टर असूनही सर्वसामान्यांसारखा राहणारा व राष्ट्रीय अंदोलनाला नवी दिशा देऊ शकणारा नेता म्हणुन सर्व राष्ट्राचे लक्ष गांधींवर केंद्रीत झाले. पहिले महायुध्द संपल्यानंतर इंग्लंडला भारताच्या मदतीची गरज राहिली नाही व सकारने दडपशाही सुरु केली. रौलेट कायदा व जालियनवाला बाग हत्याकांड या दडपशाहीच्या दोन घटना पाहून गांधींनी ब्रिटिशांच्या विरुध्द सत्याग्रहाचे शिंग फुंकले<strong>,&nbsp;</strong>असहकार आंदोलन सुरु केले. गांधींच्या या र्निायाचे खुद्द टिळकांनीही समर्थन केले होते. या वेळी&nbsp;1920 ला लोकमान्यांचा मृत्यू&nbsp; झाला व बदललेल्या राजकारणात राष्ट्रीय सभेची सुत्रे महात्मा गांधीकडे आली. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीतील कार्याला दक्षिण आर्फिकेतील त्यांच्या कार्याची पार्श्वभूमी होती.&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
22

महाजन, अनुराधा बस्वराज. "महात्मा गांधी : असहकार चळवळ". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 224–27. https://doi.org/10.5281/zenodo.10115505.

Full text
Abstract:
जालियनवाला बाग हत्याकांड पंजाबातील सरकारची लष्करी दंडुकेशाही, तुर्कस्तान साम्राज्याचा विभाजनाचा धोका इ.स.&nbsp;1919 च्या मॉन्टेग्यू–चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याच्या असमाधानकारक तरतुदी, देशातील आर्थिक महागाई आणि लोकांवरील ब्रिटिशांचा अन्याय अत्याचार या घटनामुळे देशातील वातावरण तप्त झाले होते अशा संतप्त वातावरणात इ.स.&nbsp;1919&nbsp;मध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन अमृतसर येथेच घेण्यात आले इ.स.&nbsp;1919 च्या सुधारणा कायद्यात काही परिवर्तन करण्यासाठी संसदेने विचार करावा असा ठराव चित्तरंजन दास यांनी मांडला तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारचे सहकार्य घ्यावयाचे की असहकार करावयाचे ते राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी संघटना म्हणून काँग्रेसने ठरवावे असेही लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्पष्ट केले. मुसलमानाच्या समस्यांची दखल सरकारने घ्यावी यासाठी मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली&nbsp;19 जानेवारी&nbsp;1920 रोजी एक शिष्टमंडळ वाईसरायला भेटले परंतु त्याचा उपयोग झाला नाही त्यामुळे&nbsp;20 फेब्रुवारी&nbsp;1920 रोजी कलकत्ता या ठिकाणी भरलेल्या खिलाफत सभेने ब्रिटिशाविरुद्ध असहकाराचा ठराव पास केला.&nbsp;15 मे&nbsp;1920 रोजी ब्रिटन ने तुर्कस्तानची सेव्हयर्सचा करार करून जाचक अटी लादल्या त्यामुळे मुंबई या ठिकाणी केंद्रीय खिलाफत समितीने सरकारची अहिंसा मार्गाने असहकाराचे आंदोलन करण्याचा निर्णय&nbsp;28 मे&nbsp;1920 रोजी घेतला यावेळी&nbsp;/महात्मा गांधींनी सुद्धा असहकार आंदोलन उचलून धरण्याचे घोषित केले हिंदू-मुस्लिम ऐक्यसदृढ करून स्वातंत्र्याच्या लढ्यात मुस्लिमांना सहभागी करून घेण्यासाठी महात्मा गांधींनी खिलाफतीचा प्रश्न उचलून धरला हिंदू मुस्लिम ऐक्याची संधी साधून त्यांनी सरकारशी असहकार आंदोलन पुकारले.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
23

प्रा., डॉ. वसंत कदम. "गांधी विचार एक चिंतन.." उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 427–30. https://doi.org/10.5281/zenodo.10130789.

Full text
Abstract:
ऐतिहासिक कालखंडामध्ये या पृथ्वीतलावर जे काही महामानव, महानायक, महान क्रांतिकारक, महान योध्दे, महान विचारवंत, आणि महान संत होऊन गेले, त्यामध्ये भारतीयांचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या नावाचा विश्वातील इतिहासामध्ये अग्रक्रमाने उल्लेख केला जातो.&nbsp; महात्मा गांधीजी नावाच्या महामानवाने भारतीलच नव्हे तर, विश्वातील सर्व मानवप्राणी मात्रांच्या हिताचा ध्यास घेऊन, नवसमाज निर्मितीचे दिव्य मानवतावादी तत्त्वज्ञान मांडण्याचे महान कार्य केले. महात्मा गांधीजींनी मांडलेले तत्वज्ञान आत्मशांती पासून ते विश्वशांती पर्यंत, गावपातळी पासून ते विश्वपातळी पर्यंत, शांती साधक अहिंसे पासून ते क्रांतिकारी अहिंसे पर्यंत, त्यांचे विचार संबंध मानवी जीवनासाठी प्रेरणास्थान बनले आहेत. म्हणूनच संपूर्ण जगात त्यांच्या सत्य व अहिंसेची भक्ती लोक करतात, मानव जातीच्या कल्याणाचा सातत्याने विचार करून, सर्वांचे कल्याण हेच आपले कल्याण असे त्यांनी तत्वज्ञान मांडले.त्यामुळेच जगातील महान चिंतक व विचारवंतांनी आधुनिक काळातील एक थोर संत, एक युग पुरुष म्हणून त्यांचा गौरव आज भारतभर नव्हे तर जगभर सर्वत्र,सर्वच स्तरातून होत आहे. सत्य, अहिंसा आणि आत्मबळाने नैतिक समस्या सोडविण्याचा नवा विचार महात्मा गांधीजींनी जगाला दिला. मानवी संघर्ष मिटविण्यसाठी जेथे शस्त्रबळ आणि बुद्धीबळ कमी पडते, तेथे गांधीजींनी आत्मबळ हा मार्ग सांगितला. गांधीजींनी भारतीयांची मानसिकता ओळखून आत्मबळाचा मार्ग स्वीकारला. वैराला-वैराणी, हिंसेला-हिंसेने नाही तर, वैराला- प्रेमाने व हिंसेला- अहिंसेने उत्तर देण्याचा सत्याग्रही मार्ग त्यांनी भारतीयांनाच नव्हे तर जगाला दिला, जगातील कुठलाही अन्याय व अत्याचार संपविण्यासाठी, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सत्य व अहिंसा हाच मार्ग असल्याचे त्यांनी जगाला पटवून दिले. सदरील शोधनिबंधात गांधी विचार एक चिंतन हा विषय प्रस्तुत केलेला आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
24

चंदा, गणेश चव्हाण. "महात्मा गांधी : असहकार चळवळ". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 439–44. https://doi.org/10.5281/zenodo.10131578.

