Academic literature on the topic 'तलाव'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the lists of relevant articles, books, theses, conference reports, and other scholarly sources on the topic 'तलाव.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Journal articles on the topic "तलाव"

1

आगिवले, किशोर हिराकांत, та अरुणा गांगजी. "तलावांचे ऐतिहासिक शहर- ठाणे". International Journal of Advance and Applied Research 6, № 25(D) (2025): 73–76. https://doi.org/10.5281/zenodo.15332486.

Full text
Abstract:
<strong>गोषवारा- </strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; तलाव हे&nbsp; केवळ पाणी साठवण्याचे स्त्रोत नसून निसर्गाचे एक सुंदर आणि अभिन्न अंग आहेत. पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यामध्ये तलाव महत्त्वाची भूमिका बजावतात. जैवविविधतेची साखळी टिकून ठेवण्यामध्ये तलाव महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ठाणे शहरामध्ये मोठ्या संख्येने तलाव आहेत. काही निसर्गत: तर काही मानवनिर्मित आहेत. या तलावांनी&nbsp; ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. ठाणे शहरच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकासामध्ये तलावांची भूमिका&nbsp; महत्त्वाची राहिली आहे. या संशोधनाद्वारे ठाणे शहर
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

सावंत, यश यादव, та डॉ.निनाद विजय जाधव. "भिवंडी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या एक चिकित्सक अभ्यास." International Journal of Advance and Applied Research 6, № 31 (2025): 136–38. https://doi.org/10.5281/zenodo.15458273.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना :-</strong> ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात बऱ्याचश्या ग्रामीण भागात आजही पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होत आहे. भिवंडी तालुक्यातील वराळदेवी तलाव हे भिवंडीतील रहिवाशांसाठी पिण्याच्या पाण्याचे मोठे स्त्रोत आहे परंतु औद्योगिकीकरणामुळे येथील वृक्ष मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसून येतो त्यामुळे पावसाच्या पाण्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच भिवंडी शहराच्या आजूबाजूच्या गावातील शेततळ्यातील पाण्याचे प्रमाण देखील कमी होत आहे त्यामुळे जनावरांना लागणारे पाणी यांची उपलब्धता दिवसागणित बिकट होत आहे; परिणामी संपूर्ण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

प्रा., मनोहर नारायण मोरे. "शाश्वत विकासात जलसपंदाचे महत्त्व". International Journal of Advance and Applied Research 2, № 19 (2022): 5–7. https://doi.org/10.5281/zenodo.7053612.

Full text
Abstract:
&nbsp; मानवाच्या व देशाच्या विकासासाठी जलसंपदेला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. पाण्याचे महत्त्व सर्व मनुष्यांना, पशुपक्षांना तसेच वनस्पतींना आहे. पृथ्वीवरील पाणी हे समुद्र, तलाव, सरोवरे, भूपृष्ठ, भूगर्भ, बर्फ बाष्प&nbsp; इ. मार्गांनी प्राप्त होत असते. जलसंपदा ही निसर्गाची खूप मोठी देणगी मानवाला पशुपक्षांना व वनस्पतींना मिळालेली आहे. जलसंपदाचे महत्त्व प्रत्येक घटकांने ओळखून त्यांचा योग्य वापर केला पाहिजे. पाण्याची उपलब्धता आणि लोकसंख्या या घटकांचा विचार केल्यास पाण्याची तीव्र समस्या मोठया प्रमाणात दिसून येत असते. कारण की, जे पाणी पिण्या योग्य आहे असे गोडे पाणी पृथ्वीतलावर अत्यंत मर्यादीत आहे. शाश
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

संग्राम, रंगराव पाटील, та नामदेव शामराव आडनाईक डॉ. "कोल्हापूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाचे भौगोलिक विश्लेषण (२०२२-२०२३)". International Journal of Advance and Applied Research S6, № 6 (2025): 159–63. https://doi.org/10.5281/zenodo.15063519.

