To see the other types of publications on this topic, follow the link: पाऊस.

Journal articles on the topic 'पाऊस'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the top 50 journal articles for your research on the topic 'पाऊस.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Browse journal articles on a wide variety of disciplines and organise your bibliography correctly.

1

चव्हाण, प्रा.संजय.रावसाहेब. "'ग्रामीण कवी मनातील शेतकरी जीवन'". International Journal of Advance and Applied Research 4, № 43 (2023): 145–49. https://doi.org/10.5281/zenodo.10554306.

Full text
Abstract:
प्रास्ताविक:      ग्रामीण जीवनामध्ये शेती शेतीशी निगडित पाऊस शेतीशी निगडित कालचक्र शेतीचे निगडित जनावरे आणि अशाच इतर सर्व घटकांचा कृषी संस्कृतीत समावेश होतो गाव गाड्यांमध्ये शेती हाच प्रमुख घटक आहे भारतीय शेती प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे आज पाऊस पडला नाही की संबंध संबंध ग्राम जीवन कोमेजून जाते पाऊस पडला की फुलून येते आणि निसर्ग हात लहरी आहे त्यातून शेतकऱ्याची होणारे वातात ग्रामीण साहित्यात वेगवेगळ्या वांग्मय प्रकारातून मांडलेली दिसते. सर्व दूर पसरलेल्या ग्रामीण हृदयाची स्पंदने महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडले शेतकऱ्यांच्या जीवनातले वास्तव मराठी साहित्यात प्रथमच प्रकट झ
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

सौ, .वैशाली निशांत गौरशेटटीवार. "वैदिक देवता अग्नि विशिष्टाध्ययन". International Journal of Advance and Applied Research 4, № 26 (2023): 155–58. https://doi.org/10.5281/zenodo.8416546.

Full text
Abstract:
ऋग्वेद काळात आर्य संस्कृतीचा उदय झाला .शेती व पशुपालन हा आर्यांचा व्यवसाय होता. वैदिक काळात कर्मकांडाला अतिशय महत्त्व देण्यात आले होते. वेदकाळातच ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य,क्षुद्र या चार वर्णांचा व आश्रमव्यवस्थेचा उगम झाला.वर्णव्यवस्था व आश्रमव्यवस्थेद्वाराच मानव ,पर्यावरण व समाज यामध्ये सुंदर समन्वय साधल्या गेला.ऋग्वेद काळात आर्यांचा धर्म निसर्ग पूजेवर आधारलेला होता.सूर्य ,अग्नि, आकाश, पाऊस, वारा यांना देवदेवता मानण्यास आर्यांनी सुरवात केली, म्हणजेच पर्यायाने आर्यांचा निसर्गाशी ,पर्यावरणाशी निकटचा संबंध होता. ऋग्वेदातील मन्त्र मुख्यत: देवतांची स्तुती, प्रशंसा या विषयी आहे. या सूक्तांमध्ये देवता
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

प्रा., डॉ. सी. डी. ठाकरे. "भूगोल, पर्यावरण आणि शेती : एक आंतरसंबंध". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 43–45. https://doi.org/10.5281/zenodo.15240753.

Full text
Abstract:
            भारत कृषी प्रधान देश आहे आणि त्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनावर आधारित आहे. भारतातील विविध प्रकारची माती, हवामान, वाऱ्यांचे प्रवाह, जलवायु इ. भूगोलातील घटक कृषी  उत्पादनावर महत्वपूर्ण परिणाम करत आहे. यामध्ये कृषी उत्पादनाची वाढ जलवायू बदल, जमीन वापर, कृषी तंत्रज्ञान, आणि पर्यावरणीय समस्या यांचा समावेश होतो. भूगोल, पर्यावरण आणि शेती हे तिन्ही घटक एकमेकांशी घनिष्ठपणे संबंधित आहेत. कोणत्याही प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती, तेथील पर्यावरण आणि त्या  ठिकाणी केली जाणारी शेती यामध्ये अन्योन्य संबंध असतो. भूगोल,
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

चव्हाण, प्रा.विवेक शांताराम. "पर्यावरणीय आव्हाने आणि उपाययोजना". International Journal of Advance and Applied Research 6, № 9 (2025): 466–69. https://doi.org/10.5281/zenodo.15087735.