Full text
Abstract:
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या व राष्ट्रीय काँग्रेसच्या इतिहासात 1920 ते 1948 या कालखंडाला 'गांधीयुग' असे म्हणतात. या काळात राष्ट्रीय आंदोलनाची संपूर्ण सुत्रे म.गांधीकडे होती. याचा अर्थ यावेळी प्रभावी व लोकप्रिय असे इतर नेते नव्हते असे नाही. पण संपूर्ण देशात व काँग्रेस गांधीकडे पूर्णपणे आकृष्ट झाली होती. गांधीजींकडे अशी काही चुंबकीय शक्ती होती की, सर्वच भारतीय त्यांच्याकडे खेचले गेले होते. गांधीजींचा शब्द म्हणजे काँग्रेसचा शब्द अशी परिस्थिती निर्माण झाली होती. टिळकांचा 1920 मध्ये मृत्यू झाला होता. सरकारने केलेल्या दडपशाहीमुळे जहालवादी चळवळीचे खच्चीकरण झाले होते. अशा बिकट परिस्थितीत भारतीय लोकांच्या आशा-आकांक्षा व इच्छांना वळण लावणारा कणखर नेता आवश्यक होता आणि ही गरज म.गांधींनी भरून काढली.&nbsp;भारतात असहकार आंदोलन सुरू करून गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनातील नव्या युगाची सुरुवात केली. 1 ऑगस्ट 1920 रोजी असहकार आंदोलन सुरू करण्याचे ठरले. पण याच दिवशी टिळकांचाही मृत्यू झाला. त्यामुळे हा दिवस विचित्र योगायोगाचा होता. टिळकांचा मृत्यू व गांधीयुगाची सुरुवात हे गणितच नियतीने मांडून ठेवले होते की काय असे वाटल्याशिवाय राहत नाही.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
25

प्रो., डॉ. गोविंद केरबा कलवले. "महात्मा गांधी आणि क्रिकेट". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 638–41. https://doi.org/10.5281/zenodo.10279003.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
26

प्रा., डॉ. अलका बाबाराव सोमवंशी. "खेड्याकडे चला - महात्मा गांधी". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 845–49. https://doi.org/10.5281/zenodo.10281321.

Full text
Abstract:
भारत हा खेड्यांचा देश आहे. भारताचे खरे दर्शन हे खेड्यांमध्येच होत असल्याने गांधीजींनी खेड्याकडे चला अशी हाक दिली. ज्यात गाव खेड्यांचे सक्षमीकरण हा महत्त्वपूर्ण हेतू होता. आजही या अभिनव मोहिमेची उपयुक्तता जाणवत असून शहरातील वाढता रोजगाराचा प्रश्न, वाढती गर्दी, शहरांमध्ये निर्माण झालेल्या विविध समस्या, गुन्हेगारी, बाल गुन्हेगारी, भ्रष्टाचार,जागेचा,रोजगाराचा प्रश्न शहरी व्यवस्थापनावर आलेला ताण या गोष्टींचे निर्मूलन करण्यासाठी गांधीजींचा हा मूलमंत्र आजही अनेक समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग सुचवतो. भारतातील ७० टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात व खेड्यामध्ये राहतात. खऱ्या भारताचे दर्शन खेड्यामध्येच होत असते म्हणून गांधीजींनी खेड्याकडे चला अशी हाक दिली. त्यांच्या मते भारतातील खेड्यांचा विकास झाला तर भारताचा विकास आपोआप होईल. त्यामुळे खेड्यांचा विकास होणे गरजेचे आहे असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वाटते त्यांनी संपूर्ण भारताची पायी यात्रा केली. आणि पूर्ण खेड्यांचे दर्शन घेतले आणि त्यांना जाणवलं की प्राचीन काळी भारतीय खेडी ही स्वयंपूर्ण होती बारा बलुतेदार आणि १८ अलुतेदार हे गावांमधील लोकांच्या गरजांची पूर्तता करत होती. गाव हे सुखी आणि समाधानी होते.स्वयंपूर्ण होते कुटुंबाभधे वृद्धांचा आदर केला जात होता. दारात आलेल्या पाहुण्यांच व बन भीकाऱ्यांच स्वागत केल जात असे. परंतु इंग्रजांचे आगमन झाले, औद्योगिक क्रांती झाली. आणि हळूहळू खेड्यांचे स्वरूप बदलत गेले. खेड्यांमधील कुटीर उद्योग हे कमी होऊ लागले. खेड्यांमधील लोक शहरांमध्ये येऊ लागले आणि त्यामुळे शहरांच्या अनेक समस्या मध्ये वाढ होऊ लागली आणि खेडी आहे त्याच ठिकाणी राहू लागली परंतु जास्तीत जास्त लोकसंख्या ही खेड्यामध्ये राहते कृषी हा आपला मुख्य व्यवसाय आहे. कृषी व्यवसाय हा भारतीय उद्योगांचा आत्मा आहे आणि म्हणून या कृषीचा खेड्यांचा विकास होणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे गांधीजींना वाटले आणि म्हणून गांधीजींनी तरुणांना आव्हान केले की खेड्याकडे चला खेड्यांचा विकास करा. आजही आपणाला या गोष्टींची अत्यंत गरज आहे असं वाटतं म्हणून प्रस्तुत संशोधनासाठी खेड्याकडे चला ही महात्मा गांधीजींची संकल्पना अभ्यासासाठी घेतलेली आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
27

भिकाणे, शोभा राजेंद्र. "महात्मा गांधी आणि सत्याग्रह". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 936–40. https://doi.org/10.5281/zenodo.10284203.

Full text
Abstract:
सत्याग्रह ही महात्मा गांधीची आधुनिक जगाला अनन्यसाधारण अशी दिलेली देणगी होय. सत्याग्रह म्हटले की, गांधीजीचे स्मरण होते. गांधी आणि सत्याग्रह हे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू होय. सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत त्यांना सत्याग्रहाची कल्पना सुचली. व्यवहार आणि राजकीय विचारांचा समन्वय म्हणजे सत्याग्रहाचा विचार होय. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरणे होय. सत्याग्रहात प्रतिपक्षावर हिंसा न करता सत्याला संरक्षण द्यावे लागते. स्व्त: यातना सहन करुन प्रतिपक्षाचे अंत:करण बदलावे लागते. सत्याग्रहाचा विचार तसा जुनाच असून पूर्वी सामाजिक जीवनात त्याचा प्रयोग केला जात असे. परंतु गांधीजींनी मात्र त्याला राजकारणाच्या व्यापक पातळीवर स्थान मिळवून दिले. राजकीय पातळीवरील अत्याचार, जुलूम, अन्याय याविरुद्ध उभारलेला लढा म्हणजे सत्याग्रह होय. दुर्बल जनतेत शक्ती, प्रेरणा देण्याचे कार्य सत्याग्रह करते. अपप्रवृत्तीवर विजय मिळविण्याचे एक प्रभावी साधन होय. त्यासाठी आत्मक्लेश सहन करण्याची मनाची तयारी असावी लागते.&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
28

प्रा., डॉ. शेख सादिकअली हबीबसाब. "महात्मा गांधी और सत्याग्रह". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 952–55. https://doi.org/10.5281/zenodo.10284563.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
29

महाजन, अनुराधा बस्वराज. "महात्मा गांधी : असहकार चळवळ". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 969–72. https://doi.org/10.5281/zenodo.10284940.

