To see the other types of publications on this topic, follow the link: निरक्षर.

Journal articles on the topic 'निरक्षर'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the top 37 journal articles for your research on the topic 'निरक्षर.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Browse journal articles on a wide variety of disciplines and organise your bibliography correctly.

1

Ankita, Shambhawi Verma. "बंगाल के निरक्षर सहज साधक बाउल". Aadhunik Sahitya 40, Oct. -Dec., 2021 (2021): 134–38. https://doi.org/10.5281/zenodo.8126915.

Full text
Abstract:
बाउलों के संबंध में कोई स्वतंत्र ग्रंथ नहीं मिलता। मोटे तौर पर हम कह सकते हैं कि वैष्णव-सहजिया पंथ के ही ग्रंथ, तत्व और दर्शन ही बाउलों के भी तत्व और दर्शन कहलाएंगे। उपेंद्रनाथ भट्टाचार्य के अनुसार लोचनदास के 'वृहत् निगम' और पंचानन दास के संग्रह ग्रंथ बाउल संप्रदाय के संबंध में विशेष मूल्यवान सिद्ध होते हैं। इसके अलावा बाउल गीतों में इनका दर्शन और विशेष रूप से इनकी साधना पद्धति की जानकारी हमें मिलती है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

श्री., प्रशांत सुर्यभान उगले डॉ. रेखा आप्पासाहेब कढणे. "रोकडरहित व्यवहारांचे ग्रामीण अर्थव्यवस्थेपुढील आव्हानाचे अध्ययन". International Journal of Advance and Applied Research 10, № 6 (2023): 198–200. https://doi.org/10.5281/zenodo.8344433.

Full text
Abstract:
विरहित व्यवहारामुळे ग्रामीण भागातील जनतेला व्यवहार करणे सहज सुलभ सोपे झाले आहे. या व्यवहारामुळे रक्कम स्वतः जवळ बाळगली जात नसल्यामुळे खबरदारी घ्यावी लागत नाही. रोकड विरहित व्यवहारामुळे अर्थव्यवस्थेत व्यवहारांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. रोकड विरहित व्यवहार कुठूनही करता येत असल्यामुळे बँकेत रांगेत उभे राहणे वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे या अडचणी कमी होत आहेत. जवळजवळ सर्वच व्यावसायिक व ग्रामीण भागातील लोक हे व्यवहार करतात. रोकड विरहित व्यवहार करताना व्यावसायिक व्यक्ती सुशिक्षित असणे गरजेचे आहे.व्यवहार करण्याचे तांत्रिक ज्ञान असावे. निरक्षर अडाणी व्यक्तीचा येथे उपयोग नाही. रोकड विरहित व्यवहार करण्याचे व त्या माध्यमातून व्यापार करण्याचे ज्ञान संबंधित व्यक्तीला असले पाहिजे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

विकास, बाळासाहेब पावसे, та बाळासाहेब पावसे शारदा. "महिला सक्षमीकरण आणि भारत31 – 35". Young Researcher S14, № 1A (2025): 36–39. https://doi.org/10.5281/zenodo.14875057.

Full text
Abstract:
<em>आधुनिक काळात महिला सक्षमीकरण हा विशेष चर्चेचा विषय आहे</em><em>. </em><em>स्रीयांमध्ये प्रचंड शक्ती असूनही तिच्या सक्षमीकरणाची नितांत गरज आहे</em><em>. </em><em>महिला सक्षमीकरण म्हणजे त्यांचे आर्थिक निर्णय</em><em>, </em><em>उत्पन्न</em><em>, </em><em>मालमत्ता आणि इतर गोष्टींची उपलब्धता</em><em>, </em><em>या सुविधा मिळवूनच ते त्यांचा सामाजिक स्तर उंचावू शकतात</em><em>. </em><em>राष्ट्राच्या विकासात महिलांचे महत्त्व आणि अधिकार याबद्दल समाजात जागरुकता आणण्यासाठी मातृदिन</em><em>, </em><em>आंतरराष्ट्रीय महिला दिन असे अनेक कार्यक्रम साजरे केले जातात</em><em>. </em><em>भारतात महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वप्रथम त्</em><em>या सर्व नकारात्मक विचारांना मारणे गरजेचे आहे जे समाजातील स्रियांचे हक्क आणि मूल्ये मारतात</em><em>, </em><em>जसे की हुंडा प्रथा</em><em>, </em><em>निरक्षरता</em><em>, </em><em>लैंगिक हिंसा</em><em>, </em><em>असमानता</em><em>, </em><em>भ्रूणहत्या</em><em>, </em><em>महिलांवरील घरगुती हिंसाचार</em><em>, </em><em>वेश्या व्यवसाय</em><em>, </em><em>मानवी तस्करी इ</em><em>. </em><em>आपल्या देशात लैंगिक असमानता मोठ्या प्रम</em><em>ाणात आहे</em><em>. </em><em>आजही महिलांना त्यांच्या कुटुंबाच्या तसेच बाहेरच्या समाजाच्या वाईट वर्तवणुकीचा प्रचंड त्रास होतो</em><em>. </em><em>भारतात निरक्षर महिलांची संख्या मोठी आहे</em><em>. </em><em>महिला सक्षमीकरणाचा खरा अर्थ तेव्हाच समजेल जेव्हा महिलांना चांगले शिक्षण दिले जाईल आणि त्यांना इतके सक्षम केल</em><em>े जाईल की त्या प्रत्येक क्षेत्रात स्वतंत्र होऊन निर्णय घेण्यास सक्षम होतील</em><em>.</em>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

प्रा., डॉ. एन. एस. गेडाम प्रा. डॉ. एन. एस. गेडाम. "महिलांचे अधिकार आणि महिला सबलीकरण". International Journal of Advance and Applied Research 4, № 30 (2023): 145–48. https://doi.org/10.5281/zenodo.8394773.

Full text
Abstract:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; महिला सबलीकरण म्हणजे कायदे व महिला कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय&nbsp; सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करणे होय. महिलांना विकासाची संधी उपलब्ध करून स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे होय. भारतीय संविधानात महिला-पुरुष, श्रीमंत-गरीब आणि साक्षर-निरक्षर यांना समान संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. कायद्यापुढे समानतेसाठी व शोषणमुक्त समाजाच्या स्थापनेसाठी कटिबद्ध असलेल्या आपल्या संविधानाच्या निर्मात्यांनी सर्वांना सामाजिक-आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याची ग्वाही देतानाच संविधानापुढे स्त्री-पुरुष असा भेदभाव नसल्याचे संविधानाच्या प्रस्तावनेतच स्पष्ट केले आहे. संविधानाच्या प्रास्ताविकात &quot;समानता&quot; आणि &quot;व्यक्तीची प्रतिष्ठा&quot; अशी वाक्ये वापरुन हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, भारतात भेदभावासारख्या जुन्या समजुतींना स्थान राहणार नाही. भारतातील स्वातंत्र्यपूर्व महिलांची दयनीय स्थिती पाहता, महिलांना समान हक्क आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध घटनात्मक व्यवस्था करण्यात आल्या आहेत
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

प्रा., डॉ. एन. एस. गेडाम. "महिलांचे अधिकार आणि महिला सबलीकरण". International Journal of Advance and Applied Research 4, № 30 (2023): 144–46. https://doi.org/10.5281/zenodo.8394803.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना</strong><strong>:&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; महिला सबलीकरण म्हणजे कायदे व महिला कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय&nbsp; सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करणे होय. महिलांना विकासाची संधी उपलब्ध करून स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे होय. भारतीय संविधानात महिला-पुरुष, श्रीमंत-गरीब आणि साक्षर-निरक्षर यांना समान संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. कायद्यापुढे समानतेसाठी व शोषणमुक्त समाजाच्या स्थापनेसाठी कटिबद्ध असलेल्या आपल्या संविधानाच्या निर्मात्यांनी सर्वांना सामाजिक-आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याची ग्वाही देतानाच संविधानापुढे स्त्री-पुरुष असा भेदभाव नसल्याचे संविधानाच्या प्रस्तावनेतच स्पष्ट केले आहे. संविधानाच्या प्रास्ताविकात &quot;समानता&quot; आणि &quot;व्यक्तीची प्रतिष्ठा&quot; अशी वाक्ये वापरुन हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, भारतात भेदभावासारख्या जुन्या समजुतींना स्थान राहणार नाही. भारतातील स्वातंत्र्यपूर्व महिलांची दयनीय स्थिती पाहता, महिलांना समान हक्क आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध घटनात्मक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

प्रा., डॉ. एन. एस. गेडाम. "महिलांचे अधिकार आणि महिला सबलीकरण". International Journal of Advance and Applied Research 4, № 30 (2023): 144–46. https://doi.org/10.5281/zenodo.8394835.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना</strong><strong>:&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; महिला सबलीकरण म्हणजे कायदे व महिला कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय&nbsp; सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करणे होय. महिलांना विकासाची संधी उपलब्ध करून स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे होय. भारतीय संविधानात महिला-पुरुष, श्रीमंत-गरीब आणि साक्षर-निरक्षर यांना समान संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. कायद्यापुढे समानतेसाठी व शोषणमुक्त समाजाच्या स्थापनेसाठी कटिबद्ध असलेल्या आपल्या संविधानाच्या निर्मात्यांनी सर्वांना सामाजिक-आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याची ग्वाही देतानाच संविधानापुढे स्त्री-पुरुष असा भेदभाव नसल्याचे संविधानाच्या प्रस्तावनेतच स्पष्ट केले आहे. संविधानाच्या प्रास्ताविकात &quot;समानता&quot; आणि &quot;व्यक्तीची प्रतिष्ठा&quot; अशी वाक्ये वापरुन हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, भारतात भेदभावासारख्या जुन्या समजुतींना स्थान राहणार नाही. भारतातील स्वातंत्र्यपूर्व महिलांची दयनीय स्थिती पाहता, महिलांना समान हक्क आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध घटनात्मक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
7

प्रा., डॉ. एन. एस. गेडाम. "महिलांचे अधिकार आणि महिला सबलीकरण". International Journal of Advance and Applied Research 4, № 30 (2023): 144–46. https://doi.org/10.5281/zenodo.8394874.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना:&nbsp; &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;</strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; महिला सबलीकरण म्हणजे कायदे व महिला कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय &nbsp;सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करणे होय. महिलांना विकासाची संधी उपलब्ध करून स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे होय. भारतीय संविधानात महिला-पुरुष, श्रीमंत-गरीब आणि साक्षर-निरक्षर यांना समान संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. कायद्यापुढे समानतेसाठी व शोषणमुक्त समाजाच्या स्थापनेसाठी कटिबद्ध असलेल्या आपल्या संविधानाच्या निर्मात्यांनी सर्वांना सामाजिक-आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याची ग्वाही देतानाच संविधानापुढे स्त्री-पुरुष असा भेदभाव नसल्याचे संविधानाच्या प्रस्तावनेतच स्पष्ट केले आहे. संविधानाच्या प्रास्ताविकात &quot;समानता&quot; आणि &quot;व्यक्तीची प्रतिष्ठा&quot; अशी वाक्ये वापरुन हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, भारतात भेदभावासारख्या जुन्या समजुतींना स्थान राहणार नाही. भारतातील स्वातंत्र्यपूर्व महिलांची दयनीय स्थिती पाहता, महिलांना समान हक्क आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध घटनात्मक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
8

लुइटेल Luitel, रमेशप्रसाद Rameshprasad. "सार्वजनिक शिक्षामा सबलीकरण Sarvajanik Shikshyama Sabalikaran". Rupantaran: A Multidisciplinary Journal 4, № 1 (2020): 265–74. http://dx.doi.org/10.3126/rupantaran.v4i1.34249.

Full text
Abstract:
प्रस्तुत लेख सार्वजनिक शिक्षामा सबलीकरण भन्ने शीर्षकमा तयार पारिएको हो यसमा राज्यले शिक्षा दिनकोलागि खोलिएका विद्यालयको वर्तमान अवस्था कस्तो छ र यसलाई सुधार गर्न के गर्नु पर्छ भन्ने केही उपायसमेट्ने प्रयास गरिएको छ । वर्तमान समय सूचना प्रविधिको भएकाले उक्त कुरालाई विद्यालयस्तरको पाठ्यक्रममासमेट्नुपर्छ । अभिभावक निरक्षर भएको शिक्षाले बेरोजगारिता बढाउँदै लगेको आर्थिक हैसियत पनि कमजोरभएकाले सार्वजनिक विद्यालयको शिक्षा कमजोर बन्दै गएको छ । सूचना र प्रविधिले विश्वलाई साँघुरो बनाउँदैलगेकाले एक देशमा सिकेको शिक्षाले प्रायः सबै ठाउँमा जिउने अवस्था हुने पाठ्यक्रम निर्माण गर्नुपर्छ । शिक्षकलेआप्mनो मूल पेसालाई अलि बेवास्ता गर्दै गई कक्षामा कम समय बिताउनु विद्यार्थीको ध्यान सिकाइप्रति घट्दैगई नैतिक शिक्षाको कमी तथा जीवनोपयोगी सीपको कमी, अभिभावकको आर्थिक हैसियत कमजोर र शिक्षाआर्जनपछि पनि उपयुक्त काम नपाउनुले उनीहरू सार्वजनिक शिक्षा प्रति उदाशिन बन्दै गएका छन् । शिक्षक रविद्यार्थी अध्ययन–अध्यापन भन्दा पनि राजनैतिक चिन्तनबाट प्रेरित भई विद्यालयमा नै राजनैतिक अखडा सृजनाहुन जानु तथा राज्यले सामुदायिक विद्यालयलाई सही व्यवस्थापन गर्न नसक्दा निजी विद्यालयतर्फ सबैको चासोबढ्नुले सामुदायिक शिक्षाको अवस्था कमजोर बन्दै गएको छ । उल्लिखित समस्या समाधान गर्न सामुदायिकविद्यालयलाई साधन, स्रोत, सुविधा सम्पन्न बनाई निरीक्षण, सुपरिवेक्षण बढाई पाठ्यक्रममा समयानुकूल सुधारगरी रोजगार प्रबद्र्धन गर्ने शिक्षा दिन सके सार्वजनिक शिक्षा नै सबल हुन्छ ।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
9

श्री, नानासाहेब दत्तात्रय वाघमोडे. "सोलापूर जिल्ह्यातील साक्षरतेचा चिकित्सक अभ्यास". 'Journal of Research & Development' 14, № 15 (2022): 42–45. https://doi.org/10.5281/zenodo.7309523.

Full text
Abstract:
<strong>सारांश</strong>: भारत देशातील राष्ट्रीय साक्षरता अभियानानुसार,जर एखाद्या व्यक्तीला त्याचे नाव वाचता आणि लिहिता येत असेल तर तो साक्षर आहे असे संबोधले जाते. लोकसंख्येतील साक्षरतेची कमी पातळी सामाजिक आणि आर्थिक विकास आणि राजकीय शक्तीच्या मार्गावर अडसर बनून राहते. निरक्षरता ही कोणत्याही देशातील विकासाला हानिकारक असते. विशेषत: समाजातील प्रौढांमध्ये तंत्रज्ञान सामाजिक विकासामध्ये साक्षरता ही महत्वाची भूमिका बजावते. साक्षरता हे लोकसंख्येचे गुणात्मक गुणधर्म आहे जे एखाद्या क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाचा एक विश्वसनीय निर्देशांक आहे (Chandana, R.C. and Sidhu, M.S.1980)<em>. </em>अभ्यास क्षेत्रामध्ये करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, पंढरपूर आणि सांगोला येथे जास्त साक्षरता वाढीचा दर आढळतो, कारण शैक्षणिक सुविधेची उपलब्धता. बार्शी, उत्तर सोलापूर, माळशिरस आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये साक्षरतेच्या दरात मध्यम वाढ नोंदवली गेली आहे. साक्षरता दराची कमी वाढ फक्त अक्कलकोट तहसीलमध्ये नोंदवली गेली आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
10

भारुडकर, डॉ.रमेश एकनाथ. "महिला सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय धोरणाची आवश्यकता". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 113–16. https://doi.org/10.5281/zenodo.13856581.