Full text
Abstract:
&nbsp;<strong>गोषवारा </strong> पर्यावरणाची गुणवत्ता दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.लोकसंख्येत झपाट्याने होणारी वाढ, वाढते औद्योगीकरण, उपभोक्तावादाकडे झुकलेली वाढती मानवी प्रवृत्ती, स्वतःच्या फायद्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा बेफिकीर वृत्तीने मानवाने केलेला वापर यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे.जल,वायु,ध्वनी,अंतराळ,भूमी इत्यादीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन पर्यावरणीय समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. पर्यावरणाचा दर्जा खूपच घसरत चालला असून भारताचा पर्यावरण संपादन किंवा उपलब्धी निर्देशांक जगातील 180 देशांच्या तुलनेत १७७वा आहे. ( 2018 ) 2016 साली भारत 141 व्या क्रमांकावर होता. पर्यावरण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

भिमराव, भोंग अशोक. "महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने आर्थिक विकासातील योगदानाचे चिकित्सक अभ्यास". Journal of Research & Development 17, № 4 (2025): 234–37. https://doi.org/10.5281/zenodo.15559640.

Full text
Abstract:
<strong><em>घोषवारा: </em></strong> <em>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक स्थितीचे विश्लेषण करणे काळाची गरज आहे.द्वितीय साधनसामग्रीच्या आधारे शासकीय रेकार्डचा, महसुली रेकॉर्डच्या आधारे साखर कारखान्याच्या आर्थिक स्थितीच्या अभ्यासाचे आवश्यकता आहे. साखर कारखान्याच्या हार्दिक स्थितीसाठी प्रभावित होऊन भौतिक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तांत्रिक घटकाची आवश्यकता असते, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याच्या पहिला साखर कारखाना 1950 मध्ये प्रवरानगर जिल्हा अहमदनगर येथे सुरू झाला. त्यानंतर महाराष्ट्रात सहकारी व खाजगी तत्वावर साखर कारखान्याची उभारणी
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

शिंदे, डॉ. अंकुश शंकर, श्री महेंद्र कसबे та श्री धूळोबा बाळू वाघमोडे. "महाराष्ट्र शासनांतर्गत बळीराजा चेतना अभियान योजनेचा शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक जीवनावर झालेला परिणाम : यवतमाळ जिल्हा एक नमुना अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 5, № 44 (2024): 212–15. https://doi.org/10.5281/zenodo.14711318.

Full text
Abstract:
<strong>सारांश </strong> महाराष्ट्रात सातत्याने पडत चाललेला दुष्काळ, पिक कापणीच्या वेळी होणारी गारपीट&nbsp; आणि अवकाळी पाऊस यामुळे पिकांची होणारी नासाडी अशा कारणामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक विवंचनेत वाढ होऊन त्यांच्या&nbsp; आत्महत्येत वाढ होत गेली. म्हणून&nbsp; महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक व सामाजिक दिलासा देण्यासाठी २४ जुलै २०१५ रोजी नमुना म्हणून यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान सुरु केले कि ज्या मार्फत त्रस्त शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी-बियाणे, बिनव्याजी पिक कर्ज, आजारी व्यक्तीसाठी मोफत इलाज देण्याचा प्रयत्न केला गेला. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे मनोबल&nbsp; वाढून आत्महत्या
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
7

बनकर, एस. आर. "कोविड-१९ चा शेती व्यवसायावर झालेला परिणाम". Journal of Research & Development 17, № 4 (2025): 201–2. https://doi.org/10.5281/zenodo.15559281.