Full text
Abstract:
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीजींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर 1920 पासून स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींकडे आले&nbsp;.भारतीय स्वातंत्र्यलढा हा त्यांच्या व्यक्तिमत्व व कार्याभोवती केंद्रित झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील गांधीजीं ही एकमेव व्यक्ती होय जिचे नाव संपूर्ण भारतात व जगातील सर्व देशातील जनतेपर्यंत जाऊन पोहोचले होते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेतेएक स्वातंत्र्ययोध्ये, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, राजकीय विचारवंत, अस्पृश्योधारक, धर्मवक्तेआणिअर्थतज्ञ, होते. सत्य, अहिंसा, असहकार, सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध दिलेला लढा हा मानव समाजाच्या इतिहासातील एक अपूर्व लढा आहे.बाबा आमटे यांनी, 'गांधीजी: युगमुद्रा' या लेखात म्हटले की,&nbsp;"गांधीजींचे महात्मे सांगून गांधी सांगता येणार नाहीत; उद्याच्या पिढ्यांना त्यांची ओळख पटण्यासाठी कदाचित कॉम्प्युटर लागेल पण काळाच्या भाळावर उमटलेली ही तप्त युगमुद्रा कोणत्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही."अल्बर्ट आईन्स्टाईन गांधीजी बद्दल म्हणतो,"हाडामासाचा हा माणूस आमच्यात होता यावर पुढील पिढ्यांचा विश्वास बसणार नाही."
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
30

प्रा., आचार्य बालाजी वैजनाथ. "ग्रामस्वराज्य व महात्मा गांधी". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 1032–38. https://doi.org/10.5281/zenodo.10286900.

Full text
Abstract:
महात्मा गांधीजींची जीवनातील तत्वे म्हणजे जगाला मिळालेली अमूल्य देणगी होय. त्यांचे सत्य, अहिंसा, सत्याग्रह, विश्वस्त संकल्पना, ग्राम स्वराज्य म्हणजे विचारांचा मोठा ठेवा होय. महात्मा गांधींनी अनेक क्षेत्रात कार्य केले आहे. त्यांचे कार्यक्षेत्र अत्यंत व्यापक होते. त्यांच्या संपूर्ण कार्याचा अभ्यास करताना हे लक्षात येते की, त्यांनी राष्ट्रीय चळवळीच्या कार्यापेक्षा जास्त कार्य हे ग्रामीण विकास व स्वयंपूर्ण भारत या विषयावर केले. भारतीयांचा विकास करण्यासाठी ग्रामीण विकासाची कास धरली. आर्थिक साम्राज्यवादाला प्रभावीपणे उत्तर द्यायचे असेल तर, सामाजिक जीवनात बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक असमतोल दूर करण्याकरिता सामाजिक न्याय सर्वत्र रुजणे आवश्यक आहे. समाजातील सामाजिक असंतुलनाची दरी नष्ट करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागाचा आजही विचार केला तर या भागात शूद्र अति शुद्रांवर अन्याय होतात. भेदभावाची, उपेक्षितांची वागणूक दिली जाते. ग्रामीण विकासासाठी अडथळे ठरणाऱ्या अशा घटना नष्ट व्हाव्यात, असे गांधीजींना अपेक्षित होते. आधुनिक युगात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या यंत्र संस्कृतीने पूर्वीच्या खेड्याला गिळंकृत केलेले दिसते आहे. स्वयंपूर्ण ग्रामीण जीवनाचा व जीवनशैलीचा शेवट झालेला आपणास पहावयास मिळत आहे. अशाप्रकारे गांधीजींनी ग्रामीण जीवनातील स्थिती वर्णन केलेली आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
31

प्रा., डॉ. सुखदेव पिराजी बलखंडे. "महात्मा गांधीचे राजकीय विचार: एक विश्लेषणात्मक अभ्यास". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 05 (2023): 110–14. https://doi.org/10.5281/zenodo.10072741.

Full text
Abstract:
भारताच्या इतिहासातील एक महान राजकीय विचारवंत म्हणून महात्मा गांधी यांचे नाव घेतले जाते. भारताच्या राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीकडे आले. भारताच्या इतिहासात इ.स.&nbsp;1920 ते&nbsp;1947 हे गांधी युग ओळखले जाते.&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
32

प्रा., अमोल अरुण पगार. "महात्मा गांधीजींच्या शेती व ग्रामीण विकास दृष्टीकोनाची प्रासंगिकता". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 388–91. https://doi.org/10.5281/zenodo.10129698.

Full text
Abstract:
भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार, जगाला सत्य अहिंसा आणि सदाचार या शाश्वत मूल्यांची शिकवण देणारे आणि शांततेच्या मार्गाने जग जिंकता येते अशी जगाला शिकवण देणारे&nbsp;आणि ज्यांचे विचार जगात कधीही लुप्त होणार नाहीत काल परत्वे ते प्रासंगिक वाटत जातील असे राष्ट्रपिता महात्मा गांधी आज संपूर्ण जगाला परिचित आहेत.&nbsp;महात्मा गांधी हे कुणी मोठे विचारवंत,&nbsp;समाजकारणी,&nbsp;राजकारणी किंवा अर्थतज्ञ नव्हते त्यांनी सर्वसामान्य माणसांना जगण्यासाठी आणि देशाच्या हितासाठी जे मत मांडले होते तसेच जीवन जगण्याची जी पद्धत अंगीकारली होती ती संपूर्ण समाजाला आदर्श्याचा एक उत्तम नमुना&nbsp;आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांमध्ये जी ताकद आहे ती आजच्या पिढीतील लोकांना विचार करायला लावणारी आहे. आज आपण जगामध्ये पाहतोय युक्रेन आणि रशिया या राष्ट्रांमध्ये तसेच हमास व इजराइल या देशांमध्ये खूप मोठा संघर्ष सुरू आहे.&nbsp;संघर्षात सामील झालेल्या राष्ट्रांचे खूप मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होत आहे ही सर्व परिस्थिती महात्मा गांधीजी यांच्या विचारांच्या विपरीत आहे. या राष्ट्रांच्या संघर्षातून एक वेळ अशी येईल की संघर्ष थांबल्यानंतर त्यांच्यामध्ये जीवन जगण्याचा आणि आर्थिक उन्नती करण्याचा संघर्ष निर्माण होईल. म्हणजेच युद्धासारखा मार्ग अवलंबल्यामुळे जी हानी होईल त्यातून राष्ट्रांना अनेक वर्ष विकास प्रक्रियेत घालवावे लागतील याचा विचार राष्ट्रांनी आज करणे गरजेचे आहे. त्यामुळे अहिंसात्मक मार्गाने चालणे हे देश हिताचे आहे.&nbsp;त्यासाठी गांधी विचारांची आवश्यकता आहे.जगातील बहुतांश देश कृषीप्रधान असून अश्या देश्यांच्या अर्थव्यवस्था विकसनशील आहेत तर विकसित&nbsp;राष्ट्रांमध्ये विकासाबाबत स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत सर्वसामान्य माणसांचा &nbsp;विचार करणारी व्यवस्था कोलमडून पडली आहे. सर्वसामान्य माणसांचे कल्याण होईल अशी व्यवस्था निर्माण न होता. विषमता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे समतावादी आणि सगळ्यांना समान पद्धतीने विकासाकडे घेऊन जाणारी पद्धत गांधी विचारांमध्ये दिसते. महात्मा गांधी यांनी जे विचार मांडलेत ते आजच्या विकसनशील देशांसाठी महत्त्वाचे वाटतात.म्हणून प्रस्तुत शोधनिबंधाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांच्या शेती व ग्रामीण विकास या दृष्टिकोनावर संशोधनात्मक प्रकाश टाकण्यात आला आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
33

प्रा., डॉ. रामभाऊ देवराव काशीद. "महात्मा गांधीजी का सत्याग्रह आंदोलन में योगदान". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 501–5. https://doi.org/10.5281/zenodo.10136758.