Full text
Abstract:
प्रस्तावना-&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp;मानवसमूहात स्त्रीजातीचा जवळपास निम्मा हिस्सा आहे. स्त्रियांना हतोत्साहित करणारे वर्तन करून, त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते त्यांचा छळ आणि अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हीनत्वाची वागणूक स्त्रीजातीला मिळत राहिली आहे. हा भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती आणि त्याचे सुचालन करणे आणि लैंगिक समतेद्वारे समाजाचे संतुलन साधणे यासाठी पुरोगामी आणि विवेकी समाजाने बाळगलेला दृष्टिकोन केलेली कृती यांचा समुच्चय म्हणजे स्त्री सक्षमीकरण, असे थोडक्यात म्हणता येईल.महिलांनी फक्त 'चूल आणि मूल' याकडेच लक्ष दिले पाहिजे असे अनेक जणांना वाटते, पण आता महिलांनी चुला आणि मुलासोबतच 'देश आणि विदेश' यांकडेसुद्धा लक्ष देण्याची गरज आहे.मानवी हक्कांविषयी अनेक आंतरराष्ट्रीय करारांत मान्यता मिळूनही, स्त्रिया निर्धन आणि निरक्षर राहण्याचे प्रमाण मोठे आहे. वैद्यकीय सुविधा, मालमत्तेची मालकी, पतपुरवठा, प्रशिक्षण आणि रोजगारात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी संधी मिळते. त्या पुरुषांच्या तुलनेत राजकीयदृष्ट्या सक्रिय असण्याची शक्यता फारच कमी आहे, आणि त्या घरगुती हिंसाचाराचा बळी होण्याची शक्यता खूपच मोठी आहे. स्त्रियांची मानसिकता बदलणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात स्त्रिया अजूनही स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. तेथे त्या पुरुषांच्या निर्णयावर अवलंबून राहतात. त्यांची निर्णय क्षमता वाढणे गरजेचे आहे. घटनेने अनेक अधिकार दिलेले आहेत, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे, प्रबोधन झाले पाहिजे. स्त्री अजूनही १००% सक्षम आहे हे आपण मान्य करू शकत नाही.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
11

Patwa, Pankaj Kumar, Madhu Patwa та Iram Fatima. "समाज को वित्तीय सुरक्षा प्रदान करने मे स्वास्थ्य बीमा की भूमिका का अध्ययन।". International Journal of Advance and Applied Research 5, № 20 (2024): 239–42. https://doi.org/10.5281/zenodo.12750154.

Full text
Abstract:
स्वास्थ बीमा का प्रभाव समझने के लिए, यह महत्वपूर्ण है कि यह समाज के स्वास्थ्यप्रणाली को कैसे प्रभावित करता है। स्वास्थ बीमा सदस्यों को आरामदायक और सस्ते स्वास्थ्य सेवाओं की पहुंच प्रदान करता है, जिससे वे आवश्यक उपचार का लाभ ले सकते हैं और आर्थिक बोझ से बच सकते हैं। इसके अलावा, स्वास्थ बीमा स्वास्थ्य जागरूकता को बढ़ावा देता है और लोगों को नियमित चेकअप और प्रीवेंटिव स्वास्थ्य देखभाल की ओर प्रोत्साहित करता है। इस प्रकार, स्वास्थ बीमा समाज के स्वास्थ्य और आर्थिक दृष्टिकोण से एक महत्वपूर्ण योगदान प्रदान करता है। स्वास्थ बीमा का प्रभाव व्याख्यान करते समय, यह उपयोगी होता है क्योंकि यह लोगों को आराम से उपचार और चिकित्सा सुविधाओं तक पहुंचने में मदद करता है, जिससे उनका शारीरिक और आत्मिक अच्छा रहता है। यह आमतौर पर निर्धारित करने में सहायक होता है कि कितना उपचार वे प्राप्त कर सकते हैं और कितना वित्तीय सहायता उन्हें मिल सकती है। इसके अलावा, स्वास्थ बीमा रोग प्रतिरोधक क्षमता को बढ़ावा देने और निजी और सार्वजनिक स्वास्थ्य सेवाओं के प्रयोजन को पूरा करने में मदद करता है। स्वास्थ बीमा का प्रभाव सार्वजनिक स्वास्थ्य को बेहतर बनाने में होता है, क्योंकि यह लोगों को उचित चिकित्सा सेवाओं तक पहुंचने में मदद करता है और चिकित्सा खर्चों को कम करता है। यह लोगों को आरामदायक चिकित्सा सुविधाओं का अधिकार प्रदान करता है और उनकी आर्थिक सुरक्षा में मदद करता है। विशेष रूप से अप्रायोजित और निरक्षर लोगों के लिए, स्वास्थ बीमा एक महत्वपूर्ण संरक्षण प्रदान कर सकता है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
12

Dr., Ghantewad.M.T, та Ashok Kisan Mr.Wakade. ""गणपतरावजी देशमुख यांचे दुष्काळी भागातील योगदान - एक विकासात्मक अभ्यास"". International Journal of Advance and Applied Research 11, № 1 (2023): 39–43. https://doi.org/10.5281/zenodo.10043033.

Full text
Abstract:
महाराष्ट्र राज्याची&nbsp; निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली त्याअगोदर महाराष्ट्राचा फारसा विकास झालेला नव्हता महाराष्ट्र राज्याचा बरासा भाग हा दुष्काळी, निरक्षर,बेरोजगारी,दळणवळणची साधन नसणारा दुर्गम होता.महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी शेतीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले पाहिजे .शेतीला हक्काचे पाणी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान जैविक शेती सरकारचे अनुदान मोठ्या प्रमाणात मिळाले पाहिजे. त्याचबरोबर ज्या घटकांना अनुदान पोहोचवण्यासाठी सरकारचे अंमलबजावणी करणारी यंत्रणा महत्त्वाचे असते ती सक्षम असणं गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये अनेक दिग्गज थोर राजकारणी,समाज सुधारकांचे, शिक्षण तज्ञांचे योगदान आहे. महाराष्ट्राचा विकास हवा असेल तर तेथील शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता पाणी साठवून ठेवून शेती केली पाहिजे. ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्या भागातील पाणी दुष्काळग्रस्त पट्ट्यामध्ये वळवले पाहिजे व शेतीला पाणी मिळवून दिले पाहिजे .त्याचबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उभे केले पाहिजे. उदा. शेळीपालन, कुकूटपालन .शिवाराला पाणी मिळाले तर शेती फुलेल आणि देश अन्नधान्य बाबी बाबतीत स्वयंपूर्ण होईल हे ओळखून सांगोला तालुक्यामध्ये जलक्रांतीचे महामेरू शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई गणपतराव देशमुख यांनी उभ्या आयुष्यामध्ये शेतीसाठी पाणी व दुष्काळग्रस्त भागांसाठी काम&nbsp; केले कुटुंबामध्ये कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणामध्ये शून्यातून विश्व निर्माण केले, एकाच पक्षांमध्ये, एकाच मतदारसंघांमध्ये, एकाच झेंड्याखाली, लोकप्रतिनिधित्व करण्याचे भाग्य भाई गणपतराव देशमुख यांना लाभले .1962 ते 2019 यापर्यंत भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकप्रतिनिधित्व केले. 1962 ते 2019 पर्यंत दोन अपवाद वगळता त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर काम केले आहे. त्यांचं अनेक पक्षाबरोबर सलोख्याचे संबंध होते ,सांगोला तालुक्यामध्ये सामाजिक, आर्थिक ,धार्मिक ऐक्य राखण्याचे काम भाई गणपतराव देशमुख यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केले.त्यांनी कधी जातीय राजकारणाला थारा दिला नाही, समाजातील सर्व स्तरांना एकत्र घेऊन त्यांनी राजकारण केलं
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
13

Dr., Ghantewad.M.T, та Ashok Kisan Mr.Wakade. "सांगोला तालुक्याचे -भगीरथ डॉ गणपतराव देशमुख (आबासाहेब)". International Journal of Advance and Applied Research 10, № 7 (2023): 39–43. https://doi.org/10.5281/zenodo.8421311.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना</strong><strong>:</strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; महाराष्ट्र राज्याची&nbsp; निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली त्याअगोदर महाराष्ट्राचा फारसा विकास झालेला नव्हता महाराष्ट्र राज्याचा बरासा भाग हा दुष्काळी, निरक्षर,बेरोजगारी,दळणवळणची साधन नसणारा दुर्गम होता.महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी शेतीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले पाहिजे .शेतीला हक्काचे पाणी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान जैविक शेती सरकारचे अनुदान मोठ्या प्रमाणात मिळाले पाहिजे. त्याचबरोबर ज्या घटकांना अनुदान पोहोचवण्यासाठी सरकारचे अंमलबजावणी करणारी यंत्रणा महत्त्वाचे असते ती सक्षम असणं गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये अनेक दिग्गज थोर राजकारणी,समाज सुधारकांचे, शिक्षण तज्ञांचे योगदान आहे. महाराष्ट्राचा विकास हवा असेल तर तेथील शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता पाणी साठवून ठेवून शेती केली पाहिजे. ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्या भागातील पाणी दुष्काळग्रस्त पट्ट्यामध्ये वळवले पाहिजे व शेतीला पाणी मिळवून दिले पाहिजे .त्याचबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उभे केले पाहिजे. उदा. शेळीपालन, कुकूटपालन .शिवाराला पाणी मिळाले तर शेती फुलेल आणि देश अन्नधान्य बाबी बाबतीत स्वयंपूर्ण होईल हे ओळखून सांगोला तालुक्यामध्ये जलक्रांतीचे महामेरू शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई गणपतराव देशमुख यांनी उभ्या आयुष्यामध्ये शेतीसाठी पाणी व दुष्काळग्रस्त भागांसाठी काम&nbsp; केले कुटुंबामध्ये कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणामध्ये शून्यातून विश्व निर्माण केले, एकाच पक्षांमध्ये, एकाच मतदारसंघांमध्ये, एकाच झेंड्याखाली, लोकप्रतिनिधित्व करण्याचे भाग्य भाई गणपतराव देशमुख यांना लाभले .1962 ते 2019 यापर्यंत भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकप्रतिनिधित्व केले. 1962 ते 2019 पर्यंत दोन अपवाद वगळता त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर काम केले आहे. त्यांचं अनेक पक्षाबरोबर सलोख्याचे संबंध होते ,सांगोला तालुक्यामध्ये सामाजिक, आर्थिक ,धार्मिक ऐक्य राखण्याचे काम भाई गणपतराव देशमुख यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केले.त्यांनी कधी जातीय राजकारणाला थारा दिला नाही, समाजातील सर्व स्तरांना एकत्र घेऊन त्यांनी राजकारण केलं
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
14

अधिकारी Adhikari, पवित्रा Pabitra. "ज्येष्ठ नागरिकको आर्थिक, सामाजिक तथा स्वास्थ्य अवस्था {Economic, Social and Health Status of Senior Citizens}". Kanakai Journal 3, № 1 (2023): 112–24. http://dx.doi.org/10.3126/kj.v3i1.65914.

Full text
Abstract:
नेपालमा साधारणतया ६० वर्ष वा सोभन्दा माथिको जनसंख्यालाई वृद्ध वा ज्येष्ठ जनसंख्याको रूपमा लिने गरिन्छ । सन् २०२१ को जनगणना अनुसार नेपालको कुल जनसंख्याको १०.२१ प्रतिशत ज्येष्ठ नागरिकहरूको संख्या रहेको छ । यस अध्ययनको प्रमुख उद्देश्य नेपालको झापा जिल्लास्थित कनकाई नगरपालिकाका ज्येष्ठ नागरिकहरूको उमेर, शिक्षा, पेसा, आयस्तर, सामाजिक सुरक्षा र स्वास्थ सेवाको अवस्था पत्ता लगाउनु रहेको छ । आर्थिक तथा सामाजिक क्षेत्रमा ज्येष्ठ नागरिकहरूमाथि गरिएको यस अध्ययनमा उनीहरूको उमेर, शिक्षा, पेसा, आयस्तर, सामाजिक सुरक्षा र स्वास्थ्यको अवस्था पत्ता लगाउने विषय समेटिएको छ । ज्येष्ठ नागरिकसम्बन्धी आर्थिक तथा सामाजिक क्षेत्रका उद्देश्यहरू राखेर परिमाणात्मक अनुसन्धान ढाँचामा यो अध्ययन सम्पन्न गरिएको छ । उद्देश्यमूलक नमूना छनौट विधि प्रयोग गरी तथ्याङ्कलाई विश्लेषणात्मक ढाँचामा यो अध्ययन सम्पन्न गरिएको छ । प्राप्त नतिजा अनुसार उमेर अनुसार गरिएको अध्ययनमा सबैभन्दा बढी ७५-७९ वर्षका १४ जना र सबैभन्दा कम ९०-९४ बर्षका ३ जना ज्येष्ठ नागरिक रहेका छन् । शिक्षा अनुसार गरिएको अध्ययनमा सबैभन्दा बढी निरक्षर २२ जना, साक्षर र प्राथमिक १६/१६ जना, आई.ए. १ जना र एम.ए. १ जना रहेको कुरा अध्ययनबाट प्राप्त भएको छ । कृषि पेसामा २६ जना र अन्य पेसामा ३४ जनाको संलग्नता रहेको छ । न्यून आयस्तर भएका २२ जना, मध्यम आयस्तर भएका ३६ जना र उच्च आय भएका २ जना रहेका छन् भने ज्येष्ठ नागरिकहरूको स्वास्थ्यको अवस्थाको अध्ययन गर्दा साधारण रोग लागेका १८ जना र दीर्घ रोग लागेका ४२ जना रहेको छ । ज्येष्ठ नागरिक भत्ता प्राप्त गर्ने ४० जना र भत्ता प्राप्त नगर्ने २० जना रहेका छन् भने प्राप्त भएको भत्ता रकमबाट घरायसी कामको लागि खर्च गर्ने १७ जना र औषधि उपचारमा खर्च गर्ने २३ जना रहेको कुरा अध्ययनबाट प्राप्त भएको छ । ज्येष्ठ नागरिकहरूको आर्थिक, सामाजिक र स्वास्थ्य क्षेत्रमा उनीहरूको अवस्था कमजोर रहेको कुरा अध्ययनको निष्कर्ष रहेको छ ।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
15

Rich, Kushwah Dr. Jayshri Dewedi. "मध्यप्रदेश में जनजातियों के लिए चलाई जा रही विकास योजनाओं का मूल्यांकनः सहरिया जनजाति के परिप्रेक्ष्य में चंबल संभाग का अध्ययन". International Educational Applied Research Journal 09, № 05 (2025): 230–35. https://doi.org/10.5281/zenodo.15586396.

Full text
Abstract:
यह अध्ययन मध्य प्रदेश में आदिवासी विकास योजनाओं के कार्यान्वयन और प्रभाव का आलोचनात्मक मूल्यांकन करता है, जिसमें चंबल संभाग की सहरिया जनजाति पर ध्यान केंद्रित किया गया है। विशेष रूप से कमज़ोर आदिवासी समूह (PVTG) के रूप में पहचाने जाने वाले सहरिया समुदाय को पुरानी सामाजिक-आर्थिक और स्वास्थ्य असमानताओं का सामना करना पड़ता है। शोध में श्योपुर, मुरैना और शिवपुरी जिलों में साक्षरता, पोषण, स्वास्थ्य सेवा तक पहुँच, आजीविका और आवास जैसे प्रमुख मापदंडों को शामिल किया गया है | अनुभवजन्य डेटा चिंताजनक संकेतक प्रकट करते हैं: केवल 23.2% समग्र साक्षरता और महिला साक्षरता काफी कम है, 90% महिलाएँ एनीमिया से पीड़ित हैं और 59.1% बच्चे कम वज़न के हैं । तपेदिक की घटना 1518 प्रति 1,00,000 है, जो राष्ट्रीय औसत से कहीं ज़्यादा है। डलछत्म्ल।, वन अधिकार अधिनियम (FRA), और आदिवासी उप योजना (TSP) जैसे कार्यक्रमों के बावजूद, केवल 58% सहरिया किसान ही कोई लाभ बताते हैं और 71%&nbsp; निरक्षर बने हुए हैं, जिससे जागरूकता और योजनाओं तक पहुँच सीमित हो जाती है । क्षेत्र अवलोकन भ्रष्टाचार, प्रशासनिक देरी, दस्तावेज़ अनुपलब्धता और कम सामुदायिक भागीदारी जैसी कार्यान्वयन बाधाओं का संकेत देते हैं । महिलाओं को दोहरा बोझ उठाना पड़ता है, फिर भी वे निर्णय लेने की भूमिकाओं से बाहर रहती हैं। मिट्टी का कटाव और भौगोलिक अलगाव जैसे पारिस्थितिक कारक प्रगति में और बाधा डालते हैं । यह शोधपत्र सहरिया बोली में स्थानीय जागरूकता, एनटीएफपी - आधारित सूक्ष्म उद्योग, महिला-केंद्रित स्वास्थ्य और पोषण अभियान और सामुदायिक कौशल विकास केंद्रों की सिफारिश करता है। सार्थक समावेशन और दीर्घकालिक आदिवासी सशक्तीकरण के लिए एक सहभागी, सांस्कृतिक रूप से संरेखित और पारदर्शी ढांचा आवश्यक है। &nbsp; मुख्यबिन्दुः&nbsp; सहरिया जनजाति, चंबल संभाग, आदिवासी विकास योजनाएँ, मनरेगा, प्रशासनिक बाधाएँ
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
16

डॉ.मालोजी, अर्जुन जगताप. "हाशिए का समाज शिक्षा व्यवस्था और हिंदी उपन्यास". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 182–84. https://doi.org/10.5281/zenodo.7399545.