Full text
Abstract:
<strong><em>&nbsp;</em></strong> <em>&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp;&nbsp;</em> <strong><em>गोषवारा </em></strong> <em>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे . भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ६८ टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रात कार्यरत आहे.भारतासारख्या शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमूख साधन, रोजगार निर्मितीचे प्रमुख स्त्रोत तसेच व्यापाराचे साधन म्हणूनही शेती क्षेत्राकडे पाहिले जाते. परंतु भारतीय कृषी क्षेत्रात अनिश्चित स्वरूपाचा पाऊस ,महापूर, जमीनीची धूप आणि जंगलतोड क्षारयुक्त जमीनी , पिकांवरील किड व रोग इत्याद
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
8

सावंत, यश यादव, та डॉ.निनाद विजय जाधव. "भिवंडी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या एक चिकित्सक अभ्यास." International Journal of Advance and Applied Research 6, № 31 (2025): 136–38. https://doi.org/10.5281/zenodo.15458273.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना :-</strong> ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात बऱ्याचश्या ग्रामीण भागात आजही पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होत आहे. भिवंडी तालुक्यातील वराळदेवी तलाव हे भिवंडीतील रहिवाशांसाठी पिण्याच्या पाण्याचे मोठे स्त्रोत आहे परंतु औद्योगिकीकरणामुळे येथील वृक्ष मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसून येतो त्यामुळे पावसाच्या पाण्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच भिवंडी शहराच्या आजूबाजूच्या गावातील शेततळ्यातील पाण्याचे प्रमाण देखील कमी होत आहे त्यामुळे जनावरांना लागणारे पाणी यांची उपलब्धता दिवसागणित बिकट होत आहे; परिणामी संपूर्ण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
9

Dr., Ghantewad.M.T, та Ashok Kisan Mr.Wakade. ""गणपतरावजी देशमुख यांचे दुष्काळी भागातील योगदान - एक विकासात्मक अभ्यास"". International Journal of Advance and Applied Research 11, № 1 (2023): 39–43. https://doi.org/10.5281/zenodo.10043033.

Full text
Abstract:
महाराष्ट्र राज्याची&nbsp; निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली त्याअगोदर महाराष्ट्राचा फारसा विकास झालेला नव्हता महाराष्ट्र राज्याचा बरासा भाग हा दुष्काळी, निरक्षर,बेरोजगारी,दळणवळणची साधन नसणारा दुर्गम होता.महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी शेतीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले पाहिजे .शेतीला हक्काचे पाणी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान जैविक शेती सरकारचे अनुदान मोठ्या प्रमाणात मिळाले पाहिजे. त्याचबरोबर ज्या घटकांना अनुदान पोहोचवण्यासाठी सरकारचे अंमलबजावणी करणारी यंत्रणा महत्त्वाचे असते ती सक्षम असणं गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये अनेक दिग्गज थोर राजकारणी,समाज सुधारकांचे, शिक्षण तज्ञांच
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
10

Dr., Ghantewad.M.T, та Ashok Kisan Mr.Wakade. "सांगोला तालुक्याचे -भगीरथ डॉ गणपतराव देशमुख (आबासाहेब)". International Journal of Advance and Applied Research 10, № 7 (2023): 39–43. https://doi.org/10.5281/zenodo.8421311.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना</strong><strong>:</strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; महाराष्ट्र राज्याची&nbsp; निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली त्याअगोदर महाराष्ट्राचा फारसा विकास झालेला नव्हता महाराष्ट्र राज्याचा बरासा भाग हा दुष्काळी, निरक्षर,बेरोजगारी,दळणवळणची साधन नसणारा दुर्गम होता.महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी शेतीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले पाहिजे .शेतीला हक्काचे पाणी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान जैविक शेती सरकारचे अनुदान मोठ्या प्रमाणात मिळाले पाहिजे. त्याचबरोबर ज्या घटकांना अनुदान पोहोचवण्यासाठी सरकारचे अंमलबजावणी करणारी यंत्रणा महत्त्वाचे असते ती सक्षम असणं गरजेचे आहे. म
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
11

नानकसिंग, अमरसिंग साबळे. "सिद्धार्थ भगतांच्या शेतकरी जीवन आणि समस्या मांडणाऱ्या गझलांचा अभ्यास". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 72–75. https://doi.org/10.5281/zenodo.15240837.