Full text
Abstract:
मोहनदास करमचंद गांधी का जन्म&nbsp;२ अक्टूबर १८६९ को गुजरात के तटीय&nbsp;शहर पोरबंदर की सुदामापुरी में हुआ था। उनके पिता करमचंद गांधी ब्रिटिष&nbsp;शासन के अधीन काठियावाड़ एजेंसी की छोटी-सी रियासत पोरबंदर के दीवान थे। वे हिन्दू मोठ बनिया समुदाय से संबद्ध रखते थे। वे सच्चे, ईमानदार,&nbsp;साहसी और सिद्धांतों में विश्वास करने वाले व्यक्ति थे। उन्होंने कभी भी ज्यादा धन-संपदा एकत्र करने की महत्वकांक्षा नहीं थे। उनका परिवार छोटी-सी संपदा के आधार पर चलता था। गांधी के दादा का नाम उत्तमचंद गांधी था। गांधीजी की माता पुतली बाई थी और वह हिन्दू वैष्णव समुदाय की थी। वह करमचंद की चौथी पत्नी थी। धार्मिक स्वभाव की माता और क्षेत्र जैन धर्म ने मोहनदास को शुरुवाती जीवन में ही प्रभावित कर लिया और इस प्रभाव ने उनके पूरे जीवन में महत्वपूर्ण भूमिका निभाई।&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
34

प्रा., डॉ. रविंद्र बाबुराव बाविस्कर. "महात्मा गांधी यांचे स्वच्छताविषयक विचार". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 366–68. https://doi.org/10.5281/zenodo.10128976.

Full text
Abstract:
स्वच्छता ही शारीरिक आरोग्य आणि निरामय वातावरणासाठी सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे भारतात विविध सार्वजनिक ठिकाणी व आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येते. स्वचछतेविषयी जनजागृती करण्यासाठी विविध शिबीरे, पथनाट्ये, वर्तमानपत्रात जाहिराती, शाळा-महाविद्यालये, सामाजिक, आध्यात्मिक, स्वराज्य संस्था, राजकीय पक्ष संघटना ह्या महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशात स्वच्छता मोहिम राबवून महात्मा गांधी यांचे स्वच्छताविषयक कार्य व विचार अंगिकारण्याचा प्रयत्न करतात. स्वच्छता मोहिम एखाद्या सण-उत्सवाप्रमाणे देशात साजरी करतात. स्वातंत्र्याच्या&nbsp;75 वर्षानंतरही महात्मा गांधी यांचे स्वच्छताविषयक विचार सर्व भारतीयांना एकत्रीत आणू शकतात ही सत्यता या वेगवेगळ्या स्वच्छतेच्या अभियानातून पुढे आलेली आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
35

प्रा., डॉ. भुसारे सुनंदा रामचंद्र. "महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान : काल, आज आणि उद्या". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 570–74. https://doi.org/10.5281/zenodo.10258843.

Full text
Abstract:
प्रस्तुत&nbsp;विषयाच्या&nbsp;अनुषंगाने&nbsp;विचारकरतअसताना&nbsp;काही&nbsp;बाबीप्रकर्षाने&nbsp;जाणवतात&nbsp;त्यांचा&nbsp;गांभीर्याने&nbsp;विचारप्रत्येक&nbsp;भारतीयांने&nbsp;करणेहीआजकाळाची&nbsp;गरज&nbsp;ठरतआहे.&nbsp;त्यादृष्टिकोनातून&nbsp;बारकाईने&nbsp;विचारकेलातरकाहीगोष्टींचा&nbsp;अभ्यास&nbsp;महत्त्वपूर्ण&nbsp;ठरतो.&nbsp;त्या&nbsp;म्हणजे&nbsp;महात्मा&nbsp;गांधीआणिभारतयांचेसमीकरण&nbsp;लक्षात&nbsp;होणे.&nbsp;भारतीय&nbsp;स्वातंत्र्य&nbsp;लढ्यात&nbsp;प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष&nbsp;सामील&nbsp;झालेले&nbsp;प्रत्येक&nbsp;नागरिक&nbsp;आणि&nbsp;महात्मा&nbsp;गांधी&nbsp;यांच्या&nbsp;सत्याग्रह&nbsp;लढ्याचा&nbsp;काय&nbsp;संबंधआहे ?&nbsp;तूकशापद्धतीने&nbsp;वृद्धिगत&nbsp;करतायेईल ?&nbsp;महात्मा&nbsp;गांधीचे&nbsp;तत्त्वज्ञान&nbsp;खरोखरचे&nbsp;एवढेमहत्त्वपूर्ण&nbsp;आहे&nbsp;का ?&nbsp;कोणहेमहात्मा&nbsp;गांधी?&nbsp;याआणिअशाअनेकप्रश्नांची&nbsp;उत्तरे&nbsp;नवीनपिढ्यांपर्यंत&nbsp;पोहचवण्यासाठी&nbsp;महात्मा&nbsp;गांधी&nbsp;आणित्यांचे&nbsp;तत्त्वज्ञान&nbsp;सर्वपर्यंत&nbsp;पोहचवण्यासाठी,&nbsp;आचरणात&nbsp;आणण्यासाठी&nbsp;त्यासंबंधी&nbsp;मुलगामी&nbsp;विचारहोणेगरजेचे&nbsp;आहे.&nbsp;महात्मा&nbsp;गांधींचा&nbsp;आचार&nbsp;विचारआणिव्यक्तिमत्व&nbsp;यांची&nbsp;खरोखरच&nbsp;आज&nbsp;समाजाला&nbsp;गरज&nbsp;आहे.&nbsp;महात्मा&nbsp;गांधी&nbsp;विचारआहे.&nbsp;महात्मा&nbsp;गांधी&nbsp;सामान्यातील&nbsp;सामान्य&nbsp;व्यक्तिमत्व&nbsp;आहेत.&nbsp;म्हणून&nbsp;तेसर्वांना&nbsp;आपलेच&nbsp;वाटतात.&nbsp;पणआपलीएकअलिखित&nbsp;मान्यता&nbsp;आहेतीम्हणजे&nbsp;गांधी&nbsp;जन्मावे&nbsp;ते&nbsp;फक्तदुसऱ्याच्या&nbsp;घरात.&nbsp;कारण&nbsp;कोणालाही&nbsp;असे&nbsp;वाटतेकीगांधीम्हणजे&nbsp;सार्वजनिक&nbsp;आणितरीहीकोणाचे&nbsp;नाही.&nbsp;गांधींच्या&nbsp;कठोरतपश्चर्याची&nbsp;प्रत्येकाला&nbsp;भीतीवाटते.&nbsp;म्हणून&nbsp;ते&nbsp;दुर्लक्षित&nbsp;राहतात.&nbsp;म्हणून&nbsp;महात्मा&nbsp;गांधीआणित्यांच्या&nbsp;तत्त्वज्ञानाची&nbsp;आवश्यकता&nbsp;तीनही&nbsp;काळातसारखीच&nbsp;असेल&nbsp;हेप्रस्तुत&nbsp;शोधनिबंधात&nbsp;सिद्धकरण्यात&nbsp;येणार&nbsp;आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
36