Full text
Abstract:
आदिवासी जनजातियाँ निरक्षर है। इनके लिए काला अक्षर भैंस बराबर है। भारत सरकार और सामाजिक संस्थाओं, ईसाई मशनरियों के कारण अब आदिवासी शिक्षा के प्रति आकर्षित हो रहे हैं। महानगरों एवं आधुनिक हिंदू सभ्यता के संपर्क में आने के कारण शिक्षा का प्रमाण बढ़ा है लेकिन आदिवासी शिक्षा से दूर है। कुछ ही जनजातियों जैसे संथाल, नागा, भीलो में शिक्षा के प्रति चेतना जागृत हुई है। शिक्षा की सुविधाएँ भी इन आदिवासियों इलाकों में अत्यंत कम है। वर्तमान शिक्षा-व्यवस्था और लादी गई भाषा से आदिवासी समुदाय का समुचित विकास संभव नहीं है। यह स्थिति हिंदी और वर्तमान शिक्षा प्रणाली के विषय में भी विचारणीय है। एक तरफ मातृभाषाओं की नाकाबिलियत का सतत् अहसास और दूसरी ओर शिक्षा के माध्यम के रूप में पराई भाषा के व्यवहार ने हमें एक अजब तरीके से दुविधाग्रस्त बना दिया । यह दुविधाग्रस्तता हमारी शिक्षा व्यवस्था को खोखला करती जा रही है। गगगग देशज भाषाओं में मौजूद पारंपरिक ज्ञान की अवहेलना और मौलिक ज्ञान के सृजन में विफलता के नाते शिक्षा प्रणाली लगातार प्रश्नांकित हुई । जिस शिक्षा व्यवस्था पर मौलिक दृष्टि मूल्य संवर्धन और रोजगार संबंधी कई सवाल उठाए जा रहे हो उसको आदिवासी समुदाय पर लादना उन्हें सांस्कृतिक दृष्टि से विपन्न करना है । आदिवासी समुदाय के लिए उनकी मातृभाषा में शिक्षा के पक्ष में यह विचार भी उल्लेखनीय है ...&lsquo;&lsquo; (यहा) भाषाई स्तर पर पूरी सोच का अंतर है। ऐसे हमारी मुख्यधारा की भाषाएँ कहीं दलित बन जाती है तो कहीं सवर्ण ! कहीं सर्वहारा है तो कहीं कारपोरेट जगत की उद्घोषक। दरअसल यह भाषाएँ वर्चस्ववादी प्रवृत्ति की पोषक हैं और उपनिवेशवाद का हथियार भी हैं। अंग्रेजी विदेशी उपनिवेशवाद का हथियार है तो हिंदी या क्षेत्रीय भाषाएँ आदिवासी क्षेत्रों के आंतरिक उपनिवेशवाद का औजार है । इसलिए उनमें शासन सत्ता की गंध भरी है- भाई चारे की महक कम है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
17

पेरके, डॉ. वैशाली शेषराव. "महिला सक्षमीकरणात सार्वजनिक धोरणांची भूमिका एक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 145–48. https://doi.org/10.5281/zenodo.13856761.

Full text
Abstract:
प्रस्तावना:- &nbsp; &nbsp;&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; समाजाच्या एकूण विकासाचे प्रमुख साधन म्हणजे सार्वजनिक धोरण होय. जनतेच्या सर्वांगीण विकासात सार्वजनिक धोरणाला अन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. प्रभावी सार्वजनिक धोरण हे सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देत असते. सार्वजनिक धोरण समाज, अर्थव्यवस्था आणि राज्यकारभारावर परिणाम करत असते. सामाजिक कल्याण, शिक्षण, आरोग्य सेवा &nbsp;आणि पर्यावरण विषयक धोरणासह विविध समस्यांचा समावेश सार्वजनिक धोरणामध्ये होतो. सार्वजनिक धोरण हे समाजावर परिणाम करणाऱ्या विविध सामाजिक, &nbsp;आर्थिक आणि राजकीय समस्यांचे निराकरण करण्याचा जाणीवपूर्वक पद्धतशीर प्रयत्न असतो. महिला सक्षमीकरणासाठी अनेक प्रकारचे धोरणे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवर आखण्यात आली आहेत ज्याचा आढावा प्रस्तुत शोधनिबंधातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्री ही सृष्टीची शक्ती मानली जाते, म्हणजेच मानव जातीचे अस्तित्व स्त्रीपासून आहे असे मानले जाते. महिला सक्षमीकरणाचा अर्थ या निर्मितीच्या शक्तीचा विकास आणि परिष्कृत करणे आणि तिला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार स्वातंत्र्य, श्रद्धा, धर्म आणि उपासना, संधीची समानता प्रदान करणे आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांच्या असंभूत समस्यांचा विधायक विकास होणे होय. महिलांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक दृष्ट्या महिला सशक्त होणे होय. मानवसमूहात स्त्रीजातीचा जवळपास निम्मा हिस्सा आहे. स्त्रियांना हतोत्साहित करणारे वर्तन करून, त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते त्यांचा छळ आणि अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हीनत्वाची वागणूक स्त्रीजातीला मिळत राहिली आहे. हा भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती आणि त्याचे सुचालन करणे आणि लैंगिक समतेद्वारे (जेंडर इक्वॅलिटी) समाजाचे संतुलन साधणे यासाठी पुरोगामी आणि विवेकी समाजाने बाळगलेला दृष्टिकोन केलेली कृती यांचा समुच्चय म्हणजे स्त्री सक्षमीकरण, असे थोडक्यात म्हणता येईल.&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; महिलांनी फक्त &lsquo;चूल आणि मूल&rsquo; याकडेच लक्ष दिले पाहिजे असे अनेक जणांना वाटते, पण आता महिलांनी चुला आणि मुलासोबतच &lsquo;देश आणि विदेश&rsquo; यांकडेसुद्धा लक्ष देणे काळाची &nbsp;गरज आहे. मानवी हक्कांविषयी अनेक आंतरराष्ट्रीय करारांत मान्यता मिळूनही, स्त्रिया निर्धन आणि निरक्षर राहण्याचे प्रमाण मोठे आहे ही बाब चिंताजनक वाटते . वैद्यकीय सुविधा, मालमत्तेची मालकी, पतपुरवठा, प्रशिक्षण आणि रोजगारात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी संधी मिळते. त्या पुरुषांच्या तुलनेत राजकीयदृष्ट्या सक्रिय असण्याची शक्यता अजूनही &nbsp;फारच कमी आहे, आणि त्या घरगुती हिंसाचाराचा बळी होण्याची शक्यता खूपच मोठी आहे. यावर विचारमंथन होणे गरजेचे वाटते. स्त्रियांची मानसिकता बदलणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात स्त्रिया अजूनही स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. &nbsp;त्या पुरुषांच्या निर्णयावर अवलंबून राहतात. त्यांची निर्णय क्षमता वाढणे गरजेचे आहे. घटनेने अनेक अधिकार दिलेले आहेत, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे, प्रबोधन झाले पाहिजे. स्त्री अजूनही १००% सक्षम आहे हे आपण मान्य करू शकत नाही. &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
18

काळे (भांबुरकर), रुपाली सुरेषराव, та प्रा डॉ सारिका बोदडे. "आदिवासी महिला आणि आहार निरक्षरता". SK International Journal of Multidisciplinary Research Hub 11, № 12 (2024): 287–90. https://doi.org/10.61165/sk.publisher.v11i12.58.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
19

M., T. Dr. Ghantewad, та Mr. Wakade Ashok Kisan. "सांगोला तालुक्याचे -भगीरथ डॉ गणपतराव देशमुख (आबासाहेब)". International Journal of Advance and Applied Research 10, № 6 (2023): 530–34. https://doi.org/10.5281/zenodo.10250615.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना:</strong>&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; महाराष्ट्र&nbsp;राज्याची&nbsp; निर्मिती 1&nbsp;मे 1960&nbsp;रोजी&nbsp;झाली&nbsp;त्याअगोदर&nbsp;महाराष्ट्राचा&nbsp;फारसा&nbsp;विकास&nbsp;झालेला&nbsp;नव्हता&nbsp;महाराष्ट्र&nbsp;राज्याचा&nbsp;बरासा&nbsp;भाग&nbsp;हा&nbsp;दुष्काळी,&nbsp;निरक्षर,बेरोजगारी,दळणवळणची&nbsp;साधन&nbsp;नसणारा&nbsp;दुर्गम&nbsp;होता.महाराष्ट्राच्या&nbsp;विकासाला&nbsp;चालना&nbsp;देण्यासाठी&nbsp;शेतीला&nbsp;मोठ्या&nbsp;प्रमाणात&nbsp;प्राधान्य&nbsp;दिले&nbsp;पाहिजे .शेतीला&nbsp;हक्काचे&nbsp;पाणी&nbsp;नाविन्यपूर्ण&nbsp;तंत्रज्ञान&nbsp;जैविक&nbsp;शेती&nbsp;सरकारचे&nbsp;अनुदान&nbsp;मोठ्या&nbsp;प्रमाणात&nbsp;मिळाले&nbsp;पाहिजे.&nbsp;त्याचबरोबर&nbsp;ज्या&nbsp;घटकांना&nbsp;अनुदान&nbsp;पोहोचवण्यासाठी&nbsp;सरकारचे&nbsp;अंमलबजावणी&nbsp;करणारी&nbsp;यंत्रणा&nbsp;महत्त्वाचे&nbsp;असते&nbsp;ती&nbsp;सक्षम&nbsp;असणं&nbsp;गरजेचे&nbsp;आहे.&nbsp;महाराष्ट्र&nbsp;राज्याच्या&nbsp;विकासामध्ये&nbsp;अनेक&nbsp;दिग्गज&nbsp;थोर&nbsp;राजकारणी,समाज&nbsp;सुधारकांचे,&nbsp;शिक्षण&nbsp;तज्ञांचे&nbsp;योगदान&nbsp;आहे.&nbsp;महाराष्ट्राचा&nbsp;विकास&nbsp;हवा&nbsp;असेल&nbsp;तर&nbsp;तेथील&nbsp;शेतकऱ्यांनी&nbsp;पावसाच्या&nbsp;पाण्यावर&nbsp;अवलंबून&nbsp;न&nbsp;राहता&nbsp;पाणी&nbsp;साठवून&nbsp;ठेवून&nbsp;शेती&nbsp;केली&nbsp;पाहिजे.&nbsp;ज्या&nbsp;भागांमध्ये&nbsp;मोठ्या&nbsp;प्रमाणात&nbsp;पाऊस&nbsp;पडतो&nbsp;त्या&nbsp;भागातील&nbsp;पाणी&nbsp;दुष्काळग्रस्त&nbsp;पट्ट्यामध्ये&nbsp;वळवले&nbsp;पाहिजे&nbsp;व&nbsp;शेतीला&nbsp;पाणी&nbsp;मिळवून&nbsp;दिले&nbsp;पाहिजे .त्याचबरोबर&nbsp;शेतीला&nbsp;जोडधंदा&nbsp;म्हणून&nbsp;मोठ्या&nbsp;प्रमाणात&nbsp;उद्योगधंदे&nbsp;उभे&nbsp;केले&nbsp;पाहिजे.&nbsp;उदा.&nbsp;शेळीपालन,&nbsp;कुकूटपालन .शिवाराला&nbsp;पाणी&nbsp;मिळाले&nbsp;तर&nbsp;शेती&nbsp;फुलेल&nbsp;आणि&nbsp;देश&nbsp;अन्नधान्य&nbsp;बाबी&nbsp;बाबतीत&nbsp;स्वयंपूर्ण&nbsp;होईल&nbsp;हे&nbsp;ओळखून&nbsp;सांगोला&nbsp;तालुक्यामध्ये&nbsp;जलक्रांतीचे&nbsp;महामेरू&nbsp;शेतकरी&nbsp;कामगार&nbsp;पक्षाचे&nbsp;नेते&nbsp;भाई&nbsp;गणपतराव&nbsp;देशमुख&nbsp;यांनी&nbsp;उभ्या&nbsp;आयुष्यामध्ये&nbsp;शेतीसाठी&nbsp;पाणी&nbsp;व&nbsp;दुष्काळग्रस्त&nbsp;भागांसाठी&nbsp;काम&nbsp; केले&nbsp;कुटुंबामध्ये&nbsp;कोणताही&nbsp;राजकीय&nbsp;वारसा&nbsp;नसताना&nbsp;राजकारणामध्ये&nbsp;शून्यातून&nbsp;विश्व&nbsp;निर्माण&nbsp;केले,&nbsp;एकाच&nbsp;पक्षांमध्ये,&nbsp;एकाच&nbsp;मतदारसंघांमध्ये,&nbsp;एकाच&nbsp;झेंड्याखाली,&nbsp;लोकप्रतिनिधित्व&nbsp;करण्याचे&nbsp;भाग्य&nbsp;भाई&nbsp;गणपतराव&nbsp;देशमुख&nbsp;यांना&nbsp;लाभले .1962&nbsp;ते 2019&nbsp;यापर्यंत&nbsp;भाई&nbsp;गणपतराव&nbsp;देशमुख&nbsp;यांनी&nbsp;सांगोला&nbsp;विधानसभा&nbsp;मतदारसंघांमध्ये&nbsp;लोकप्रतिनिधित्व&nbsp;केले. 1962&nbsp;ते 2019&nbsp;पर्यंत&nbsp;दोन&nbsp;अपवाद&nbsp;वगळता&nbsp;त्यांनी&nbsp;सर्व&nbsp;मुख्यमंत्र्यांबरोबर&nbsp;काम&nbsp;केले&nbsp;आहे.&nbsp;त्यांचं&nbsp;अनेक&nbsp;पक्षाबरोबर&nbsp;सलोख्याचे&nbsp;संबंध&nbsp;होते ,सांगोला&nbsp;तालुक्यामध्ये&nbsp;सामाजिक,&nbsp;आर्थिक,&nbsp;धार्मिक&nbsp;ऐक्य&nbsp;राखण्याचे&nbsp;काम&nbsp;भाई&nbsp;गणपतराव&nbsp;देशमुख&nbsp;यांनी&nbsp;मोठ्या&nbsp;प्रमाणामध्ये&nbsp;केले.त्यांनी&nbsp;कधी&nbsp;जातीय&nbsp;राजकारणाला&nbsp;थारा&nbsp;दिला&nbsp;नाही,&nbsp;समाजातील&nbsp;सर्व&nbsp;स्तरांना&nbsp;एकत्र&nbsp;घेऊन&nbsp;त्यांनी&nbsp;राजकारण&nbsp;केलं
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
20

डॉ० प्रमोद कुमार सिंह та एकता सिंह. "सामाजिक परिवर्तन में शिक्षा की भूमिका". International Journal of Multidisciplinary Research in Arts, Science and Technology 2, № 2 (2024): 23–28. http://dx.doi.org/10.61778/ijmrast.v2i2.40.

Full text
Abstract:
भारतीय समाज में व्याप्त अन्धविश्वास, छुआछूत, भेदभाव, ऊँचनीच, जाति-पांति आदि अशिक्षा की ही देन है। आलस्य प्रमाद, अकर्मण्यता, निराशा, निरुत्साह तथा आवेग, अवज्ञा आदि मानसिक विकारों की जननी भी निरक्षरता ही है। कदाचित् हीे कोई दुर्गुण, दुव्यसन अथवा दुष्कृत्यता होगी जिसको निरक्षरता ने जन्म न दिया हो। धर्म का ठीक -ठीक स्वरूप न समझे अशिक्षित व्यक्ति जाने कितने देवी-देवताओं, भूत-पलीतों और मियाँ- मसानों की पूजा करते है। अशिक्षित नारियाँ तो इन अन्धविश्वासों की इतनी वंदिनी हो जाती है कि प्रपंची लोगों के बहकावे में आकर शील-सम्पत्ति तक गवाँ बैठती है। महामना मुनियों की संतान एवं सनातन ज्ञान के आधिकारी भारतवासी आज इस प्रकार अज्ञान में डूबे हैं कि उनमें और अन्य जीवों में कोई भेद नहीं रह गया है। गन्दगी, अश्लीलता, आचरण- हीनता, दुराचार, भ्रष्टाचार आदि के अवगुण उनके समाज व स्वभाव के अंग बन गये हैं। आदर्श जीवन क्या है, मानवता किसे कहते हैं, राष्ट्रीयता का स्वरुप क्या होता है, सामाजिक जीवन की मान्यताएँ क्या हैं, इनमें से आज कितने भारतीय परिचित है? अज्ञान का यह अन्धकार इस आर्ध और आर्षभूमि पर भयानक कलंक है। इसके मूल में अशिक्षा है। अतः समाज और व्यक्ति में परिवर्तन लाने हेतु शिक्षा को मजबूत और सार्थक करने की आवश्यकता है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
21

चट्टोराज, सुमिता. "प्रेमचंद साहित्य और हिंदी सिनेमा का अन्तःसम्बन्ध". Anthology The Research 8, № 12 (2024): H68 — H78. https://doi.org/10.5281/zenodo.12577932.