Full text
Abstract:
<em>सिध्दार्थ</em><strong><em> </em></strong><em>भगत</em><strong><em> </em></strong><em>यांच्या</em><strong><em> </em></strong><em>गझलांतून</em><strong><em> </em></strong><em>शेतकऱ्यांचे</em><strong><em> </em></strong><em>जीवन</em><strong><em>, </em></strong><em>त्यांचे</em><strong><em> </em></strong><em>कष्ट</em><strong><em> </em></strong><em>आणि</em><strong><em> </em></strong><em>व्यवस्थेतील</em><strong><em> </em></strong><em>अन्यायाचे</em><strong><em> </em></strong><em>वास्तववादी</em><strong><em> </em></strong><em>चित्रण</em><strong><em> </em></strong><em>होते</em><strong><em>. </em></stron
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
12

आचार्य, प्रा. डॉ. सायली. "स्वातंत्र्यपूर्व काळातील निवडक महिलांचे स्त्रीसंघटन आणि स्त्रीसुधारणाविषयक पाऊल". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 141–44. https://doi.org/10.5281/zenodo.13856736.

Full text
Abstract:
गोषवारा&nbsp; &nbsp; भारतीय स्त्रियांच्या जीवनात एकोणिसावे शतक अनेक घडामोडींनी भरलेले आणि भारलेले दिसते. स्त्रीजीवनाच्या परिवर्तनाची नांदी असेही यास म्हणता येईल. महाराष्ट्रापुरते जरी बोलायचे झाले तर विशेष करून एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा संपूर्ण कालखंडच स्त्रीसंघटन आणि स्त्रीसुधारणा या घटकांसाठी उपयुक्त ठरलेला दिसतो. स्त्रीला आपल्या अस्मितेची झालेली जाणीव, त्यातून तिने घेतलेला आत्मशोध, तिची खडतर वाटचाल, त्यातून तिचे जागे झालेले आत्मभान थोडक्यात तिचा हा आत्मभानाच्या वाटेवरचा प्रवास तिची विविध क्षेत्रातील उंची दाखविणारा ठरला आहे. आत्मभान जागे झालेल्या स्त्रियांन
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
13

M., T. Dr. Ghantewad, та Mr. Wakade Ashok Kisan. "सांगोला तालुक्याचे -भगीरथ डॉ गणपतराव देशमुख (आबासाहेब)". International Journal of Advance and Applied Research 10, № 6 (2023): 530–34. https://doi.org/10.5281/zenodo.10250615.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना:</strong>&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; महाराष्ट्र&nbsp;राज्याची&nbsp; निर्मिती 1&nbsp;मे 1960&nbsp;रोजी&nbsp;झाली&nbsp;त्याअगोदर&nbsp;महाराष्ट्राचा&nbsp;फारसा&nbsp;विकास&nbsp;झालेला&nbsp;नव्हता&nbsp;महाराष्ट्र&nbsp;राज्याचा&nbsp;बरासा&nbsp;भाग&nbsp;हा&nbsp;दुष्काळी,&nbsp;निरक्षर,बेरोजगारी,दळणवळणची&nbsp;साधन&nbsp;नसणारा&nbsp;दुर्गम&nbsp;होता.महाराष्ट्राच्या&nbsp;विकासाला&nbsp;चालना&nbsp;देण्यासाठी&nbsp;शेतीला&nbsp;मोठ्या&nbsp;प्रमाणात&nbsp;प्राधान्य&nbsp;दिले&nbsp;पाहिजे .शेतीला&nbsp;हक्काचे&nbsp;पाणी&nbsp;नाविन्यपूर्ण&nbsp;तंत्रज्ञान&nbsp;जैविक&nbsp;शेती&nbsp;सरकारचे&nbsp;अनुद
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
14

मीना, धीरेन्द्र मोहन. "अशोक वाजपेयी के प्रिय कवि: कबीर". RESEARCH REVIEW International Journal of Multidisciplinary 05, № 01 (2020): 29–30. https://doi.org/10.5281/zenodo.3784689.