संतोष, कुमार सिंह. "महात्मा गांधी एवं स्त्री विमर्श". Recent Researches in Social Sciences & Humanities (ISSN: 2348 – 3318) 6, № 5 (Special Issue) (2020): 13–15. https://doi.org/10.5281/zenodo.6586098.

Full text
Abstract:
आज स्त्री विमर्श के दौर में पितृसत्तात्मक समाज को चुनौती दी जा रही है। उसके उन्मूलन का भरसक प्रयास किया जा रहा है तब स्त्री-स्वातंत्र्य और स्त्रियों के सशक्तीकरण को लेकर गांधी जी पर पुनर्विचार की खास जरूरत है। ऐसा करते समय हमें यह ध्यान रखना होगा कि गांधी जी ने परतंत्रता के विरूद्ध संघर्ष के अपने शस्त्र-सत्य, अहिंसा, और परोपकार भारतीय परम्परा से अर्जित किए थे। इन अस्त्रों का प्रयोग परीक्षण उन्होंने स्वयं अपने जीवन में भी किया था। स्त्री सम्बन्धी उनके विचार और व्यवहार को इसी संदर्भ में देखना और समझना होगा। गांधी जी का लक्ष्य एक ऐसे समाज की स्थापना करना रहा जहां शांति और आनंद का वास हो परन्तु यह तभी संभव है जबकि समाज का हर पुरूष एवं हर स्त्री समाज के प्रति अपने कर्तव्य एवं दायित्व को समझे। गांधी जी ने अपने जीवन के दौरान स्त्री उन्नति के अथक प्रयास किए। समाज में स्त्रियों के जीवन एवं भूमिका पर विचार प्रकट करते हुए गांधी जी ने कई ऐसे प्रश्नों को उठाया है जिनका स्त्रियों के जीवन में बहुत महत्व है। ये वे प्रश्न हैं जिनसे स्त्रियां अपनी रोजमर्रा की जिंदगी से जूझती रहती हैं। जिन स्त्री सम्बन्धी मुद्दों पर सामाजिक राजनीतिक आर्थिक प्रश्न पर ध्यान आकृष्ट करना होगा। &nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
37

प्रा.डॉ., बोचरे जे.एम. "आधूनिक भारताच्या इतिहासातील इंदिरा गांधी यांचे योगदान". International Journal of Advance and Applied Research 4, № 25 (2023): 34–35. https://doi.org/10.5281/zenodo.8242501.

Full text
Abstract:
भारताच्या तिसऱ्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची 28 महिन्याचे जनता सरकारचे मध्यांतर वगळता सूमारे 17 वर्षाची कारकीर्द जितकी संघर्षमय तितकीच देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने लक्षणीय ठरली. इंदिरा गांधी सत्तेवर येताच त्यांना स्वकीयांच्या व विरोधकांच्या कधी संघटीत तर कधी व्यक्तीगत प्रखर विरोधाला सतत तोंड द्यावे लागले.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
38

प्रा., डॉ. प्रमोद चव्हाण. "महात्मा गांधीचे अस्पृश्य़ता निवारण प्रासंगिक विचार आणि वास्त़व". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 369–73. https://doi.org/10.5281/zenodo.10129020.

Full text
Abstract:
मोहनदास करमचंद गांधी, महात्मा गांधी म्हणून त्यांना समस्त जगभर ओळखले जाते. भारतीय स्वातंत्र्य़ संग्रामातील ते प्रमुख व्य़क्तीमत्व़ होते. त्यांच्या विचाराचे अनेक पैलू आहेत. जसे स्वातंत्र्य़योध्दे, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, राजकीय विचारवंत, धर्मवक्ते तत्व़ज्ञ. रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना महात्मा ही उपधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्ह़णत. स्व़तंत्र भारताचे राष्ट्रपिता असे गांधीजींना इ.स. 1944 मध्ये नेताजी सुभाषचंद्र यांनी संबोधले.1920 ते 1948 या काळाला गांधी युग म्ह़टले जाते. राजकारण आणि धर्मकारण परस्परापासून अलग करण्याच्या ते विरोधात होते. उलट राजकारणच धर्माप्रमाणे करावे याचा त्यांनी अग्रह धरला. सामाजिक सुधारणा हृदय परिवर्तन करुन करावे. राज्याने शक्तीचा वापर करु नये. या मताचे महात्मा गांधी होते. व्यक्तीमुळातच चांगला आहे या मतावर ठाम होते. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था, अस्पृश्यता या सारखे भेडसावणारे प्रश्ऩ देखील कायद्याने न सोडवता परिवर्तनाने व प्रामुख्याने हृदय परिवर्तनाने सोडवावेत या मताचे गांधीजी होते.गांधीजी मानवताच्या कल्याणासाठी सतत कार्य करणारे होते. त्यांच्या मते सामाजिक कार्य सुध्दा राजकारणाला स्प़र्श केल्यावाचून शक्य होणार नाही. राजकारण हे कुरघोडीचे नसून सामाजिक व नैतिक उन्नती करण्याच्या उद्देशाने असले पाहिजे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
39

प्रा., डॉ. आश्विन जी. हावा. "महात्मा गांधीजींचे धार्मिक विचार : एक अभ्यास". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 1042–44. https://doi.org/10.5281/zenodo.10287071.