Full text
Abstract:
This paper has been published in Peer-reviewed International Journal "Anthology The Research"&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; URL : http://socialresearchfoundation.com/new/publish-journal.php?editID=9137 &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp;Publisher : Social Research Foundation, Kanpur (SRF International)&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; Abstract : प्रेमचंद का साहित्य पाठकों की भावनाओं को जाग्रत करता है और सिनेमा भी दर्शक समाज के साथ अपना भावात्मक संबंध स्थापित करता है और जब प्रेमचंद की रचनाएं सत्य&nbsp;&nbsp;शिव सुंदरम को फिल्म के जरिए हमारे सामने लाती हैं तब सामाजिक जीवन का सत्य जिसमे कष्ट भी है&nbsp;,&nbsp;समस्याएं भी,&nbsp;आनंद भी,&nbsp;संघर्ष भी,&nbsp;जीने की इच्छा ये सब हमें चरित्रों के माध्यम से प्रेमचंद की कहानी और उपन्यासों से निकलकर फिल्म की स्क्रीन पर जीवंत हो उठते हैं। प्रेमचंद का पराधीन,&nbsp;निर्धन,&nbsp;निरक्षर भारत का सच नजदीक से दिखाई देने लगता है। प्रेमचंद अपने साहित्य में साम्राज्यवाद,&nbsp;सामंतवाद,&nbsp;उपनिवेशवाद,&nbsp;जमींदारी प्रथा,&nbsp;महाजनी प्रथा,&nbsp;जातिवाद,&nbsp;पूंजीवाद के जिस भयंकर और कुत्सित रूप का विरोध और प्रतिरोध कर रहे थे वही जब सन्&nbsp;1934&nbsp;में निर्देशक मोहन भावनानी के द्वारा&nbsp;&rsquo;मिल मजदूर&rsquo;&nbsp;के नाम से या सन्&nbsp;1963&nbsp;में श्रीलोक जेटली के निर्देशन पर&nbsp;&rsquo;गोदान&rsquo;&nbsp;के नाम से या&nbsp;1959&nbsp;में&nbsp;&rsquo;दो बैलों की कथा&rsquo;&nbsp;पर आधारित&nbsp;&rsquo;हीरा मोती&rsquo;&nbsp;फिल्म के नाम से या सन्&nbsp;1977&nbsp;में सत्यजीत राय के निर्देशन पर &ldquo;शतरंज के खिडाली&rdquo; फिल्म के नाम से या सन्1977&nbsp;में मृणाल सेन के निर्देशन पर तेलुगु भाषा में &lsquo;कफ़न&rsquo; पर आधारित &lsquo;ओका उरी की कथा&rsquo; फिल्म के नाम से या सन्1981 में सत्यजीत रॉय के निर्देशन पर &lsquo;सद्गति&rsquo; फिल्म के नाम से या सन्&nbsp;1938 में कृष्णस्वामी सुब्रमण्यम के निर्देशन पर &lsquo;सेवा सदन&rsquo; फिल्म के नाम से फिल्माया गया तब प्रेमचंदद्वारा निर्मित चरित्र मानो और ज्वलंत होकर हमारे सामने बोलने लगे। सिनेमा की शक्ति से प्रेमचंद को इन्कार नहीं था। वे सिर्फ अच्छे विचारों और आदर्शों का प्रचार-प्रसार चाहते थे चाहे वह साहित्य हो या सिनेमा। एकतरफ जहां वे &lsquo;कजली&rsquo; जैसे मनोरंजन करने वाली पुस्तक हैं की कटु आलोचना करते है और उसे साहित्य में शामिल नहीं करते वहीँ दूसरी तरफ वे उस सिनेमा की शक्ति को स्वीकार करते हैं जो आदर्श चरित्रों की सृष्टि करने में सक्षम हो । वस्तुतः प्रेमचंद ने अपने समय के सामाजिक - राजनीतिक - सांस्कृतिक विघटन को साहित्य के माध्यम से कोशिश की है। । मनुष्योन्मुखी संवेदना का विकास उनकी रचनाओं का मूल विषय है जिसके परिणाम- स्वरूप उनका सौन्दर्यबोध और उनकी सौन्दर्य - दृष्टि उनके साहित्य - चिन्तन के स्तर पर फलीभूत होती दिखाई देती है। मनुष्य के संबंधों को मजबूत बनाना प्रेमचंद के रचना - कार्य का ध्येय रहा है और जब यह सिनेमा के साथ जुड़&zwnj;कर सामने आता है तब विघटित समय का प्रत्येक मोड़ जीवंत होकर हमारे रोम-रोम को स्पर्श करता है और हम उसी दिशा में उनके आदर्शोन्मुखी और यथार्थोंमुखी चरित्रों की और उन्मुख होते हुए भारत की ऐतिहासिक और सांस्कृतिक विरासत का पुनर्मूल्यांकन और पुनर्पाठ करने लगते हैं और प्रेमचंद द्वारा दिये गये नये सौन्दर्यशास्त्रीय आयाम से जुड़ जाते हैं |
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
22

देशमुख, डॉ. बाबासाहेब गणपतराव. "ग्रामीण भागातील आव्हाने व उपाय - शिक्षण". International Journal of Advance and Applied Research 6, № 33 (2025): 101–4. https://doi.org/10.5281/zenodo.15575012.

Full text
Abstract:
<strong>सारांश </strong> ग्रामीण भागामध्ये मूलभूत गरजा बरोबरच पायाभूत सुविधा ही आव्हाने आहेत. अलीकडील काळामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक आव्हाने हा ग्रामीण भागामध्ये अपणास दिसतात. अंधश्रद्धा, अज्ञान, कुपोषण, वेठबिगारी, बालकामगार, दारिद्र्य, बेकारी, रोजगार, बालमृत्यु, बालमातामृत्यु, महिला सक्षमीकरण, बालविवाह, शिक्षणात गळती, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडा पद्धती, महिला हिंसाचार, अत्याचार, स्वच्छता, शेतीला पाणी, पिण्याचे पाणी, शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिवरस्ते, हद्दरस्ते, पाऊलवाटा, निरक्षरता, राहणीमानाचा दर्जा, गुंडागिरी, खंडणी, हिंसाचार, बाल गुन्हेगारी, रोगराई, गरिबी, गुन्हेगारी, बेरोजगारी, कमी वेतन, शिक्षण, आरोग्य, विषमता, रस्ते अतिक्रमण, गायरान व वन जमिनीवर भांडवलदार लोकांच अतिक्रमण, इच्छाशक्तीचा अभाव, उदासिनता, लोकसहभाग कमी, शेतीमध्ये तंत्रज्ञान कमी, जलसिंचन, गृहनिर्माण, बेघरपणा, कर्जबाजारी, पथदिवे, सांडपाणीच्या नाल्या, कचरा विल्हेवाट, शेतकरी आत्महत्या, मुलींचे शिक्षणात प्रमाण कमी, नवउद्योजकाचा अभाव, शेतीमालाला उत्पादन खर्चावर दाम दुप्पट भाव मिळत नाही, शेतमजुराची समस्या, शेतीची यंत्रिक मशागत महागाई, शेती बांधावरून भाऊ-भावकीचे भांडणे, महिला आजाराबाबत जागृती नसणे इत्यादी ग्रामीण भारतामध्ये आव्हाने आहेत
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
23

प्रा., डॉ. अनिल दिगंबर वाडकर. "महात्मा गांधीजींच्या आर्थिक विचारांचा परामर्श". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 827–33. https://doi.org/10.5281/zenodo.10281056.

Full text
Abstract:
"सत्य,&nbsp;अहिंसा,&nbsp;परमोधर्म या विचारावर आधारित संपूर्ण विश्वाला मानवतेचे दर्शन घडवनारे, मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा गांधी या नावाने ओळखले जाते. महात्मा गांधीजीचे सामाजिक व मानवते विषयक अनेक महत्त्वपूर्ण कार्य आहेत. गांधीजीच्या आर्थिक विचारांचा केंद्रबिंदू सर्वांना सक्तीचे व कौशल्य आधारित शिक्षण&nbsp;देणे,खेड्याकडे चला,&nbsp;सर्वोदय विचार,&nbsp;विश्वस्त संकल्पना,&nbsp;संपत्ती व उद्योगाचे विकेंद्रीकरण, श्रमप्रतिष्ठा,&nbsp;ग्रामस्वराज्य,&nbsp;स्वदेशी चळवळ,&nbsp;लघु व कुटीर उद्योग इत्यादी संबंधी होता. महात्मा गांधीजींच्या आर्थिक विचारात स्वावलंबन या तत्त्वाला महत्त्वाचे स्थान होते. अलीकडच्या काळात देशासमोरील वर्तमान आर्थिक प्रश्न उदा. वाढती शहरे,&nbsp;प्रदूषण,&nbsp;बेरोजगारी,&nbsp;भूकबळी,&nbsp;बेकारी,&nbsp;दारिद्र्य,&nbsp;निरक्षरता,&nbsp;कर्जबाजारीपणा,&nbsp;शेतकरी आत्महत्या,&nbsp;आळशी प्रवृत्ती,&nbsp;महिला सबलीकरन,&nbsp;विदेशी व्यापार इत्यादी आर्थिक प्रश्नांचे निर्मूलन महात्मा गांधींच्या आर्थिक विचारातून होते. परिणामतः आजही शाश्वत विकासासाठी महात्मा गांधीजींचे आर्थिक विचार अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत."
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
24

संतोष, कुमार सिंह. "मानव अधिकार एवं जनजातीय समाज: एक विश्लेषनात्मक अध्ययन". Recent Researches in Social Sciences & Humanities (ISSN: 2348 – 3318) 10, № 01 (Jan.-Feb.Mar.) (2023): 49–57. https://doi.org/10.5281/zenodo.7944553.

Full text
Abstract:
एक राष्ट्र के जीवन लिए आजादी ही मायने नहीं रखती बल्कि उसमें अनवरत रूप से लोकतांत्रिक व्यवस्था का कायम रहना भी अत्यन्त महत्वपूर्ण है। हमने एक राष्ट्र का सपना संजोया था जिसमें भय, भूख, और हर प्रकार के शोषण से मुक्ति मिल सके। दूसरी ओर आज भारत की आजादी के 75 वर्षो से अधिक का समय बीत जाने के पष्चात् भी जनजातीय समाज की अधिकांष आबादी गरीबी, तनाव, शोषण, हिंसा, अलगाव, निरक्षरता, लैंगिक विषमता, व्यक्तिगत स्वतंत्रता का हनन, सामाजिक न्याय पर कुठाराघात, प्रजातीय भेदभाव, अधिकारों की वंचना आदि अनेक समस्याओं के बीच अपना जीवन व्यतीत करने को विवष है। इन सभी समस्याओं का निराकरण मानवाधिकारों की प्राप्ति से ही संभव है। इस दृष्टि से मानव अधिकार की अवधारणा एक आषा की किरण के रूप में दृष्टिगत होती है जो मानव विकास को प्रभावित करती है।&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
25

Ranjan, Priya. "बिहार में दलित महिला सशक्तिकरण और समाज का बदलता दृष्टिकोण". Journal of Advances and Scholarly Researches in Allied Education 3, № 6 (2012): 1–5. http://dx.doi.org/10.29070/vhxf4d25.

Full text
Abstract:
मानव सभ्यता के इतिहास में स्वतंत्रता व सशक्तिकरण का प्रश्न सदा से ही उलझनपूर्ण रहा है। दलित महिला को लेकर जितनी भी व्यावस्थाएं बनी उनमें उसे प्रायः दोयम दर्जे का स्थान ही दिया गया है। इसके लिए हमारी सामाजिक व्यावस्था और पुरुष प्रधन समाज की सोच पूर्णतः उत्तरदायी है। सामाजिक असमानता निरक्षरता, अंधविश्वास, दहेज, जाति प्रथा, लिंग-भेद आदि मुद्दों के विरुद्ध आवाज उठती रही है। परिणाम स्वरूप भारतीय संविधान में समानता को समकक्ष रखकर उनके विकास के लिए समान अवसरों की गारंटी दी अनेक प्रावधानों द्वारा दलित महिला को सुरक्षा तथा संरक्षण प्रदान करने की व्यवस्था की गई। जिससे दलित महिला के अंदर नई चेतना और जागृति का विकास हुआ। और वे समाज के मुख्यधारा में अपने को स्थापित किया। यथा शिक्षा, राजनीति और रोजगार में उनकी सहभागिता गुणात्मक रूप से वृद्धि हुई है। जिससे सामाजिक सोच व संरचना में बदलाव आया है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
26

सिंह, इन्द्रजीत. "उज़्बेकिस्तान में भारतीय फिल्मों की लोकप्रियता". Oriental Renaissance: Innovative, educational, natural and social sciences 4, № 22 (2024): 11–14. https://doi.org/10.5281/zenodo.13764935.

Full text
Abstract:
सिनेमा जीवन का अभिन्न अंग है | भारत हो या उज़्बेकिस्तान या&nbsp; दुनिया का कोई भी देश सिनेमा के जादू से बच नहीं सका है । हिंदुस्तान में सिनेमा के प्रति दीवानगी और प्रेम के कारण ही प्रसिद्ध जर्मन विद्वान, भारतविद ,हिन्दी सेवी लोठार लुत्से ने &ldquo;सिनेमा को पंचम वेद कहा है&rdquo;| प्रसिद्ध कवि और सिने आलोचक विष्णु खरे के अनुसार -&rdquo;अब तो सिनेमा को कला का दर्जा देकर उसे सभी कलाओं का सिरमौर कहा जाने लगा है&rdquo;<sup>1</sup> भारत और उज़्बेकिस्तान सहित दुनिया के अधिकांश देशों में&nbsp; सिनेमा का फलक साहित्य से बहुत बड़ा है। निरक्षरता और गरीबी के कारण भी करोड़ों लोग साहित्य से कोसो दूर हैं। किसी भी देश की&nbsp; जनता के लिए सिनेमा अलादीन के चिराग से कम नहीं है जो उन्हें छोटी आंखों में बड़े हसीन ख्वाब देखने का मौका देता है। उनसे हमदर्दी जताता है।उन्हें आग और राग का पाठ पढ़ाता है और दुख में भी मल्हार गाने की ताकत देता है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
27

शेख, अनिसा महेबुब. "व्यवसायातील महिलांचे मानसिक आणि सामाजिक पैलू". International Journal of Advance and Applied Research 6, № 11 (2025): 186–90. https://doi.org/10.5281/zenodo.15222699.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना</strong>:- &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; आज २१ व्या शतकात प्रवेश करून २४ वर्षे संपलेली आहेत. आज विज्ञानयुग, संगणकयुग आले. ज्ञानाचा प्रचंड विस्फोट झाला. शिक्षण खेड्यापाड्यांत तळागाळापर्यंत पोहोचले. स्त्री जीवन आमूलाग्र बदलले. साहित्य, संगीत, नाट्य, क्रीडा, चित्रपट, गायन, अंतराळ संशोधन, स्वयंसेवी संस्था इ. सर्व क्षेत्रांत स्त्रिया महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. अध्यापन, प्रशासकीय सेवा, उद्योगजगत, बचत गट, आयटी कंपन्या, राजनीती, वित्तीय संस्था इ. क्षेत्रांतही स्त्रिया महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. हे एक उज्ज्वल चित्र आहे. पण दुसरे चित्रही भयंकर आहे. निरक्षरता, स्त्री दास्य परंपरा, अंधश्रद्धा, हुंडाबळी, लैंगिक छळ, कौटुंबिक अत्याचार, जुलूम, उन्हातान्हात काबाडकष्ट करणे या समस्यांत अडकून पडलेल्या कोट्यवधी स्त्रिया हेही चित्र भारतात पाहावयास मिळते. स्त्री भ्रूणहत्येचाही प्रश्न अलीकडे प्राधान्याने चर्चिला जात आहे. आज स्त्री घरातही सुरक्षित नाही आणि घराबाहेर तर नाहीच नाही. आदिवासी, मुस्लिम स्त्रियांची अवस्था वाईट होती व आजही आहे. ही दोन परिस्परविरोधी चित्रे भारतात आज पाहावयास मिळत आहेत. तरी देखील अश्या परिस्थितीत सामाजातील महिलांनी स्वाभिमानाने जगण्याचा निर्णय घेऊन उद्योग व्यवसायात स्वताचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
28

श्री., चेपूरवार गंगाधर नरसिंगराव. "माधव सरकुंडे यांच्या 'सर्वा' या कथासंग्रहाचे वेगळेपण व भाषिक वैशिष्ट्ये". 'Journal of Research & Development' 15, № 8 (2023): 63–65. https://doi.org/10.5281/zenodo.7812901.