Full text
Abstract:
<em>कोल्हापूर जिल्ह्यातील</em><strong><em> </em></strong><em>मत्स्यव्यवसाय सार्वजनिक क्षेत्रापेक्षा सहकारी क्षेत्रात विकसित झाला</em><em> आहे.</em><em> </em><em>जलस्रोतांचे सापेक्ष महत्त्व हे दर्शविते की</em><em>, </em><em>अभ्यास क्षेत्राच्या</em><em> पश्चिम भागात या प्रदेशातील </em><em>पारंपारिक</em><em> मत्स्यपालनाची मोठी क्षमता आहे</em><em>. </em><em>अभ्यास क्षेत्राचा</em><em> पश्चिम भाग नैसर्गिक जलसाठ्यासाठी उत्तम </em><em>भौगोलिक परिस्थिती</em><em> प्रदान करतो</em><em>, तर पूर्वेकडील भागात मत्स्यपालनासाठी कृत्रिम </em><em>तलाव</em><em> बांधण्याची गरज आहे</em><em>. जलस्रोतांचे सापेक्ष महत्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

डॉ., प्रमोद नानाजी घ्यार, та वाल्मीक नगराळे उज्वला. "धार्मिक सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय इतिहासातील पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे महत्वपूर्ण कार्ये". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 70–73. https://doi.org/10.5281/zenodo.7397533.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना</strong> :- &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारतीय संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे सेवा, त्याग आणि दान धर्माला फार महत्व दिले आहे. त्याचप्रमाणे निषकाम सेवा ईश्वर भक्ती मानली जाते. राणी अहिल्याबाई होळकर हया धार्मिक होत्या. शिवभक्त होत्या पण त्या फक्त देवदेव करीत बसल्या नाही. तर त्यांनी धार्मिकतेतून लोक कल्याणकारी कामे केली. सांस्कृतिक सामाजिक कामे केली सामाजिक विकास साधन असतांनी पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी त्यांनी वृक्षारोपण केले. सामाजिक कार्ये करीत असतांनी&nbsp; त्यांनी घाट बांधले, मंदिरे बांधली तलाव व धर्मशाळा बांधल्या रस्त्यांच्या कडेल
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

Talekar, P. R. "शाहू महाराजांची सामाजिक सुधारणा व आजची वर्तमान स्थिती". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 248–52. https://doi.org/10.5281/zenodo.12198277.

Full text
Abstract:
राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक हिताच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात अलौकिक असे कार्य केले. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण, शिष्यवृत्ती देणे, विद्यार्थ्यांना वस्तीगृहाची व्यवस्था इत्यादीचा समावेश होतो. त्यांनी आपल्या राज्यातील कार्यालयामध्ये व ग्रामपंचायतीमध्ये दलित व मागासवर्गीयासह समानतेने व्यवहार झाला पाहिजे असे कर्तुत्व केले. दलीत लोकांशी मानवीय व्यवहार केला गेला पाहिजे. मनुष्याला मनुष्य समजणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास संभव नाही. असे त्यांचे ठाम मत होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी समर्पित बाजारपेठ व सहकारी संस्थाची स्थापना ही व्यापारातील लबाड मध्यस्थापासून&nbsp; मुक
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
7

अनंतकवळस, प्रा. डॉ. मधूकर बाबूराव. "सोलापूर जिल्ह्यातील जलसिंचन सुविधांमुळे झालेला बदल". International Journal of Advance and Applied Research 12, № 2 (2024): 304–9. https://doi.org/10.5281/zenodo.14671464.

Full text
Abstract:
<strong>गोषवारा:- .</strong> &nbsp;&nbsp; &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारत देशामध्ये एकूण १४२.६ कोटी हेक्टर जमीन असून त्यापैकी ५७ कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली आलेली आहे. देशात केवळ जेमेतेम चार महिनेच पडणाऱ्या पावसाचे योग्य नियोजन करून जलसिंचनाचे स्त्रोत वाढवून वर्ष भर शेतीला पाणी उपलब्ध करून दिले जाते. तसेच पिण्यासाठीचीही व इतर सर्व आवश्यक घटकासाठीची सोय केली जाते आहे. त्यासाठी नदी, तलाव, विहिरी अशा साधनांचा उपयोग करून शेती सिंचनाखाली वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर&nbsp; जिल्ह्यामध्ये भिमा ही प्रमुख नदी असून तिच्या उजवीकडील भागात निरा व माण आणि डाव्या भ
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
8

मुळीक, वसुदेव प्रभू. "वैदिक साहित्यातून दिसून येणारे पाण्याचे महत्व आणि संरक्षण". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 177–81. https://doi.org/10.5281/zenodo.7399416.