Full text
Abstract:
महात्मा गांधी यांचे जीवन आणि कार्य यांचा वेध घेणारे अनेक विचारप्रवाह आणि चरित्र साहित्य उपलब्ध आहे. महात्मा गांधीजींचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विचार यावर बरेच विचार मांडले गेले आहेत. ईश्वरावर असणारी प्रचंड श्रद्धा, धार्मिक विचार आणि ऐहिक प्रवाहिक विचारांची सुंदर सांगड घालणारा महापुरुष म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली पोरबंदर येथे झाला. पहिल्या महायुद्धानंतर जगामध्ये विविध क्रांत्या झाल्या. विविध क्रांतीचा संबंध हा अहिंसेशी नव्हता. रक्तरंजित क्रांतीशिवाय शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देणारा, शांतता, सत्य आणि अहिंसा यांचे अनुकरण करणारा आणि जगाला गौतम बुद्धाचा संदेश देणारा महापुरुष म्हणजे महात्मा गांधी होय. 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींची हत्या झाली. गांधीजींच्या ओठातील शेवटचे शब्द 'हे राम!' हे त्यांच्या धर्मावर असलेल्या प्रचंड श्रद्धेचे द्योतकच होते. गांधीजींनी आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगला मात्र त्याच पद्धतीने इतरही धर्माचा आदर त्यांनी केला. माक्र्सनी सांगितलेल्या धर्माच्या परिकल्पनेला गांधीनी विरोध केला नाही. माक्र्सने धर्म ही अफूची गोळी आहे असे म्हटले होते. मात्र गांधीनी धर्म आणि जीवनपद्धती यांचा सुंदर संगम घडवून आणला. गांधी म्हणतात की, भगवद्गीता म्हणजे केवळ 700 श्लोकामध्ये गायलेले नित्य सुंदर काव्यच नाही तर तर हे मानवी जीवनाच्या युगशास्त्राचे तत्त्वज्ञान आहे. माणसाचा जन्म आणि मृत्यू हे नैसर्गिक आहेत मात्र माणसाचे कर्म जन्म आणि मृत्यू यामधील परीघ ठरवतात. गांधी म्हणतात, मानवी जीवनाची वाटचाल कशी असावी याचे उत्तर म्हणजे भगवद्गीता आहे. गांधीनी गीता, बायबल, कुराण व इतरही धर्माचे धर्मग्रंथ यामधील सारखेपणा मानवी जीवनाला आवश्यक असलेली विचारधारा आपल्या शब्दात मांडली. गांधीनी म्हणूनच हिंसेपेक्षा अहिंसेला अधिक महत्त्व दिले. माणसाचे शरीर हे नश्वर आहे आणि माणसाचा आत्मा आणि माणसाचे विचार चिरकाळापर्यंत टिकणारे आहेत. म्हणून माणसाला दुःख करण्याचे मुळीच कारण नाही. तो अकारण मानवाचाच विशाद करू लागतो आणि निरर्थक विचाराने आपल्या आयुष्याला अंधारमय करू लागतो.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
40

लेफ्ट., डॉ. पावडे खोब्राजी वामनराव. "महात्मा गांधी यांचा चंपारण्यातील सत्याग्रह". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 411–16. https://doi.org/10.5281/zenodo.10130258.

Full text
Abstract:
"संपूर्ण विश्वात हिंसा, हुकूमशाही, लालसा आणि भौतिकतेमुळे ताणतणाव ज्या प्रमाणात वाढत राहतील, त्याच वेगाने&nbsp;: किंबहुना अधिकाधिक गती मानपणे विश्वभरात महात्मा गांधीजींचे विचार, कार्य आणि जीवन संदेश विशेषता: युवा पिढीत संस्कारीत व्हावेत, हीच अंतरिक सद्भावना."&nbsp;डॉ. भवरलालजी जैनएक सर्वसामान्य माणूस आपल्या जीवनामधील असामान्य प्रयत्नाने अनेक प्रकारे उंची गाठू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधीजींचे एकंदरीत जीवन होये.महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला होता. त्यांचे मूळ नाव मोहनदास करमचंद गांधीअसे होते.लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत.आज संपूर्ण विश्वात भारताची ओळख ही महात्मा गांधींच्या नावाने होते. भारतात महात्मा गांधी यांचे नाव माहित नाही असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही. ब्रिटिश सत्तेच्या अनेक वर्षाच्या जोखडा तून भारतीयांची मुक्तता करण्याचे महान कार्य महात्मा गांधी यांनी केले. या स्वतंत्र आंदोलनामध्ये सर्वसामान्यांना सहभागी करून घेत ब्रिटिशांविरुद्ध जो महात्मा गांधींनी लढा उभारला, या लढ्याला सत्य,अहिंसा या नैतिक मूल्याची जोड देऊन एक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यामुळेच आज त्यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणूनओळखल्या जाते. दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर महात्मा गांधी यांनी&nbsp;ब्रिटिश सत्तेविरुद्ध बिहार जिल्ह्यातील चंपारण्य येथे सर्वप्रथम जो लढा उभारला त्याविषयी प्रस्तुत शोधनिबंधातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
41

प्रा., डॉ. विजयकुमार शिवदास ढोले. "म. गांधी यांच्या शैक्षणिक धोरणाची प्रासंगिकता". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 924–28. https://doi.org/10.5281/zenodo.10283927.

Full text
Abstract:
आज स्वतंत्र भारतासह मराठवाडा प्रदेश स्वतंत्र होऊन&nbsp;75 वर्ष पूर्ण झाली आहे. या काळात देशाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक विकासाचा विचार करता म. गांधी यांच्या विचार व कार्याचे मूलभूत ठरले आहेत. त्यातही 'शिक्षण' हा कोणत्याही देशाच्या उभारणीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, यावर म. गांधी यांची निष्ठा होती. शिक्षणामुळे केवळ एक व्यक्तीच शिक्षित, संस्कारीत होतो असे नाही तर समाज, देश आणि विश्व अशा चढत्या क्रमाने प्रगतीचा आलेख उंचावता नेता येतो. सुरुवातीला शैक्षणिक धोरण ठरवत असताना ज्ञानाची गंगा खेड्यातील प्रत्येक दारापर्यंत पोहोचावी याकडे लक्ष दिले गेले. सहाजिकच भारतीय स्वातंत्र्याला आकार आणि आधार देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या शिक्षण विषयक धोरणाचा तत्कालीन शैक्षणिक धोरणावर विशेष प्रभाव दिसून येतो.&nbsp;आज शिक्षणाचे बाजारीकरण चिंताजनक आहे. भारतीय संविधानाने शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला असला तरी आज बरेच वर्ग शिक्षणापासून वंचित आहेत. आज शासकीय धोरणे खाजकीकरणाकडे झुकलेली आहेत. सरकारी शाळा खाजगी लोकांच्या ताब्यात देण्याचा घाट शासन घालत आहे. दारिद्र्य रेषेखालील तसेच आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या कुटुंबांना खाजगी शिक्षण कोणत्याही परिस्थितीत परवडणारे नाही. अशा वातावरणात म. गांधी यांच्या शिक्षण विषयक धोरणाची प्रासंगिकता आजही तितकीच असल्याचे मान्य करावे लागते.&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
42

डॉ., एच. टी. सातपुते. "महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानाची वर्तमान प्रस्तुती". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 1019–22. https://doi.org/10.5281/zenodo.10286654.