Full text
Abstract:
माधव सरकुंडे यांचा सर्वा (कथासंग्रह) २००० मध्ये देवयानी प्रकाशन, यवतमाळ द्वारा प्रकाशित करण्यात आला. माधव सरकुंडे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत या कथा लिहिल्या आहेत. आदिवासीच्या जीवनातील दुःख, कष्ट, ग्रामीण आदिवासी राजकारण, दारिद्रय, व्यथा, निरक्षरता, शोषण, अंधश्रद्धा, सामाजिक प्रश्न, सामाजिक बांधिलकी, ग्रामीण आदिवासी माणसाची संवेदनशीलता, यासारखे विषय त्यांनी जीवंतपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या कथासंग्रहामध्ये एकुण दहा कथा आहेत. वर्&zwj;हाड मातीत जन्मलेले कथाकार माधव सरकुंडे यांचे वर्&zwj;हाडी मातीशी, भाषेशी माय लेकराचे नाते आहे. ते वर्&zwj;हाडात लहानाचे मोठे झाले. मातृभाषा म्हणूनही त्यांची भाषा वर्&zwj;हाडी त्यामुळे कथा लिहिताना वर्&zwj;हाडी बोली भाषेमध्ये कुठेही कृत्रिमता आढळत नाही. तर अस्सल वर्&zwj;हाडी बोलीभाषेचा बाज वाचकांना वाचावयास मिळतो. &#39;सर्वा&#39; या कथासंग्रहातील वर्&zwj;हाडी बोलीभाषेचा वापर हे कथाकार माधव सरकुंडे यांच्या कथेचे महत्त्वाचे वैशिष्टये सांगता येईल. माधव सरकुंडे यांच्या &#39;सर्वा&#39; या कथासंग्रहामधील बोलीभाषा ही यवतमाळ जिल्ह्याच्या आजुबाजूच्या परिसरातील बोलीभाषा आहे. वर्&zwj;हाडी बोलीभाषेमुळे कथा वाचनीय ठरतात. माधव सरकुंडे यांच्या &#39;सर्वा&#39; या कथासंग्रहामध्ये&nbsp; म्हणी, वाक् प्रचार, वर्&zwj;हाडी शब्द, प्रतीके, प्रतिमा, रूपके, उपमा, वर्&zwj;हाडी संवाद, प्रभावी निवेदनशैली आदीचा समर्थपणे वापर माधव सरकुंडे यांनी केला आहे. माधव सरकुंडे यांच्या &#39;सर्वा&#39; या कथासंग्रहामध्ये खालील दोन पध्दतीचा अवलंब केलेला दिसतो, (अ). प्रथमपुरूषी निवेदन (ब). तृतीय पुरूषी निवेदन.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
29

प्रा.गांगुर्डे, रामदास भिमा. "आदिवासी समाज विकास परिवर्तनातील राजकीय भूमिकांचा अभ्यास." International Journal of Advance and Applied Research 4, № 4 (2023): 30–37. https://doi.org/10.5281/zenodo.7648137.

Full text
Abstract:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; आज आपण संपूर्ण भारतातील सर्व समाज, घटक आणि प्रदेशात राहत असणाऱ्या लोकांनी भारताचा 75 वा सुवर्ण अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. राष्ट्राची प्रतिभा, राष्ट्राचा स्वाभिमान, मायभूमीची ऋण. तसेच या देशाचा सर्वांगीण विकासाची स्वप्न पाहणाऱ्या महापुरुष, समाज सुधारक, राजकीय नेता,क्रांतिकारक, यांनी देशाला स्वातंत्र्य देण्यापासून तर देशातील सर्व समाज घटकाच्या प्रबोधन आणि सामाजिक राजकीय आर्थिक, शिक्षण,विज्ञान,तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य,पर्यावरण संतुलन, महिला, मागासलेला वंचित, उपेक्षित रंजल्या गांजलेल्या लोक,समाज, वर्ग उन्नती विकास परिवर्तनातील केलेल्या योगदानाची आठवण करून देत आहे. यामध्ये राष्ट्रप्रेम,राष्ट्रीय भक्ती राष्ट्रीय एकात्मता,धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय स्वाभिमान जागृत होताना दिसत आहे. या सर्व क्षेत्रातील होणाऱ्या बदल, परिवर्तनात राष्ट्रातील राजकीय धोरण, प्रशासकीय अंमलबजावणी, कार्यक्षम, प्रभावी शासन आणि प्रभावी निर्भीड धोरण, निर्मिती,राज्यकर्ते यांची राजकीय भूमिका अत्यंत मोलाची महत्त्वपूर्ण ठरत असते. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,स्थानिक अशा सर्व भारतीय मानवी समाजाच्या सर्वच क्षेत्रात परिवर्तन आणि बदल घडवून आणण्यात प्रभावी, स्वच्छ, निर्भीड, पारदर्शक राजकीय भूमिका योगदान दिल्यास. मला असे वाटते भारताच्या वर्तमान व भविष्यकालीन आदिवासी समाज विकास परिवर्तनात भारतीय राजकारणातील, राजकीय,राष्ट्रीय राजकीय भूमिका महत्त्वपूर्ण ठरतील. महाराष्ट्र राज्य,भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास सर्वांचा उदय म्हणजे राष्ट्राचा विकास. भारतात विभिन्न जाती, धर्म, वर्ग, दारिद्र्य, बेरोजगारी, कुपोषण निरक्षरता, आर्थिक, सामाजिक विषमता कृषी समस्या, शेतकरी आत्महत्या मागास वंचित वर्ग आदिवासी समाज यांचे यांचे प्रश्न/समस्याचे आजही पूर्णपणे उच्चाटन झालेली नाही. अनेक समाज घटक विकासापासून दूर, वंचितच असल्याचे पुढे येत आहे. याला महाराष्ट्र राज्यातील राज्यकर्ते त्यांच्या राजकीय उदासीन भावना, कृती धोरणे,राष्ट्रीय राजकारणातील राजकीय अक्षमता असल्याचे अभ्यासांअती निश्चित दिसते.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
30

Yadav, Muneshwar, and Ramnath Sharma. "Relevance of democracy in Indian electoral politics." RESEARCH REVIEW International Journal of Multidisciplinary 8, no. 7 (2023): 126–30. http://dx.doi.org/10.31305/rrijm.2023.v08.n07.017.

Full text
Abstract:
Democracy is the best form of government because its source is from the public. In a democracy, the relationship between the government and the public should be enabling. The sovereignty of the government depends on the consent of the people, making India a sovereign, socialist, secular. democratized and stuck to their word by giving all citizens the right to vote without distinction after adopting what the national leadership had promised in the early 1930s for universal adult suffrage. Caste, illiteracy, communalism, poverty, unemployment are the main points in Indian politics which are creating challenges in democracy. Free, fair and transparent elections are the key to establishing a good democracy. Democracy that liberty, equality, and fraternity are the value principles of social life.&#x0D; &#x0D; Abstract in Hindi Language:&#x0D; लोकतंत्र सरकार का सबसे बेहतर रूप है क्योंकि इसका स्त्रोत जनता से है । लोकतंत्र में सरकार एवं जनता के बीच संबंध समर्थकारी होने चाहिए। सरकार की संप्रभूता लोगो की सहमति पर निर्भर करती है, भारत को एक सम्पूर्ण प्रभुत्व संपन्न, समाजवादी, धर्मनिरपेक्ष. लोकतांत्रिक बनाया गया तथा अपनाने के बाद सभी नागरिको को बिना अंतर किए मत देने का अधिकार देकर अपने बातो पर अडिग रहे, जो 1930 के राष्ट्रीय नेतृत्व के प्रारंभ में सार्वभौकिक व्यस्क मताधिकार के लिए वादा किया था। भारतीय राजनीति में जाति, निरक्षरता, साम्प्रदायिकता, गरीबी, बेरोजगारी प्रमुख बिन्दू है जो लोकतंत्र में चुनौतिया उत्पन्न कर रही है। स्वतंत्र, निष्पक्ष और पारदर्शी चुनाव एक अच्छे लोकतंत्र की स्थापना की कुंजी है। लोकतंत्र कि स्वतंत्रता, समानता, और बंधुता समाजिक जीवन के मूल्य सिद्धांत होते है।&#x0D; Keywords: लोकतंत्र, जनता, स्वतंत्रता, धर्मनिरपेक्ष
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
31

डाॅ०, कोमल प्रसाद. "महिलाओं के आर्थिक स्थिति के उन्नयन में स्व-सहायता समूह की भूमिका". Siddhanta's International Journal of Advanced Research in Arts & Humanities 2, № 1 (2024): 59–78. https://doi.org/10.5281/zenodo.13956319.

Full text
Abstract:
&nbsp; &nbsp; &lsquo;स्व-सहायता समूह&rsquo; एक ऐसा माध्यम बनकर उभरा है जिसके जरिए महिलाएँ अपने समय का समुचित उपयोग कर आर्थिक और मानसिक रूप से स्वावलंबी बन रही हैं। ग्रामीण महिलाएँ इन समूहों से जुड़कर न केवल आर्थिक रूप से सशक्त हो रही हैं, बल्कि इससे उनमें स्वावलंबन की प्रवृत्ति भी बढ़ी है। स्व-सहायता समूह कार्यक्रम ग्रामीण अर्थव्यवस्था का अभिन्न अंग बनकर ग्रामीण महिलाओं के लिए वरदान साबित हो रहा है। इस कार्यक्रम की वजह से महिलाओं की स्थिति एवं दशा में सामाजिक, आर्थिक एवं राजनीतिक दृष्टिकोण से क्रांतिकारी परिवर्तन हुए हैं। स्व-सहायता समूह के जरिए लघु वित्त प्राप्त करके महिलाएँ गरीबी, बेरोजगारी एवं निरक्षरता के चक्रव्यूह से निकलकर महिलाएँ सशक्तिकरण की दिशा में कदम बढ़ा रही है।&nbsp; &nbsp; स्वयंसेवी संगठन एवं स्व-सहायता समूह की गतिविधियों से केवल महिलाओं के ही नहीं बल्कि सम्पूर्ण ग्रामीण समुदाय में महत्वपूर्ण बदलाव आए हैं। उनमें एक अच्छी परम्पराएँ विकसित होने के साथ-साथ उनकी आजीविका भी सुदृढ़ हुई है। अब ग्रामीण लोग मानने लगे हैं कि कुरीतियाँ उनके सामाजिक एवं आर्थिक विकास में बाधक हैं और उनका यह मानना अपने आप में एक बहुत बड़ा बदलाव है।&nbsp; &nbsp; छत्तीसगढ़ राज्य के मुंगेली जिले में महिला स्व-सहायता समूह का अध्ययन प्रासंगिक है। प्रस्तुत शोध अध्ययन का मुख्य उद्देश्य महिलाओं के आर्थिक स्थिति के उन्नयन में स्व-सहायता समूह की भूमिका का अध्ययन कर कमियों और विकास को रेखांकित कर उपयुक्त सुझाव प्रस्तुत करना है। अतः अध्ययन मुंगेली जिले के विशेष संदर्भ पर आधारित है। इस शोध पत्र के उद्देश्य के प्राप्ति हेतु प्राथमिक एवं द्वितीयक स्त्रोतों का प्रयोग किया गया है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
32

प्रा., संतोष सोमनाथ कपाळे. "हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात स्वातंत्र्यसेनानी विश्वनाथ आबा कोळगे यांचे योगदान". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका (Udayagiri Bahubhashik Itihas Sanshodhan Patrika - A Bimonthly, Refereed, & Peer Reviewed Journal of History) 01, № 04 (2023): 94–101. https://doi.org/10.5281/zenodo.8343902.