Full text
Abstract:
कवि पर कबीर का काफी प्रभाव है। इसे उन्होंने छुपाया भी नहीं है। इस पुस्तक से पता चलता है कि उनके प्रिय कवि कबीर ही हैं। उन के प्रश्न भी ऐसे हैं जिन के उत्तर केवल कबीर के पास हैं। किसी दूसरे के पास उन की समस्याओं के समाधान नहीं हैं।&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
15

डंबीर, प्रा. अमिता शशिकांत, та प्रा. डॉ. गौतम लोंढे. "वैज्ञानिक मनोभाव (Scientific Temper)". International Journal of Advance and Applied Research 6, № 9 (2025): 446–48. https://doi.org/10.5281/zenodo.15201499.

Full text
Abstract:
प्रस्तावना :&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; आजचा युग है विज्ञान-तंत्रज्ञानाचे युग म्हणून संबोधले जाते. विज्ञानाच्या प्रगतीवर देशाची प्रगती अवलंबून असते.विज्ञानाचे महत्त्व ओळखून सध्याच्या विज्ञान युगात प्रत्येक राष्ट्र विज्ञानातील संबोध, कल्पना , तंत्रज्ञान अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे .भारतासारख्या विकसनशील देशात शास्त्रज्ञांची, तंत्रज्ञानाची आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेल्या नागरिकांची गरज आहे . जीवनामध्ये असे कोणतेही क्षेत्र नाही की, ज्या ठिकाणी विज्ञानाचा आधार नाही आज मानवाचे एकही पाऊल विज्ञानाच्या ज्ञानाशिवाय पडत नाही. दैनंदिन जीवनावर विज्ञानाचा पगडा पडला आहे . मानव अवकाशात
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
16

Baudh, Prashant Kumar. "National Consciousness in Bhojpuri Folk Literature." RESEARCH HUB International Multidisciplinary Research Journal 9, no. 2 (2022): 55–58. http://dx.doi.org/10.53573/rhimrj.2022.v09i02.010.

Full text
Abstract:
Bhojpuri is the most widely spoken language of India. Its folk literature is equally extensive and inexhaustible. There is no consensus on its Bhojpuri nomenclature, but most scholars tell it to be related to 'Bhojpur' village of Ara (Bhojpur) division under the present Vihar province - 'Old Bhojpur' in Bhojpur pargana near Buxar in Shahabad district of Vihar province. There is a village called Now the name Bhojpur is used for the nearby villages named "New Bhojpur" and "Old Bhojpur". Although all the voices of consciousness are visible in Bhojpuri folk-literature, but in Bhojpuri folk-literat
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
17

वाकोडे, विजय देविदास, та जयवंत निवृत्ती कांबळे. "चंद्रपूर जिल्ह्यातील धम्मक्रांतीनंतरचे धम्मदिक्षा सोहळ्याचे आंबेडकरी चळवळीतील योगदान". Journal of Research & Development 17, № 1 (2025): 264–65. https://doi.org/10.5281/zenodo.14965232.

Full text
Abstract:
<em>बौद्ध धम्माचा स्विकार केल्यानंतर दलितांची मुक्ती होईल असे डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हते. परंतु दलितांच्या अनेक समस्यांच्या व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी धर्मांतर हेच महत्वाचे पाऊल वाटत होते. धर्मांतरामुळे दलीतांवर असलेला अस्पृश्यतेचा कलंक दूर होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो महत्वाचा उद्देश होता. चंद्रपूर जिल्ह्यातील १६ ऑक्टोबर १९५६ च्या धम्मदिक्षेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ गतिमान झाली. भूमिहीन सत्याग्रह, दलित पॅंथर आंदोलन, रिडल्स आंदोलन, नामांतर आंदोलन , लॉंग मार्च इत्यादी सर्व आंदोलने चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वी झाले. धम्मक्रांतीनंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या न
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
18

Dr., Babita B. Shukla. "महिला सशक्तिकरण और आर्थिक विकास". International Journal of Advance and Applied Research 4, № 5 (2023): 229–30. https://doi.org/10.5281/zenodo.7740833.