Full text
Abstract:
भारताचे राष्ट्रपिता म्हणून महात्मा मोहनदास करमचंद गांधी जगभर जसे प्रसिद्ध आहेत तसेच ते विसाव्या शतकातील महत्त्वाचे तत्त्वज्ञ म्हणूनही ओळखले जातात. ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाला विरोध करून अहिंसात्मक आंदोलनातून त्यांनी भारतीय स्वतंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व केले. सामान्य माणूस आणि कष्टकरी वर्गाला सन्मानाचे नागरी हक्क आणि स्वातंत्र्य प्राप्त झाले पाहिजे यासाठी त्यांनी आपल्या तत्त्व चिंतन आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून विविध आंदोलने यशस्वी केली. त्याचप्रमाणे जगातील स्वातंत्र्यहीन वर्गाला प्रेरणा देत शाश्वत जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान दिले. त्यालाच गांधीवाद म्हणून जगभरात ओळखले जाते.महात्मा गांधी यांच्या कार्याचा अवकाश फक्त राजकारणापुरता सीमित नव्हता तर त्याला सामाजिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान होते. त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये शरीरशुद्धी आणि आत्मशुद्धी हे महत्वाचे विचार समाविष्ट झालेले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही भारताला महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानाची वर्तमान काळात कास धरावी लागत आहे यातच त्यांच्या विचाराचे चिरंतन स्वरूप आपल्याला दिसून येते.धार्मिक आणि सामाजिक विचारांच्या माध्यमातून महात्मा गांधी यांनी एकसंघ भारत बांधला आणि उभा केला म्हणून ते राजकारणात राहून राजकारणात नव्हते तर ते अध्यात्मात होते. त्याचप्रमाणे ते अध्यात्मात असून अध्यात्मात नव्हते तर ते राजकारणात होते असे त्यांचे एकूण व्यामिश्र व्यक्तिमत्व असल्यामुळे गांधीवादाबद्दल भारतात विविध पद्धतीने साधक बाधक विचार प्रकट झाले आहेत.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
43

कु., प्रीती नामदेव राठोड. "महात्मा गांधी आणि असहकार चळवळ". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 05 (2023): 66–70. https://doi.org/10.5281/zenodo.10072466.

Full text
Abstract:
मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधीजींनी प्रदीर्घ विचार करुन 10 मार्च 1920 रोजी असहकार चळवळीचा पहिला जाहिरनामा प्रसिध्द केला. ब्रिटिशांविरुद्ध हा एकमेव मार्ग आहे. स्वतःहून घोषित केलेला असहकारच इंग्रज शासनाच्या गुलामीतून मुक्त करेल. यासाठी आत्मसंयमाची आवश्यकता आहे असे महात्मा गांधींनी सांगून सष्टेंबर&nbsp;1920 रोजी कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेसच्या खास अधिवेशनात&nbsp;'असहकाराचा ठराव' मंजूर करून घेतला. यावेळी गांधीजींनी सांगितले की, हा ठराव प्रत्येकाने प्रामाणिकपणाने राबविला तर' एका वर्षात स्वराज्य मिळवून देऊ.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
44

प्रा., डॉ. सुरेश कातळे. "महात्मा गांधी व दांडी यात्रा". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 05 (2023): 74–79. https://doi.org/10.5281/zenodo.10072513.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
45

प्रा., डॉ. गिरे संजय भाऊराव. "महात्मा गांधी यांचे शैक्षणिक विचार". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 05 (2023): 95–100. https://doi.org/10.5281/zenodo.10072615.

Full text
Abstract:
अहिंसेच्या तत्त्वज्ञानातून आचार, विचार, आणि प्रत्यक्ष कृतीमधून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारे युगपुरुष म्हणजे महात्मा गांधी हे होत. देशाची प्रगती साधायची असेल तर त्या प्रगतीचा आत्मा म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाचे हे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी आपले शिक्षण विषयक उच्च विचार मांडले. अहिंसेचे पुजारी हातात शस्त्र न घेता निक्षत्रपणे लढून स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र सैनिक, समाज सुधारक, तत्त्वचिंतक, राष्ट्रपिता व शिक्षणतज्ञ अशा विविध जबाबदाऱ्या पेलताना त्यांनी आपल्या विचारातून व प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाचे माध्यम, शिक्षणाची उद्दिष्टे, प्रौढशिक्षण विषयक मत, शिक्षक व विद्यार्थी यांचे कर्तव्य, स्त्री शिक्षण, स्वावलंबन, शारीरिक शिक्षण, नैतिकता, प्रामाणिकपणा, धर्मनिरपेक्ष शिक्षण, लैंगिक शिक्षण, आणि नई तालीम अथवा वर्धा शिक्षण याविषयी आपले विचार मांडले. सामाजिक उन्नतीसाठी शिक्षण हे दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरते शोषण - विरहित समाजाची निर्मिती करायची असेल तर त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे अशी त्यांची धारणा होती. अहिंसक, न्यायपूर्ण, समता व सहकार्य आधारित समाज संस्कृतीची निर्मिती व्हावी यासाठी महात्मा गांधी यांनी सेवाग्राम येथे 'नई तालीम' या अभिनव शिक्षण पद्धतीची सुरुवात केली होती त्यांचे शिक्षण विषयक विचार पुढील प्रमाणे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
46

प्रा., डॉ. गनी गफूर साहब शेख. "महात्मा गांधी की मानवतावादी विचारधारा". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 05 (2023): 131–34. https://doi.org/10.5281/zenodo.10072827.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
47

प्रा., डॉ. सुरेश चंद्रकांत मेहेत्रे, та डॉ. विजय नागोराव भोपाळे प्रा. "महात्मा गांधी आणि ग्रामीण स्वराज्य". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 05 (2023): 144–47. https://doi.org/10.5281/zenodo.10072946.

Full text
Abstract:
मागील तीन ते चार वर्षात संपूर्ण विश्वाला ज्या कोरोनाच्या महामारीने ग्रासले होते त्याचा परिणाम हा केवळ सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बाबीवरच झाला नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला देखील व्यापले आहे. याच दरम्यान संपूर्ण जगाला कळून चुकले की आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वावलंबन आणि स्वदेशीचा मोठा वापर होणे आवश्यक आहे असे संपूर्ण जगाला वाटू लागले. सोबतच स्थानिक उत्पादन, स्थानिक बाजारपेठ, स्थानिक संबंध यांची साखळी मजबूत असणे आवश्यक आहे याची आवश्यकता निर्माण झाली. याचाच अर्थ असा की, कोरोना सारख्या संकटाने उपस्थित झालेल्या परिस्थितीने संपूर्ण जगाला कळून चुकले की, महात्मा गांधींच्या 'ग्रामीण स्वराज्य' या संकल्पनेचा गंभीरतेने विचार करायला हवा. महात्मा गांधींनी फार पूर्वीच सांगितले होते की, "भारतीय स्वातंत्र्याचा अर्थ पूर्ण भारताची स्वतंत्रता असावी आणि याची सुरुवात खालून वरती म्हणजे खेड्यातून शहराकडे व्हावी. प्रत्येक गांव स्वतंत्र असेल. प्रत्येक गांव आत्मनिर्भर आणि सक्षम व्हावे." महात्मा गांधींनी आपल्या या स्वप्नाला साकार करण्यासाठी भारतात ग्राम पंचायती आणि ग्रामसभा या स्थानिक विकास आणि स्थानिक प्रशासन यांचा मुख्य आधार असायला हवे असे मत प्रतिपादन केले होते.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
48

श्री, निमिष संभुदेव जाधव. "महात्मा गांधी आणि असहकार आंदोलन". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 179–84. https://doi.org/10.5281/zenodo.10115330.