Full text
Abstract:
<strong>हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात स्वातंत्र्यसेनानी विश्वनाथ आबा कोळगे यांचे योगदान</strong> प्रा. संतोष सोमनाथ कपाळे श्री. स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रुईभर ता. जि. उस्मानाबाद ४१३५०१ महाराष्ट्र, भारत <em>Corresponding author E-mail</em>: santoshkapale24@gmail.com Received: 14 September, 2023 | Accepted: 15 September, 2023 | Published: 15 September, 2023 --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- <strong>महत्वाचे शब्द: </strong>हैद्राबाद मुक्तिसंग्राम, विश्वनाथ आबा कोळगे, मराठवाडा मुक्तिसंग्राम, रजाकार, निजाम, हैदराबाद संस्थान <strong>प्रस्तावना</strong> ब्रिटिश साम्राज्याची&nbsp;&nbsp;आधारस्तंभ असणारी जी संस्थांनी होती त्यामध्ये हैद्राबाद हे सर्वात मोठे संस्थान होते. संपत्तीच्या&nbsp;दृष्ट्याही हा निजाम इतर संस्थानिका पेक्षा मोठ्या दर्जाचा व सबल असा होता. भारताला स्वातंत्र्य झाल्यानंतरही स्वतःचे संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निजामाचा प्रयत्न होता. हैद्राबाद येथील या घराण्याची सत्ता इ.स.&nbsp;1724&nbsp;साली निजाम करण्याचा संस्थापक पहिला&nbsp;निजाम मीर कमरुद्दीन यांनी केली. त्यांनी&nbsp;1748&nbsp;पर्यंत राज्य केले. तर शेवटचा निजाम म्हणजे सातवा निजाम मीर उस्मान अली यांनी इ.स&nbsp; 1911&nbsp;ते&nbsp;1948&nbsp;पर्यंत राज्य केले. हैद्राबाद संस्थानात तेलगू, कानडी व मराठी ही भाषिक जनता होती. तेलंगणा,&nbsp;कर्नाटक व मराठवाड्यातील एकूण&nbsp;16&nbsp;जिल्हे&nbsp;&nbsp;जिल्हे हे हैदराबाद संस्थानात होते. निजाम राजवटीत&nbsp;&nbsp;मराठवाड्यातील या उपप्रदेशातील औरंगाबाद,&nbsp;नांदेड,&nbsp;परभणी,&nbsp;उस्मानाबाद व जालना इत्यादी जिल्हे निजाम राजवटीत मोडत होते. निजामाचे सत्ता व पैसा या दोन गोष्टीवर प्रेम होते. हैद्राबाद मधील हिंदू प्रजा दडपली जाण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्यामधील ऐक्याचा अभाव,&nbsp;अशा पोषक परिस्थितीमुळे निजामाच्या शोषक व अन्यायी शासनाला संघटितरित्या विरोध जनता करू शकत नव्हती. हैद्राबाद संस्थानातील निजामाची राजवट ही शेवटी एक राजसत्ता होती. लोककल्याण हे राजसत्तेचे उद्दिष्ट नव्हते. सत्ताकांक्षा हाच राज्य सत्तेचा पाया होता.&nbsp;&nbsp;त्यामुळे लहरी कारभार,&nbsp;जनकल्याण रहित धोरण व सत्तेचा अनियंत्रितपणा अशी दोषपूर्ण प्रक्रिया संस्थानात होती. अनिष्ट&nbsp;रूढी,&nbsp;परंपरा,&nbsp;अंधश्रद्धा,&nbsp;अस्पृश्यता,&nbsp;वेठबिगारी,&nbsp;रोगराई,&nbsp;अज्ञान,&nbsp;निरक्षरता, स्त्री-दास्य इत्यादी निजामकालीन समाज जीवनात सर्वत्र दिसत होती. हैद्राबादच्या अन्यायकारक निजाम राजवटीच्या विरोधात अनेक सामाजिक,&nbsp;राजकीय,&nbsp;धार्मिक संघटनांनी बंड करून आपले स्वातंत्र्य मिळवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र परिषद,&nbsp;आर्य समाज,&nbsp;हैद्राबाद स्टेट काँग्रेस,&nbsp;वंदे मातरम व महिला लढा या प्रमुख संघटनांनी निजामाला विरोध केला. हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढा यशस्वी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विविध संघटना व संस्थांच्या माध्यमातून रचनात्मक कार्यामध्ये सक्रिय होता. निजामाच्या अन्याकारक,&nbsp;जुलमी सत्तेमधून जनतेचे रक्षण करण्यासाठी आर्य समाज ही पहिली संघटना होती. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सर्वसामावेशक नेतृत्वाखाली मराठवाड्यातील विविध विचारसरणीचे अगणित स्वातंत्र्यसेनानी एकत्र आले व हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढा यशस्वी केला. हैद्राबाद मुक्तिसंग्राम हे भारताच्या स्वातंत्र्य&nbsp;लढ्याच्या इतिहासाची सुवर्ण पान आहे.&nbsp;भारतीय स्वातंत्र लढाई इतकेच या लढ्याचे महत्व आहे. आणि स्वरूप ही व्यापक आहे. जर जनता आपल्या हक्कासाठी व&nbsp;स्वातंत्र्यासाठी एकत्रित होऊन लढली,&nbsp;तर यश नक्की प्राप्त होते. हे&nbsp;&nbsp;मराठवाडा मुक्ती संग्रामावरून दिसून येते. अनेक लोकांनी या अग्निकुंडात प्रवेश करून आपले योगदान या पवित्र कार्यासाठी दिले. स्वातंत्र्यसंग्रामामध्ये अनेक संघटनांनी&nbsp;&nbsp;महत्त्वाची भूमिका बजावली. आजवरच्या इतिहासामध्ये वरिष्ठ वर्गाच्या कार्यावर लेखन झालेले आहे. अठराव्या&nbsp;&nbsp;शतकापासून इतिहास विषयक रूढ धारणांना आव्हान देणारे,&nbsp;नवनवीन प्रवाह अवतरू लागले.&nbsp;या प्रवाहांनी इतिहास ज्ञान शाखेतच्या कक्षा मोठ्या प्रमाणात रुंदावल्या. इतिहास या विषय शाखेत स्थानिक इतिहास,&nbsp; प्रादेशिक इतिहास, पर्यावरणाचा इतिहास, खाद्य संस्कृतीचा इतिहास आणि&nbsp;&nbsp;वंचितांचा इतिहास यासारखे अनेक प्रवाह निर्माण झाले.&nbsp;&nbsp;या इतिहास लेखनाने परंपरागत व अभिजन इतिहास लेखन पद्धतीला आव्हान दिले आणि इतिहास लेखनासाठी नवीन&nbsp;क्षितीजे खुली केली.&nbsp;या&nbsp;&nbsp;इतिहास लेखन पद्धतीमुळे भारतीय इतिहासाचे नवीन विचारमंथन घडून आले. वसाहतवादी,&nbsp;राष्ट्रवादी,&nbsp;मार्क्सवादी या पारंपारिक इतिहास लेखन प्रवाहातील अभिजनवादी प्रवृत्तीला तिलांजली&nbsp;&nbsp;देऊन,&nbsp;वेगळ्या तत्वांचा आणि पद्धतीशास्त्राचा अवलंब करून समाजतळातून इतिहास लेखनाचा प्रयत्न या प्रवाहामध्ये झालेला आहे. अलीकडे स्थानिक इतिहास लेखनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण जगाच्या पाटलावर स्थानिक इतिहास लिहिला जावा असे इतिहास कराचे म्हणणे आहे. डॉ. सुमित सरकार यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्वसामान्य वंचित वर्गाच्या इतिहासातील भूमिकेवर जास्त भर देऊन सर्वसामान्यांच्या&nbsp;&nbsp;सहभागाच्या कार्याचा अभ्यास केला. ब्रिटिशांनी स्वतःहून भारताला स्वातंत्र्य दिले नसून भारताचे राष्ट्रवादी लढे त्यासाठी कारणीभूत ठरले हे पुराव्यानिशी सिद्ध केले.&nbsp;स्थानिक इतिहास लेखनाच्या साह्याने अनेक उपेक्षित,&nbsp;दुर्लक्षित घटकाचा इतिहास ज्ञात होत असतो. स्थानिक इतिहास लेखन प्रवाहामुळे मानवी जीवनातील विविध पैलूंचे आकलन करणे किती आवश्यक आहे हे प्रकर्षाने जाणवते. इतिहासाच्या शास्त्रीय संशोधनासाठी हा&nbsp;&nbsp;प्रवाह पुढे आणणे गरजेचे आहे.&nbsp;स्थानिक गावातील&nbsp;लोकांच्या गौरवशाली परंपरा त्यांचे समाजासाठी,&nbsp;राष्ट्रासाठीचे योगदान,&nbsp;त्यांची संस्कृती या बाबी नक्कीच जगापुढे आणता येथील. आपली इतिहासाबाबतची दृष्टी विस्तारित करून या नवीन प्रवाहांना सामावून घेऊन त्यांना योग्य न्याय देणे आपले कर्तव्य आहे. स्थानिक इतिहास लिहिताना संशोधक ऐतिहासिक घटना व त्याच्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती यांच्या आधारे स्थानिक इतिहास शब्दबद्ध करतो. प्रस्तुत संशोधन लेखातून हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील उस्मानाबाद तालुक्यातील रूईभर गावातील विश्वनाथ आबा कोळगे यांच्या कार्याचा अभ्यास करून,&nbsp;आजवर दुर्लक्षित असलेला इतिहास पुढे येऊ शकतो. यासाठी सदर संशोधन कार्य हाती घेतलेले आहे.&nbsp; &nbsp; <strong>संशोधनाची उद्दिष्टे</strong> हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी&nbsp;विश्वनाथ आबा कोळगे यांच्या संघटन कौशल्याचा शोध घेणे. हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील विश्वनाथ आबा कोळगे यांच्या मातोश्री व रूईभर गावातील महिला स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याची माहिती घेणे. गौडगाव कॅम्प मधील विश्वनाथ आबा व दादाराव भाऊ कोळगे बंधूंच्या कार्याचा शोध घेणे. करोडगिरी नाका नाईनाट व जंगल सत्याग्रहांमधील विश्वनाथ आबा यांच्या कार्याची माहिती घेणे.&nbsp; <strong>संशोधन पद्धती</strong> प्रस्तुत संशोधन लेखासाठी विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब केला आहे. याकरिता दुय्यम स्वरूपाचे तथ्य वापरलेले आहेत.&nbsp;संदर्भ ग्रंथ व पुस्तके वर्तमानपत्रे आणि इंटरनेटचा आधार घेतलेला आहे. <strong>विषय विश्लेषण</strong> <strong>विश्वनाथ आबा कोळगे यांचा अल्पपरिचय</strong> विश्वनाथ आबा कोळगे यांचा जन्म इ.स&nbsp;1922&nbsp;रोजी आपल्या स्वतःच्या रुईभर&nbsp;गावी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात&nbsp;&nbsp;झाला. आईचे नाव&nbsp;- सोनाबाई श्रीपती कोळगे वडिलांचे नाव - श्रीपती रामराव कोळगे पत्नीचे नाव - लिंबाबाई विश्वनाथ कोळगे&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; विश्वनाथ आबा कोळगे यांना एक मुलगा व एक मुलगी&nbsp;(अनुक्रमे) सुभाषराव विश्वनाथ कोळगे नंदूबाई विश्वनाथ कोळगे&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढा मराठवाड्यातील ज्या स्वातंत्र्यवीरांनी अजरामर केला. अशा अग्रगण्य स्वातंत्र्यसैनिकांमध्ये विश्वनाथ आबा कोळगे यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे होते. काळाची गरज ओळखून कार्य करणारे कर्तव्यदक्ष पुरुष होते. त्यांच्या अंगी नेतृत्व नेतृत्व गुण प्रचंड प्रमाणात होते. घरची परिस्थिती अनुकूल नसतानाही त्यांनी आपल्या ज्वलंत देशभक्तीतून हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात उडी घेतली होती. आबांचा निस्वार्थीपणा, सोशिकता,&nbsp;सहनशीलता, बंधुता&nbsp;&nbsp;हे गुण वाखणण्यासारखे होते.&nbsp;व्यक्तीच्या कार्याची भव्यता तिच्या निस्वार्थीपणा व प्रतिकूल परिस्थितीत मनाचा संयम यावरच अवलंबून असते. लोकसत्ताक पद्धती आणण्यासाठी स्टेट काँग्रेस ही संघटना स्थापन झाली. आचरणाने व मनाने भगवे असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली या स्टेट काँग्रेसने हैद्राबाद मुक्तिसंग्राम&nbsp;&nbsp;सुरू केला. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी स्टेट काँग्रेसचे ऑफिस सोलापूरला सुरू करण्यात आले.&nbsp;सोलापूर ऑफिसचे अध्यक्ष व उस्मानाबाद काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते श्री.फुलचंद गांधी होते. गावागावातील काँग्रेसच्या शाखा सुरू झाल्या. प्रक्षोपक भाषण केल्याने&nbsp;&nbsp;कारण दाखवून फुलचंद गांधीवर अटक वॉरंट जारी केले. पण त्यांनी पोलिसांच्या नजरा सुकवून उस्मानाबाद जिल्ह्यात रूईभर,&nbsp;काजळा,&nbsp;उपळा,&nbsp;धानोरा अशा गावात गुप्तपणे प्रचार सहभाग घेऊन जनतेचे आत्मिक बल,&nbsp;मानसिक बल,&nbsp;शारीरिक बल,&nbsp;उंचावण्यासाठी कार्यशाळा सुरू केल्या.&nbsp;फुलचंद गांधी यांच्या विचार व कार्याची प्रेरणा घेऊन विश्वनाथ आबा कोळगे यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात आपले कार्य सुरू केले.&nbsp; <strong>विश्वनाथ आबांचे संघटन कौशल्य व कार्य</strong> हैद्राबाद मुक्तिसंग्राम मुक्तीच्या प्रेरणेने विश्वनाथ आबांचा स्वातंत्र्यासाठी लढा&nbsp;&nbsp;हा उस्मानाबाद जिल्ह्यातील रूईभर सारख्या छोट्या गावातील जनतेच्या चिरंतर स्मरणात&nbsp;राहणारा आहे. विश्वनाथ कोळगे कमी शिकलेले होते. पण त्यांनी आपल्या&nbsp;35&nbsp;ते&nbsp;40&nbsp;अशिक्षित साथीदाराना जागृत करून त्यांच्यात देशभक्तीची ज्योत पेटवली. कोणत्याही&nbsp;&nbsp;वडिलोपार्जित संपत्तीचा संचय नसताना आबांनी मुक्तिसंग्राम अत्यंत खडतर अशा कष्टाने सुरू केला. विश्वनाथ आबांच्या संघटन कौशल्याने रुईभर गावातील नामदेव शेरखाने, दस्तगीर खोंदे,&nbsp;राजाराम गांधले,&nbsp;सोपान मुदगुडकर,&nbsp;भगवान पाटोळे,&nbsp;भगवान आगळे,&nbsp;जंगल आप्पा कस्पटे, &nbsp;माणिकराव तीर्थकर,&nbsp;शेखा शेरखाने,&nbsp;भीमा शेरखाने, काशिनाथ पडवळ,&nbsp;दामू काळे, खेलबा कस्पटे,&nbsp;गोविंदराव पवार, मारुती पडवळ, नबी तांबोळी,&nbsp;रामचंद्र पोतदार,&nbsp;मल्हारी कांबळे अशा अठरापगड जाती जमातीतील लोकांना एकत्र करून हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. विश्वनाथ आबांचे संघटन कौशल्य हीच मुक्ती संग्रामास बळ देणारे साधन ठरले. काँग्रेसच्या लढ्याबाबत सूचना देण्यासाठी रुईभर येथे फुलचंद गांधी यांची सभा झाली. रूईभरचे थोर सुपुत्र विश्वनाथ श्रीपती कोळगे हे स्टेट काँग्रेस शाखेचे सेनापती होते. फुलचंद गांधींच्या कार्याची प्रेरणा घेऊन आबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले.&nbsp;मराठवाड्याला&nbsp;&nbsp;परदास्याच्या शृंखलातून &nbsp;मुक्त करण्याचे&nbsp;&nbsp;विश्वनाथ आबांचे आवाहन देशभक्तीने भारावलेल्या गावातील तरुणांच्या काळजाचा ठाव घेणारे ठरले. रूईभर गावाप्रमाणेच कित्येक गावातील जनता हैद्राबाद मुक्तिसंग्रामात तन-मनाने खंबीर उभे राहू लागली. निजामी अत्याचाराच्या विरोधात स्वातंत्रसैनिका बरोबर जनता ही प्रतीकारासाठी सज्ज झाली होती. हैद्राबाद स्वातंत्र्य संग्राम भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाला पूर्णत्व देणारा तसेच अखंडत्व व सार्वभौमत्व प्राप्त करून देणारा आहे. विश्वनाथ आबांच्या अलौकिक नेतृत्वामुळेच त्यांना त्यांचे बंधू&nbsp;दादाराव भाऊ कोळगे यांची खंबीर साथ मिळाली. फुलचंद गांधी यांनी दिलेल्या पत्रकातून व त्यांच्या भाषणातून हैद्राबाद मुक्ती लढ्याची रूपरेखा आबांनी नीट लक्षात घेतली. त्यातच बाबासाहेब परांजपे,&nbsp;मालखेरे दादा,&nbsp;गोविंद भाई श्रॉफ,&nbsp;स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने विश्वनाथ आबा कोळगे यांनी रुईभर गावात नियोजनबद्ध रीतीने लढा दिला.&nbsp;गावच्या मोठ्या लिंबाच्या झाडाला बांधलेल्या निजामाचा काळा ध्वज उतरवून तेथे भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आबांनी स्वबळावर स्वातंत्र्याचा पहिला श्वास उपभोगला व गावातून प्रभात फेरी काढली. निजामाच्या बंदीला न जुमानता रुईभर गावात&nbsp;15&nbsp;ऑगस्ट&nbsp;1947&nbsp;हा स्वातंत्र्य दिन साजरा केला. निजामाने&nbsp;145&nbsp;कलमाखाली स्वातंत्र्य दिनास बंदी घातली होती. रूईभर गावातच प्रथम निजामचे&nbsp;145&nbsp;कलम पायदळी तुडवले गेले. विश्वनाथ आबांच्या या कृतीने तात्काळ पोलिसांची कुमुख रूईभर गावात आली व धरपकड,&nbsp;मारहाण सुरू करण्यात आली.&nbsp;कित्येक कार्यकर्ते भूमिकेत होऊन गावाबाहेर निघून गेले.&nbsp;काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.&nbsp;पोलिसांनी विश्वनाथ आबांचा शोध सुरू केला. त्यांच्या राहत्या घरावर पोलिसांनी वाळत ठेवली. घरातील लोकांना धाक दाखवून दडपशाही सुरू केली. विश्वनाथ आबांचे हे उदात्त ध्येय होते. त्यांच्या नेतृत्वाची नियतीला ही गरज होती. आबांनी भूमीगत होऊन थेट वाघोली येथे गेले. निजामाच्या पोलिसांनी रागाने चिडून हाती असलेल्या कार्यकर्त्यांचा व आबांच्या घरच्या लोकांचा छळ करण्यास करण्याचे सत्र सुरू केले. आबांना पकडण्यासाठी निजामी पोलिसांचा प्रयत्न सफल होत नव्हता,&nbsp;मग पोलिसांनी कपटनीती तंत्र वापरले पोलिसांनी सारोळा,&nbsp;बेंबळी येथील अत्ती हातुल&nbsp;&nbsp;मुसलमान संघटनेच्या लोकांना हाताशी धरले. रजाकराच्या या कडव्या कार्यकर्त्यामार्फत पोलिसांनी आबांच्या शेतावर शस्त्र हल्ला चढविला. नंग्या तलवारी घेऊन हे आबांच्या शेतातील बैल विश्वनाथ आबांचे धाकटे बंधू दादाराव कोळगे यांच्या छातीवर तलवारी लावून&nbsp;&nbsp;बैल डोळ्यादेखत पळवून नेले.&nbsp;&nbsp;दादाराव भाऊंनी हा अन्याय उघड्या डोळ्यांनी बघितला. त्यांच्या&nbsp;&nbsp;मनाचा जळफळाट सुरू झाला.&nbsp;&nbsp;शांत,&nbsp;संयमी&nbsp;&nbsp;दादाराव भाऊंचा संयमाचा बांध आपोआपच फुटला. घरादार,&nbsp;शेतीवाडी मुले सोडून आपले थोरले बंधू विश्वनाथ आबा यांच्या वाटेने मुक्तिसंग्रामात हे&nbsp;&nbsp;सामील झाले.&nbsp;&nbsp;दादाराव भाऊं ही&nbsp;&nbsp;संग्रामात सामील झाल्याची बातमी निजामी पोलिसांना गावातील विरोधाकानी पोचवली. त्यामुळे आधीच चिडलेल्या पोलिसांनी सुडभावना आणखीनच भडकली. रुईभर गावातील कोळगे बंधूंना जेरबंद केल्याशिवाय रुईभची चळवळ थांबणार नाही. हे ओळखून पोलिसांनी संपूर्ण गावाला लष्करी छावणीचे स्वरूप आणले.&nbsp;रात्री अपरात्री आबांच्या व त्यांच्या साथीदारांच्या घरी पोलीस चकरा मारू लागले. कित्येक वेळा पोलिसांनी गावातील व आबांच्या घरातील स्त्रियांना धारेवर धरले. विश्वनाथ आबा यांच्या मातोश्री सोना अक्का यांचा मुलांना पाठिंबा आहे. याचा सुगावा फितूरकरवी पोलिसांनी घेतला. पोलिसांनी माता-भगिनी या मानवतावादी नात्याचा विचार न करता&nbsp;&nbsp;त्रास दिला. <strong>विश्वनाथ आबा कोळगे यांच्या मातोश्री सोना </strong><strong>अक्का व महिलांचे मुक्तिसंग्रामातील अप्रत्यक्ष सहभाग</strong> हैद्राबाद मुक्ती संग्रामात उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला स्वातंत्र्य सेनानीचे कार्य दोन प्रकारचे होते.&nbsp;काही स्वातंत्र्यसेनानी महिलांनी&nbsp;&nbsp;आपल्या पतीच्या,&nbsp;मुलाच्या कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. तर काही महिलांनी भूमिगत राहून आपला सहभाग नोंदवला. स्टेट काँग्रेस व आर्य समाजाच्या कार्यात संसाराची परवा न करता स्वतःला समाविष्ट करून घेतले. घरातील दारिद्र्याला समोर जात या स्त्रियांनी मुक्ती लढ्यात ही तेवढ्याच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेऊन हैद्राबाद स्वातंत्र्यासाठी आपले योगदान दिले.&nbsp;आम्ही देशासाठी&nbsp;&nbsp;करू बलिदान या दिशेने आपापली कामे महिलांनी केल्याचे दिसून येते. जगातील प्रत्येक क्रांती ही स्त्रियांच्या सहभागाशिवाय किंवा पाठबळाशिवाय यशस्वी होत नसते.&nbsp;विश्वनाथ आबा व दादाराव भाऊ कोळगे या चिमण्यांचे पित्रछत्र काळाने अकाली हिरावून घेतलेले असतानाही रुईभरच्या विश्वनाथ आबा,&nbsp;दादाराव भाऊ दोन देशभक्त सेनानीची माता या संग्रामात अप्रत्यक्ष सहभागी&nbsp;&nbsp;झालेल्या होत्या. ही घटना रुईभर गावाच्या महिलांच्या इतिहासातील सन्मानाची ठरते. सोना अक्काला आपल्या देशभक्त मुलांचा अभिमान होता.&nbsp;निजामी पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे असतानाही आपल्या मुलांना नव्हे तर भारत मातेच्या सुपुत्रांना अन्न पाणी पुरवण्यासाठी सोना अक्का रजाकारी मुसलमान यांच्या नजरा चुकून कधी स्वतः तर कधी कार्यकर्त्यामार्फत मायेचा घास पोचवत असत. घराच्या संगोपनाची जबाबदारी त्या धिरोदत&nbsp;&nbsp;पुरुषाप्रमाणे पार पाडीत.&nbsp;&nbsp;देशभक्त मातेने आपल्या मुलाच्या ध्येयपूर्तीसाठी प्रेरणा दिली.&nbsp;रजाकाराने दहशत निर्माण करण्यासाठी अक्कासह घरातील सर्व कुटुंबियांना विहिरीत ढकलण्याचा डाव रचला,&nbsp;पण गावातील सतप्रवर्त लोकांनी वार्ता कार्यकर्त्यामार्फत विश्वनाथ आबा व दादाराव भाऊ यांना पोहोचवल्यामुळे दादाराव भाऊनी सोना अक्काला वाघोली येथे पोहोचविले. रूईभर गावातील सोना अक्का व इतर महिलांनी स्वातंत्र्य सैनिकांना त अन्न पुरवणे व शस्त्रास्त्रं पुरविण्याचे कार्य केले.&nbsp;तसेच स्वातंत्र्यसैनिकांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहित केले. महिला स्वातंत्र्य सेनानीने राष्ट्रीय कार्यात शक्य ते सर्व सहकार्य करून आपले योगदान दिले. सोना आका&nbsp;&nbsp;यांच्या या राष्ट्रीय कार्यात&nbsp;&nbsp;गावातील लिंबाबाई कोळगे,&nbsp;गंगाबाई कोळगे,&nbsp;अनुसया पवार,&nbsp;मालनबाई तीर्थकर अशा स्वातंत्र्य सेनानी महिलांनी मोलाचे सहकार्य केले. हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील रुईभर गावातील महिला स्वातंत्र्यसेनानीचे कार्याचे मोल काढणे शक्य नाही. हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात&nbsp;&nbsp;रूईभर गावातील अनेक महिलांनी आपले जीवन समर्पित केले. <strong>गौडगाव कॅम्प मधील विश्वनाथ आबांचे कार्य</strong> थोर पुरुषांची चरित्रे त्यांच्या आयुष्याच्या लांबीवर नव्हे,&nbsp;तर तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कार्यातून स्पष्ट होत असतात. निजाम सरकार प्रत्येक शेतकऱ्याकडून सक्तीने लेव्ही&nbsp;(कर) गोळा करीत असे.&nbsp;&nbsp;हे धान्य सरकारी वखारी जमा होई. गरीब शेतकऱ्यावरील अन्याय दूर करण्यासाठी गौडगाव कॅम्पच्या राजाभाऊ जाधव यांनी&nbsp;&nbsp;लेव्ही(कर)&nbsp;देण्यास नकार दिला. राजाभाऊच्या या कृतीचे संपूर्ण चिलवडी गावाचने अनुकरण केले. त्याचाच सुड म्हणून निजामाने संपूर्ण चिलवडी गाव अमानुषपणे जाळले. कॅम्पसैनिकांनी उस्मानाबाद जिल्ह्यात स्वतंत्र्यास आर्थिक बळ उपलब्ध व्हावे,&nbsp;निजामी सरकारची आर्थिक नाडी बंद पडावी व जनतेची व शेतमजुराची लूट थांबावी या उद्देशाने जिल्ह्यात लेव्ही लुटण्यास सुरुवात केली. रूईभरच्या स्वतंत्र सैनिकांनी विश्वनाथ आबा यांच्या नेतृत्वाखाली सारोळा गावात जमा झालेला, 35&nbsp;गाड्यातील लेव्ही माल&nbsp;&nbsp;ताब्यात घेतला व वाघोली कॅम्पवर पोचवला. वडगावला सारा कर गोळा करून घेऊन जाणाऱ्या निजामी अधिकाऱ्याला विश्वनाथ आबा व दादाराव भाऊ कोळगे यांनी आडवा केला.&nbsp;रात्री बारा वाजता साऱ्याची रक्कम घेऊन जाताना विरोध करणाऱ्या वडगावच्या पोलीस पाटलाला वेशीत&nbsp;&nbsp;उलटा टांगले. कॅम्पच्या माध्यमातून निजामी सरकारला प्रतिकार करण्याचे कार्य विश्वनाथ आबांनी केल्यामुळेच सामान्य लोकांची निरामाबद्दलची भिती हळूहळू कमी होऊन,जनता ही स्वातंत्र्य लढ्यात मदत करू लागली&zwnj;.&nbsp;कॅम्पद्वारे दादाराव भाऊ&nbsp;&nbsp;यांनी&nbsp;गुप्तहेरचे काम केले. दादाराव भाऊनी संपूर्ण वेश बदलून रजाकारी&nbsp;&nbsp;छावणीत गुप्त हेराचे काम केले. गुप्तहेर दादाराव भाऊंनी सगळी बातमी गौडगाव कॅम्पला दिली व हल्ल्याची तयारी केली.&nbsp;एका रात्रीत हातात फक्त गावठी हात बॉम्ब घेऊन रजाकरी छावणीवर स्वातंत्र्यसैनिक तुटून पडले.&nbsp;कॅम्पसैनिकांनी दहा-बारा रजाकराचा&nbsp;जागीच खात्मा केला. दादाराव भाऊंच्या जीव घेण्या गुप्तहेरीने मानेगावच्या रजाकारी छावणीवर यशस्वी ताबा मिळवला. <strong>करोडगिरी नाका व जंगल सत्याग्रहातील विश्वनाथ आबा कोळगे यांचे कार्य</strong> संस्थानातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल पर प्रांतात चोरून विकू नये व परप्रांतातील माल खरेदी करू नये यासाठी सीमावर्ती भागात निजामाने करोडगिरी नाके बसवले होते. जनतेला अशा नाकेदाराकडून खूप त्रास होत होता .उन्नत नाकेदार व सैनिक जनतेला त्रास देत होते. सामान्य जनतेला शेतकऱ्यांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी नाका नाईनाट सत्र सुरू केले. गौडगाव कॅम्प मध्ये असताना विश्वनाथ आबा यांच्या नेतृत्वाखाली सारोळा येथील नाका लुटून जाळण्यात आला. रौळगाव,&nbsp;सुर्डी, कात्री येथील चौक्या जाळण्यात आल्या. नाकेदार निजाम मारले गेले. सत्याग्रह, असहकार आंदोलन यांचा निजाम राजवटीवर फारसा परिणाम होत नव्हता म्हणून जंगल सत्याग्रह करण्याच्या सूचना ऑफिस द्वारे कॅम्पला देण्यात आली. विश्वनाथ आबा व दादाराव भाऊ कोळगे यांनी निजाम सरकारची आर्थिक उत्पन्न असणारी शिंदी झाडांना आगी लावल्या.&nbsp;संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात&nbsp;1500&nbsp;शिंदी व ताडीची झाडे तोडण्यात आली. निजाम सरकारने दडपशाहिचे&nbsp;&nbsp;सत्र सुरू केले.&nbsp;गावोगाव रजाकार पाठवून जाळपोळ,&nbsp;अत्याचार केले. विश्वनाथ आबांनी आजमोदीन रजाकाला रुईभर गावच्या वेशिला&nbsp;&nbsp;बांधले व रायफलीच्या एकाच गोळीत त्याला यमसदनी पाठवले. विश्वनाथ आबा सारख्या स्वातंत्र्यसेनानी चे कार्य हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात जनतेच्या चिरंतर स्मरणात राहणारे आहे.&nbsp; <strong>सारांश</strong> हैद्राबाद स्वातंत्र्यसंग्राम भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाला पूर्णत्व देणारा ठरला.&nbsp;भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील या लढ्याचे महत्त्व आहे. जर जनता आपल्या हक्कासाठी व स्वातंत्र्यासाठी एकत्रित येऊन लढली तर यश नक्की प्राप्त होते हे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिसून येते. हैदराबाद मुक्तिसंग्राम&nbsp;&nbsp;लढा यशस्वी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.&nbsp;हैद्राबाद मुक्तिसंग्राम मराठवाड्यातील ज्या स्वातंत्र्य आणि अजरामर केला अशा अग्रक्रमाने स्वातंत्र्य सैनिकांमध्ये रुईभरचे विश्वनाथ आबा कोळगे यांचे कार्य मोलाचे होते.&nbsp;काळाची गरज ओळखून कार्य करणारे कर्तव्यदक्ष पुरुष आबा होते. त्यांच्या अंगी नेतृत्व&nbsp;प्रचंड प्रमाणात होते. विश्वनाथ आबांनी आपल्या संघटन कौशल्याने रुईभर गावातील अठरापगड जाती जमातीतील युवकांना आपल्या राष्ट्रीय कार्यात सहभागी करून घेतले. विश्वनाथ आबांनी रुईभर गावात नियोजन बद्ध रीतीने&nbsp;&nbsp;भूमिगत राहून मुक्तिसंग्रामात योगदान दिले.&nbsp;&nbsp;विश्वनाथ आबांच्या कार्यात त्यांचे बंधू दादाराव भाऊ कोळगे यांनी आपले जीवन समर्पित केले. कोळगे बंधूंच्या मातोश्री सोना आका यांनी भूमिगत राहून महत्त्वाचे कार्य केले. जगातील प्रत्येक क्रांती ही स्त्रियांच्या सहभागाशिवाय यशस्वी होत नसते,&nbsp;हे आपल्या कार्यातून सोना&nbsp;अक्का व रुईभर गावातील महिलांच्या कार्यातून समोर येते. तसेच स्वातंत्र स्वातंत्र्यसैनिकांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहित&nbsp;&nbsp;करून राष्ट्रीय कार्यास शक्यते सर्व सहकार्य केले. गौडगाव कॅम्पच्या माध्यमातून कर म्हणून लेव्ही करामधुन&nbsp;&nbsp;शेतकऱ्यावरील अन्या दूर करण्यासाठी निजामाने गोळा केलेला&nbsp;35&nbsp;गाड्यातील माल ताब्यात घेऊन वाघोली कॅम्पवर पोहोचवला. गौडगाव कॅम्पच्या&nbsp;&nbsp;माध्यमातून निजाम सरकारला प्रतिकार करण्याचे कार्य विश्वनाथ आबांनी केल्यामुळे सामान्य लोकांची निजमाबद्दलची भीती हळूहळू कमी होऊन,&nbsp;जनता ही स्वातंत्र्यलढ्यात मदत करू लागली. त्यांच्या माध्यमातून निजामी सत्तेचे लचके तोडणारी संताजी व धनाजी म्हणजे रुईभर गावचे विश्वनाथ आबा व दादाराव भाऊ कोळगे असे म्हणावे लागेल. करोडगिरी नाका नाईनाट सत्रातून सामान्य जनता व शेतकऱ्यांना विश्वनाथ आबांनी मुक्त करण्याच कार्य केले.&nbsp;निजाम सरकारच्या आर्थिक उत्पन्न असणारी शिंदी व ताडीची झाडांना आगी लावून निजामास&nbsp;जेरीस आणले.&nbsp;एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या&nbsp;विश्वनाथ बाबा कोळगे व गावातील सर्वसामान्य कष्टकरी जनतेने दिलेल्या योगदानामुळे हा स्वातंत्र्यसंग्राम यशस्वी झाला. विश्वनाथ आबा सारख्या स्वातंत्र्य सेनानीचे कार्य&nbsp; हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढा जनतेस चिरंतर स्मरणात राहणार आहे. <strong>निष्कर्ष</strong> स्वातंत्र्यसेनानी विश्वनाथ आबा कोळगे यांनी आपल्या अलौकिक&nbsp;&nbsp;संघटन कौशल्याने हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात महत्वपूर्ण कार्य केले. हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात विश्वनाथ आबा कोळगे व त्यांच्या मातोश्री व इतर महिला स्वातंत्र्य सेनानीने अप्रत्यक्ष कार्य केले. हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील गौडगाव कॅम्पच्या माध्यमातून विश्वनाथ आबा व दादारावभाऊ कोळगे यांनी महत्त्वाचे योगदान दिले. करोडगिरी नाका नायनाट व जंगल सत्याग्रहात विश्वनाथ आबांचे कार्य&nbsp;&nbsp;स्मरणीय आहे. <strong>संदर्भग्रंथ सूची</strong> &nbsp; &nbsp; वैभवशाली मराठवाडा &shy;&shy;-&nbsp;विशेष अंक -&nbsp;2019&nbsp;प्र. क्र.&nbsp;25, 29, 39 &nbsp; 31&nbsp;वे मराठवाडा साहित्य संमेलन मुरुड &ndash; फेब्रुवारी 2020 पृ. क्र.&nbsp;28 इतिहास संशोधन पत्रिका मराठवाडा इतिहास परिषद औरंगाबाद प्र. क्र.&nbsp;61, 109 हैद्राबाद स्वातंत्र्यसंग्राम - वसंत पोतदार आष्टा&nbsp;(का) लातूर जिल्हा गॅझेटिअर,&nbsp;भाग&nbsp;01, दर्शनीका विभाग,&nbsp;महाराष्ट्र शासन मुंबई,&nbsp;सप्टेंबर&nbsp;2022 प्रा. सतीश कदम - हैद्राबाद मुक्तिसंग्रामात असे झुजंलो आम्ही कैलास पब्लिकेशन,&nbsp;औरंगाबाद वसंत पोतदार - हैद्राबाद स्वातंत्र्य संग्राम विद्याभारती प्रकाशन लातूर, 2006 विवेक भोसले -&nbsp;क्रांतिवीर दत्तोबा भोसले&nbsp;(मातोळीकर)&nbsp;स्पॅन पब्लिकेशन,&nbsp;औरंगाबाद हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत महिलांचा सहभाग डॉ. सुभदा धारूरकर
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
33