Full text
Abstract:
&nbsp;प्राचीन भारतीय वैदिक काळात ऋषीमुनींनी व संतांनी पर्यावरणाचा साकल्याने विचार केला आहे. अगदी प्राचीनकाळी अश्मयुगातील आदिमानव अन्न, वस्त्र, निवारा, पाणी व इंधन यासाठी सभोवतालच्या परिसरावर अवलंबून होता. पुढे होमोसेपियन मानवाने अग्नी, प्रगत हत्यारे व शेतीचा शोध लावून तो आसपासच्या परिसरात स्थिर होऊ लागला. नवाश्मयुगातील मानवाने प्रगती करून निसर्गातील वस्तूंचा वापर करून तो समृद्ध जीवन जगू लागला. त्यांची भटकंती थांबवून तो भोवतालच्या परिसरात स्थिर वास्तव्य करू लागला. अशा स्थिरजीवनामुळे त्याच्या जीवनविषयक कल्पना, श्रद्धा व कला विकसित होत गेल्या. तो नैसर्गिक शक्तींना देव मानू लागला. पुढे धातूयुगात क
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
9

प्रा., डॉ. वाघाये भुवनेश्वरी मिताराम. "हडप्पा संस्कृतीचा आधुनिक भारतावर परिणाम". International Journal of Advance and Applied Research 6, № 14 (2025): 136–40. https://doi.org/10.5281/zenodo.15063374.

Full text
Abstract:
<strong>सारांश &ndash; </strong> हडप्पा संस्कृती भारतीय उपखंडातील पहिली सुव्यवस्थित नागरी संस्कृती मानली जाते, ज्याचा काळ इ. स.पूर्व २८००&nbsp; ते २५००&nbsp; दरम्यान होता. हडप्पा संस्कृतीचा प्रारंभ इ. सन. पूर्व ३५०० पर्यन असू शकतो. सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेली हि संस्कृती शहरी रचना, स्थापत्यकला, व्यापार, अर्थव्यवस्था,लेखन&nbsp;&nbsp; प्रणाली,&nbsp; धर्म सामाजिक संरचना,व शेती या क्षेत्रात&nbsp; अंत्यत&nbsp; प्रगत&nbsp; होती.आधुनिक भारतीय समाज,नागरी जीवन,आणि तंत्रज्ञानावर या प्राचीन संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसून येतो.हडप्पा संस्कृतीतील शहरे अत्यंत नियोजनबद्ध होती. यातील&nbsp; प्रमुख&nbsp; वैशिष्ट
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
10

पाठेकर, रवि आर. "सारस – एक चिकित्सक अभ्यास". Journal of Research & Development 17, № 3 (2025): 147–53. https://doi.org/10.5281/zenodo.15294698.

Full text
Abstract:
<strong><em>गोषवारा:-</em></strong> <em>जगातील हवेत उडणारा सर्वात उंच पक्षी म्हणून गौरविल्या जाणार्या सारस पक्ष्याचा महाराष्ट्रातील अधिवास हा धोक्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या पूर्व टोकास असलेल्या गोंदिया जिल्ह्यात ३० तर भंडारा जिल्ह्यात २ सारस पक्षी उरलेले आहेत. व्यग्र संवर्धन व वन उपज उत्पन्नावर लक्ष केंद्रित असलेल्या वनविभागाचे सारस पक्ष्याकडे दुर्लक्ष होणारी ओरड नेहमीच होते. याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दाखल घेत सरकारला जाब विचारला. या नंतर विविध सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. आता सारस पक्षी व त्याचा अधिवास वाचविण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु झालेले आहेत. पण सारस पक्षी वाचवि
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
More sources
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!