Full text
Abstract:
इ.स. १८५७&nbsp;ला बंड&nbsp;झाले. यालाच अठराशे सत्तावनचा उठाव असे देखील म्हणतात.&nbsp;ब्रिटिशांनी हा उठाव यशस्वीपणे मोडून काढला.&nbsp;त्यांनतर भारतात राजकीय,&nbsp;आर्थिक,&nbsp;धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात बदल घडून आले.&nbsp;अशातच इ.स १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना झाली.&nbsp;काँग्रेस या पक्षाची कार्यप्रणाली तीन प्रकारे दिसून आली – मवाळ,&nbsp;जहाल आणि गांधीयुग.&nbsp;गांधी युग हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक नवीन पर्व होते.&nbsp;देशाच्या राजकारणात महात्मा गांधींच्या नेतृत्वाचा उदय झाला.&nbsp;त्यांनी नि:शस्त्र प्रतिकाराच्या अभिनव मार्गाचा अवलंब केल्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या राजकीय लढ्यात देशातील सामान्य जनता मोठ्या प्रमाणात सामील झाली.&nbsp;इ.स.&nbsp;१९२० ते १९२२ या काळात असहकार आंदोलन उभारले गेले.&nbsp;पण या आंदोलनाला हिंसात्मक वळण लागले,&nbsp;उदाहरणार्थ चौरीचौरा प्रकरण होय.&nbsp;त्यामुळे ह्या चळवळीला स्थगिती देण्यात आली.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
49

प्रा., डॉ. सुभाष रा. रगडे. "हिंद स्वराज्य आणि महात्मा गांधी". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 280–85. https://doi.org/10.5281/zenodo.10122019.

Full text
Abstract:
भारताच्या&nbsp;स्वातंत्र्यसंग्रामातील&nbsp;प्रमुखनेते&nbsp;वतत्वज्ञ&nbsp;महात्मागांधी&nbsp;हेहोते.&nbsp;त्यांनी&nbsp;अहिंसात्मक,&nbsp;असहकारआंदोलनाने&nbsp;भारतालास्वातंत्र्य&nbsp;मिळवूनदिले.&nbsp;शतकानुशतके&nbsp;दडपल्या&nbsp;गेलेल्याभारतीयांना&nbsp;निर्भयबनविले.&nbsp;त्यांच्यातील&nbsp;नैतिक&nbsp;शक्तीव&nbsp;आत्मविश्वास&nbsp;जागृत&nbsp;करूनब्रिटीश&nbsp;अधिसत्तेविरुध्द्&nbsp;लढयाकरिता&nbsp;तकटीबध्द्&nbsp;केले. राष्ट्राच्या&nbsp;स्वातंत्र्यलढ्याचे&nbsp;नेतृत्वयशस्वी&nbsp;पणेकरणारे,&nbsp;केवळ&nbsp;भारतालाच&nbsp;नव्हेतर&nbsp;हिंसाचार, विध्वस,&nbsp;विनाश&nbsp;यामुळे&nbsp;भयग्रस्तझालेल्या&nbsp;जगालासत्य,&nbsp;अहिंसा&nbsp;व&nbsp;शांती&nbsp;याचा&nbsp;मौलिकसंदेश&nbsp;देऊनमानवी&nbsp;कल्याणाचामार्ग&nbsp;दाखविणारेमहान&nbsp;राजकीयसंत&nbsp;म्हणूनभारताच्या&nbsp;इतिहासातमहात्मा&nbsp;गांधीयांचे&nbsp;नावअजरामर&nbsp;झालेलेआहे. त्यांचे&nbsp;व्यक्तिमत्वहे&nbsp;बहुआयामीहोते.&nbsp;त्यांनी&nbsp;आपल्या&nbsp;आयुष्यातील५५&nbsp;वर्षेभारताच्या&nbsp;सेवेतघालवली.&nbsp;सन&nbsp;१९२०&nbsp;ते१९४७&nbsp;हाभारतीय&nbsp;स्वातंत्र्यचळवळीच्या&nbsp;कालखंडासगांधीयुग&nbsp;यानावाने&nbsp;ओळखलेजाते.&nbsp;ब्रिटीश&nbsp;राजवटीत&nbsp;भारताचीअस्मिता&nbsp;धुळीसमिळाली&nbsp;होती. भारताचा&nbsp;स्वाभिमानव&nbsp;चैतन्य&nbsp;हरवले&nbsp;होते. अशा&nbsp;परिस्थितीतत्यांनी&nbsp;भारताचेउज्ज्वल&nbsp;भविष्यघडविण्यासाठी&nbsp;सातत्यानेप्रयत्न&nbsp;केले. तत्त्वचिंतक,&nbsp;वैज्ञानिक, अभ्यासक,&nbsp;संशोधक,&nbsp;कार्यकर्ते&nbsp;पुन्हापुन्हा&nbsp;गांधींच्याविचारांचे&nbsp;मंथनकरीत&nbsp;आहेत.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
50

प्रा., डॉ. निवृत्ती उत्तमराव नाईक. "महात्मा गांधी यांचे श्रमविषयक विचार". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 340–42. https://doi.org/10.5281/zenodo.10125888.

Full text
Abstract:
महात्मा गांधीजींनी भारतातील समाजसुधारक, विचारवंत यांच्या परंपरेतील अग्रगण्य नाव आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी विसाव्या शतकातील महत्त्वपूर्ण महापुरुष होते. 'येणाऱ्या पिढ्या विश्वास करू शकणार नाहीत की हाडामांसाचा एक मनुष्य पृथ्वीतलावर होऊन गेला' असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी आहे. गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रहाची अनमोल देणगी भारताला दिली. एवढेच नव्हे तर या मूल्यांआधारे त्यांनी भारताला स्वातंत्र्यही मिळवून दिले. जगात व्हाव्या वाटणाऱ्या प्रत्येक सुधारणेची सुरुवात स्वत:पासून करण्यावर त्यांचा विश्वास होता. श्रमातूनच मानवी गरजांची पुर्तता होत असते त्यामुळे मानवी जीवनात श्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी कायकवै कैलास असा मूलमंत्र दिला होता. त्याचा महात्मा गांधीनी आपल्या जीवनामध्ये उपयोग केलेला दिसून येतो. श्रम हे मूल्य त्यांनी स्वत: तर आयुष्यभर जपलेच शिवाय या मूल्यांची रुजवणूक भारतीय जनमानसात केली. गांधीजींनी श्रमप्रतिष्ठेला खूपच महत्त्व दिल्याचे दिसून येते. आपल्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी जेवढे आवश्यक आहेत तेवढे कष्ट, श्रम प्रत्येकाने केलेच पाहिजेत असे त्यांचे मत होते. ते नियत्यनिमाने चरखा चालवत असत. स्वच्छतेलाही त्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व होते. प्रत्येक व्यक्तीने आपला उदरनिर्वाह करण्यासाठी अनिवार्य असलेले भोजन स्वकष्टातून अर्जित करावे असे त्यांचे मत होते. श्रमामुळे व्यक्तिगत लाभाबरोबर शरीरस्वास्थ्यही लाभते. त्यामुळे म.गांधीजींचा श्रमाविषयीचा दृष्टिकोन व्यापक होता.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!

To the bibliography