Ashok, Thapa. "नेपाली लोकनाटकका प्रमुख विशेषताहरू". 19 березня 2025. https://doi.org/10.5281/zenodo.15050866.

Full text
Abstract:
लोकनाटकको लोकजीवनसँग नजिकको सम्बन्ध रहन्छ । यही निकटताले गर्दा कतिपय चाडपर्व, शुभअवसर, माङ्गलिक कार्यसँग लोकनाटकको घनिष्टता देखिन्छ । कतिपय लोकनाटक विवाहको अवसरमा देखाउने प्रचलन पनि छ । यो गीत, नृत्य, अभिनय, स्वाङ् आदि विविध संरचनामा रहेको हुन्छ । लोकनाटक हाम्रो आदिम कालदेखिको समाजसँग एकप्रकारले निकट सम्बन्ध रहेको प्रदर्शनकारी कला हो । बहुसांस्कृतिक देश भएकाले लोकनाटकका लागि नेपाल उन्नत भूमि पनि हो । यहाँ सोरठी, घाटु, गोपिचन, लिला, नचरी, बालन आदिजस्ता लोकनाटकहरू प्रचलनमा छन् । लोकनाटक व्यापक दायरा र क्षेत्र समेटिने प्रदर्शनकारी कला हो । लोकनाटकबाट आधुनिक नाटकमा यथेष्ट प्रभावहरू परेको देखिन्छ । यस कार्यपत्रमा लोकनाटकको सामान्य परिचय दिएर नेपालका विभिन्न भागमा प्रचलनमा रहेका सोरठी, घाटु र गोपिचन नाटकको सामान्य परिचय दिइएको छ र समग्रतामा तिनीहरूको विशेषताको निरूपण गरिएको छ । सरलभाषा हुनु, सामान्य निरक्षर व्यक्तिले पनि बुझ्नु, स्थानीय बोलीमा संवाद गरिनु, माङ्गलिक हुनु आदि लोकनाटकका विशेषताहरू हुन् ।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
34

श्रेष्ठ, जीवन. "नेपाली उपन्यासमा मानसिक विक्षिप्तता". Vangmaya वाङ्मय, 31 жовтня 2023, 55–64. http://dx.doi.org/10.3126/vangmaya.v19i01.59243.

Full text
Abstract:
नेपाली उपन्यासका विक्षिप्त पात्रहरूको मानसिक अवस्था र तिनको सामाजिक–आर्थिक अवस्थाबिचको अन्तःसम्बन्धको अध्ययन यस शोधकार्यमा गरिएको छ । व्यक्तिको आर्थिक, सामाजिक एवम् लैब्गिक विभेदले पात्रको मानसिक सन्तुलनमा प्रभाव पार्दछ । यसै सन्दर्भमा नेपाली उपन्यासका पात्रहरूको सामाजिक वर्ग र तिनको मानसिक समस्याबिच केकस्तो अन्तःसम्बन्ध रहेको छ भन्ने मूल समस्यामा केन्द्रित भएर यो अध्ययन गरिएको छ । यसको समाधानका लागि गरिबीका विरुद्ध प्रेम, आशब्का र पश्चात्तापले व्यक्तिको मानसिकतामा पारेको असर, सम्पन्नताविरुद्ध दमन, असमानता र विभेदले व्यक्तिको मानसिक सन्तुलनमा पारेको प्रभाव र बौद्धिकताका विरुद्ध विकृत राजनीतिक परिवेशले आममानिसको मानसिक स्वास्थ्यमा पारेको असर उपशीर्षकहरूमा नेपाली उपन्यासका पात्रहरूको अध्ययन गरिएको छ । यसका लागि सिग्मन्ड फ्रायडको मनोविश्लेषण सिद्धान्तका आधारमा विक्षिप्त पात्रहरूको खोजी गरी तिनको सामाजिक, आर्थिक अवस्थाको विश्लेषण गरिएको छ । यसरी गरिएको अध्ययनबाट गरिबी, अभाव र विपन्नताकै कारणले मात्र मान्छेको मानसिक सन्तुलन नबिग्रने, यसमा आशब्का र पश्चात्तापजन्य मनोभावको विकृतिले विक्षिप्तताको अवस्थासम्म पर्‍याउँछ भन्ने कुरा नेपाली उपन्यासमा व्यक्त गरिएको छ । यसका साथै निम्न वर्ग र निरक्षर व्यक्तिमाभन्दा उच्च वर्ग र साक्षर व्यक्तिमा मानसिक समस्या धेरै देखिएको स्थिति पनि नेपाली उपन्यासको अध्ययनबाट प्रस्ट भएको छ । विकृति, विभेद र दमनविरुद्धको चेतना विकसित भए पनि उनीहरूले त्यसविरुद्ध प्रतिरोध गर्ने उपयुक्त मार्ग पहिल्याउन नसक्दा नेपाली उपन्यासका पात्रका मानसिक सन्तुलनमा समस्या देखिएको निष्कर्ष यस अध्ययनले स्थापित गरेको छ ।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
35

डाॅ राधिका देवी. "भारत में स्त्रियों की दषा एवं उसमें सुधार". International Journal of Advanced Research in Science, Communication and Technology, 30 грудня 2022, 911–15. http://dx.doi.org/10.48175/ijarsct-9305k.

Full text
Abstract:
मनुस्मृति के अनुसार भारतीय समाज में यह मान्यता रही है कि-‘‘जहाँ नारी को पूज्य माना जाता है, वहाँ देवताओं का निवास होता है और जहाँ उसे पूज्य नहीं माना जाता, वहाँ सत्र कार्य निष्फल होते हैं,’’ परन्तु इसके होते हुए भी भारत में नारी की स्थिति वैसी नहीं है, जैसी होनी चाहिए भारतीय समाज में नारी की स्थिति की विवेचना इन शीर्षकों में किया जा सकता है। (1) पुरूष की अपेक्षा परिवार में स्त्री को कम महत्व-भारत में परिवार का रूप पितृ सत्तात्मक है, जिसमें परिवार में पुरूष (पिता) की चलती है तथा स्त्री (माता) को हर बात के लिए उसके अधीन रहना पड़ता है। (2) सामाजिक दृष्टि से स्त्री पर पुरूष का संरक्षण-भारतीय समाज में स्त्री जाति को सदा पुरूष के संरक्षण में ही रहना पड़ता है, यह कहा जाता है कि विवाह से पूर्व उसे अपने पिता के संरक्षण में, विवाह के बाद उसे अपने पति के संरक्षण में तथा वृद्धावस्था में उसे अपने पुत्र के संरक्षण में रहना पड़ता है, इससे उसमें स्वावलम्बन व आत्मसम्मान की भावना कभी भी उत्पन्न नहीं हो पाती। (3) आर्थिक दृष्टि से पुरूष पर स्त्री की निर्भरता-भारत का सामाजिक ढांचा कुढ ऐसा है कि अधिकांश पत्नियाँ अपनी आर्थिक आवश्यकताओं की पूर्ति हेतु अपने पति पर ही निर्भर रहती हैं, प्रायः पति कमाते हैं और पत्नियाँ उनकी कमाई से अपने सहित पूरे घर का खर्च चलाती हैं स्वतंत्रता के बाद से स्थिति में कुछ अन्तर आया हैं, अनेक क्षेत्रों में स्त्रियाँ भी कमाने लगी हैं पर कमाने वाली स्त्रियों का प्रतिशत स्त्रियों की पूरी जनसंख्या पर नगण्य है, इस प्रकार के उदाहरण कम हैं, जिनमें पत्नी कमाती हो और पति जीवनयापन हेतु पत्नी पर निर्भर हो, प्रायः स्त्रियाँ ही आर्थिक दृष्टि से पुरूषों पर निर्भर होती हैं। (4) घर की चार-दीवारी में रहने के कारण दृष्टिकोण का संकुचन-भारतीय समाज की यह मान्यता है कि स्त्रियों का उचित स्थान घर है और उसका मुख्य कत्र्तव्य गृहिणी धर्म का पालन है, इस मान्यता का परिणाम यह हुआ कि स्त्रियाँ स्वयं भी घर की चार दीवारी से बाहर नहीं निकलना चाहतीं, इससे उनका दृष्टिकोण संकुुचित हो जाता है। (5) घर से बाहर कार्यरत् स्त्रियों के प्रति समाज का आक्रामक रूख-जो स्त्रियाँ परिस्थितिवश अथवा स्वेच्छा से साहस, करके घर की चार-दीवारी से बाहर निकलकर कुछ करना चाहती हैं, उन्हें लोग सम्मान की दृष्टि से नहीं देखते और उनके चरित्र पर अनावश्यक रूप से शंका तक करते हैं, खेतों, खलिहानों, कारखानों आदि में काल करने वाली स्त्रियों को तो लोग हेय दृष्टि से देखते हैं तथा उनके प्रति समाज का रूख भी आक्रामक होता है। (6) शिक्षा के क्षेत्र में स्त्रियों की उपेक्षा-भारतीय समाज में शिक्षा के क्षेत्र में भी स्त्रियों की उपेक्षा सदा से होती आई हैं, बहुत समय तक यह बात मानी जाती रही है कि स्त्री घर की दासी होती हैं, उसे शिक्षा प्राप्ति का अधिकार नहीं है, आधुनिक भारत में शिक्षा के सम्बन्ध में ऐसी मान्यताओं में फर्क आया हैं, स्त्रियाँ भी शिक्षित होने लगी हैं, तथापि......अब भी अधिकांश स्त्रियाँ अशिक्षित ही नहीं, निरक्षर तक हैं।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
36

अधिकारी {Adhikari}, मीनप्रसाद {Min Prasad}. "सामाजिक सञ्जालमा प्रस्तुत स्टाटसको समाजभाषिक दृष्टिले विश्लेषण {A Sociolinguistic Analysis of the Status Presented on Social Networks}". CHINTAN-DHARA, 27 березня 2023, 96–104. http://dx.doi.org/10.3126/cd.v17i01.53268.

Full text
Abstract:
बढ्दो विज्ञानको प्रभाव र समाजमा सञ्चारको पहँुचका कारण आजभोलि सबैको हात हातमा सामान्य बनेको छ । मोवाइल फोनको कारणले साक्षर निरक्षर, धनी गरिब, उच्च निम्न, ठूला साना, सबैका लागि सामाजिक सञ्जाल समय कटाउने, सूचना लिने दिने र आफ्ना मनको बह पोख्ने थलो बनेको छ । राजनैतिक व्यक्तिदेखि उच्च पदस्त सबैले कुनै न कुनै सामाजिक सञ्जालको प्रयोग गरिरहेका हुन्छन् । सामाजिक सञ्जाल मध्ये पनि फेसबुक अधिकांशको रोजाइमा रहेको छ । फेसबुकमा प्रयोगकर्ताले स्टाटस लेख्ने गर्दछन् । स्टाटसले सुख दुःख मात्र नभई समाजको तत्कालको परिवेशलाई पनि उतार्ने काम गर्दछ । सामाजिक ढाँचा अनुसार पनि भाषामा प्रयोग हुने शब्दभण्डार तथा अभिव्यक्तिका अन्य फाँकीहरु समेत फरक फरक हुन्छन् । कुन भौगोलिक, साँस्कृतिक तथा कालीक परिवेशमा भाषाको प्रयोग भएको छ सोही अनुसारको विविध प्रकारका समय र सन्दर्भ अनुसार सामाजिक सञ्जालमा स्टाटसको प्रयोग हुने गर्दछ । प्रस्तुत लेखमा पनि समाजिक सञ्जाल अन्तर्गत फेसबुकमा विभिन्न समयमा विभिन्न नामबाट प्रस्तुत भएका स्टाटसहरूको समाजभाषिक दृष्टिले विश्लेषण गरिएको छ । यसमा स्टाटसको लेखक वा प्रस्तुतकर्तालाई गौण राखी स्टाटसको भाव, आशयलाई समाजभाषिक आधारमा विश्लेषण गरिएको छ । समाजमा बासोबास गर्ने मानिसको आ–आफ्नो स्तर अनुसार फेसबुकमा स्टाटस आउने र सो स्टाटसले व्यक्तिको मनोदशा, विद्यमान अवस्था र अवस्थितिलाई उजागर गर्ने भएकाले यो लेख नितान्त प्राथमिक स्रोतका तथ्याङ्कका आधारमा मौलिक र अनुसन्धानमूलक बनेको छ । स्टाटसको नेपाली रुपान्तरण गर्दा अवस्था, आसय, वर्तमान वा विद्यमान स्थिति भन्ने हुन्छ तर जुन शक्ति स्टाटस शब्दले ग्रहण गरेको छ त्यो मर्मलाई कायम गरी स्टाटस भन्नु नै उपयुक्त देखिएकोले यसको शीर्षकमा कोड मिश्रण भएको हो । साथै समाजभाषाविज्ञानले भाषा, भाषिका, भाषिक समुदायका सँगसँगै कोड मिश्रणलाई पनि आफ्नो अध्ययनको क्षेत्र बनाउने भएकाले पनि यो शीर्षकमा भएको कोड मिश्रणलाई सहज रूपमा लिइएको छ । यसलेखमा प्रस्तुत भएका सामग्रीहरू विभिन्न प्रयोगकर्ताले आफ्नो फेसबुकमा सबैले देख्न र पढ्न मिल्ने गरी राखिएका केही स्टाटसहरू हुन् । ती स्टाटसलाई नेपाली भाषाको समृद्धशाली तथा नवीन विधा समाजभाषाविज्ञानका आधारमा विश्लेषण गरिएको छ । (Due to the increasing influence of science and the reach of communication in the society, mobile phones have become common in everyone's hand these days. Due to mobile phones, social media has become a place for everyone, literate, illiterate, rich, poor, high and low, big and small, to save time, get information and pour out their thoughts. From politicians to high-ranking people, everyone is using some form of social media. Among the social networks, Facebook is the choice of most people. Users write statuses on Facebook. Status not only affects the happiness and sadness but also the immediate environment of the society. According to the social structure, the vocabulary used in the language and other forms of expression are also different. According to the geographical, cultural and contextual environment in which the language is used, statuses are used in social networks according to different types of time and context. In the presented article, statuses presented under different names on Facebook at different times under the social network have been analyzed from a sociolinguistic point of view. In this, the meaning and intention of the status has been analyzed on a sociolinguistic basis, keeping the author or presenter of the status secondary. As people who live in the society get status on Facebook according to their level and that status reveals the mood, existing situation and location of the person, this article is completely original and research based on data from primary sources. In the Nepali translation of status, it means situation, desire, current or existing situation, but the meaning of the word status has been assumed and it is appropriate to say status, so its title has a code mix. Also, because sociolinguistics makes code mixing its field of study along with language, linguistic community, and linguistic community, the code mixing in this title has been taken lightly. The contents presented in this article are some of the statuses kept by different users on their Facebook so that everyone can see and read them. Those statuses have been analyzed on the basis of sociolinguistics, a rich and innovative genre of Nepali language.)
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
37

Pushpa, Kumari Mehta. "कुंती देवी : एक कृषक स्त्री की संघर्ष गाथा". Forward Press, October 15, 2019 (15 жовтня 2019). https://doi.org/10.5281/zenodo.7162351.

Full text
Abstract:
<strong>वैसे तो स्वतंत्रता</strong>&nbsp;आंदोलन के दौर के इतिहास में महिला मुद्दों के लिए संघर्षरत महिलाओं की चर्चा ही कम मिलती है। उसमें भी ग्रामीण इलाकों में रहने वाली, विशेषकर बहुजन महिलाओं के संघर्षों की चर्चा के लिए हमारे बौद्धिक दुनिया में हाशिए पर भी जगह नहीं है। जबकि विभिन्न मुद्दों को लेकर विविध रूपों में उनका संघर्ष जारी था। इसी तरह के एक संघर्ष का दस्तावेजीकरण है पुष्पा कुमारी मेहता की पुस्तक&nbsp;<em>&lsquo;इसलामपुर की शिक्षा-ज्योति कुन्ती देवी&rsquo;</em>। यह पुस्तक बिहार की उस स्त्री की जीवन-कथा है, जिसके भीतर समाज को बदलने और महिलाओं को गरिमामय जीवन के लिए तैयार करने का ख्वाब जन्म लिया। उन्हें लगा कि यह ख्वाब महिलाओं के शिक्षित करके ही पूरा किया जा सकता है। कुंती देवी स्त्रियों को अनपढ़ नहीं देखना चाहती थीं। उनके भीतर आजादी के पूर्व ही आजादख्याली बसती थी। वह एक कृषक बाला थीं, जिन्होंने अपने कर्म से न सिर्फ बिहार राज्य के पूरे इसलामपुर क्षेत्र को प्रभावित किया,बल्कि स्थानीय स्त्रियों के लिए पूणे की सावित्रीबाई फुले की तरह प्रेरणा-स्रोत बन गईं। किताब के फ्लैप पर बताया गया है&nbsp;<em>&ldquo; कुती देवी की कहानी 1930 के दशक दौरान बन रहे नए भारत की कहानी है।&nbsp; &nbsp;उनका विवाह 8 वर्ष की ही अवस्था में केशव दयाल मेहता से हुआ। विवाह के समय मेहता की उम्र 18 वर्ष की थी। इस दंपत्ति को अपनी शिक्षा के लिए बहुत सारी कठिनाइयों का सामना करना पड़ा। नए बन रहे भारत को सबसे अधिक आवश्यकता शिक्षा और स्वास्थ्य की थी। अधिसंख्य आबादी इन दोनों अन्योन्याश्रित चीजों से वंचित थी। निरक्षरता और और बीमारियों का बोलबाला था। स्कूल और अस्पताल बहुत कम थे। नए भारत के निर्माण के आवश्यक था कि समाज में &ndash; विशेषकर पिछड़े- दलित समुदायों में जीवन के प्रति अनुराग उत्पन्न हो। यह तभी संभव था, जब लोग स्वस्थ और शिक्षित हों, विशेषकर महिलाएं और बच्चे प्रसन्न हों। इस कमी को पूरा करने के लिए कुंती देवी ने बिहार के नालंदा जिले के कतरीसराय और इसलामपुर कस्बे में बालिकाओं के लिए स्कूल की स्थापना की, जबकि उनके पति ने वहीं भारतेंदु औषधालय बनाया। इन सबके पीछे मकसद था &ndash; सामाजिक व लैंगिक भेदभाव की बीमारी का उन्मूलन तथा एक स्वस्थ भारत का निर्माण। स्वस्थ शरीर में ही स्वस्थ मस्तिष्क का वास होता है, यह उनका तकिया कलाम था और स्वस्थ रहो, शिक्षित बनो, उनका नारा था।&rdquo;&nbsp;</em>समाज आगे बढ़े, यही सूत्र वाक्य रहा मेहता दंपत्ति, यानी लेखिका के माता-पिता का। आजीवन वे इसी सूत्र वाक्य का अनुपालन करते रहे।&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!

To the bibliography