Full text
Abstract:
महिलाएं हमारे देश की आधी आबादी हैं, जब अधिक महिलाएं काम करती हैं, तो इसका सीधा असर हमारी अर्थव्यवस्था पर पड़ता है। महिला आर्थिक सशक्तिकरण सकारात्मक विकास परिणामों और उत्पादकता को बढ़ाता है, इसके आलावा यह आर्थिक विविधीकरण और आय समानता को भी बढ़ाता है।&nbsp; भारत जैसे देश में जहां गहरी पितृसत्ता वाले समाज के रूप में, भले ही महिलाएं रोजगार प्राप्त करना चाहती हों, लेकिन दूषित और रूढ़िवादी सामाजिक सोच के कारण&nbsp;महिला घरेलू जिम्मेदारी की प्रमुख वाहक के रूप में मानी जाती&nbsp;हैं। और यही सोच&nbsp; उनके पुरुष समकक्षों की तुलना में उनकी आर्थिक उन्नति और अवसरों तक पहुंच को सीमित करती है। इस तरह के पर
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
19

शुभम, दिपकराव जाधव, та डॉ. अरुण माळी प्रा. "परभणी जिल्ह्यातील शाश्वत विकास ध्येयांच्या सद्यस्थितीचा अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 4, № 5 (2023): 211–18. https://doi.org/10.5281/zenodo.7740800.

Full text
Abstract:
१९९२ साली ब्राझील देशातील रिओ दि जानिरो येथे झालेल्या वसुंधरा परिषदे मध्ये शाश्वत विकासाची १७ ध्येय स्वीकारण्यात आली. ह्या परिषदेमध्ये १८५ देश सहभागी झाले होते. सर्व सदस्य राष्ट्रांनी घोषित केले, कि विकासाचा हक्क अश्या रीतीने सध्या व्हावा कि वर्तमानातील व भविष्यकालीन पिढ्यांच्या विकासात्मक आणि पर्यावरणीय गरजा समन्यायी पद्धतीने भागविल्या जाव्यात. हि परिषद शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल मानले गेले. भारतामध्ये सुद्धा शाश्वत विकासाची १७ ध्येये हि गांभीर्याने घेतली गेली आहेत. व त्यांच्या अंमलबजावणीसाठी नियोजन आयोग असो अथवा २०१४ पासून नीती आयोगामार्फत विविध विकास कामे किंवा योजना इत्यादींच
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
20

प्रा., डॉ. प्रतिभा शंकर घाग. "नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि उच्च शिक्षण". International Journal of Advance and Applied Research 4, № 9 (2023): 28–31. https://doi.org/10.5281/zenodo.7867073.

Full text
Abstract:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; मानवी जीवन जगत असताना माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांबरोबरच आज शिक्षण ही देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मूलभूत गरज बनत असल्याचे&nbsp; दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने पाऊल टाकत असताना, तसेच भारताला महासत्ताक बनवण्याच्या दृष्टीने आज शिक्षण हा महत्वपूर्ण घटक म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. ज्याप्रमाणे म्हटले जाते की, एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. त्याचप्रमाणे जर एक कुटुंब शिकले तर संपूर्ण देश हा प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकतो असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. आज नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
21

ससाणे, जयदिप सुभाष. "डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा समाजसुधारणाविषयक दृष्टिकोन". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 56–58. https://doi.org/10.5281/zenodo.13865827.

Full text
Abstract:
सारांश;&nbsp;२० व्या शतकातील सामाजिक सुधारनेच्या चळ्वळीत डॉ. बाबासाअहेबांचासहभाग अतिशय महत्वाचा मानल्याजातो. कारण आधिच्या समजसुधारकांनी अर्धवट केलेल्या सुधारणा आंबेडकरांनी पुर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला. ते धर्मग्रंथाच्या वर्चस्वास विरोध करतात व त्या धर्मग्रंथाची समाजशास्त्रिय , मानवशास्त्रिय पद्धतिने चिकित्सा करून अस्पृश्यता, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता इ. सामाजिक संकटांचा ऐतिहासिक व समाजशास्त्रिय धागेदोरे शोधन्याचा प्रयत्न करतात व वर्णव्यवस्था ईश्वर्निर्मित आहे असा समजसुधारकांनी केलेला युक्तिवाद ते झुगारून लावतात.सर्वाना मणसासारखेजगता आले पाहिजे.अस्प्रुश्यांना वर्णव्यवस्थेतुन मुक्त करून
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
22

रमेश, दत्तात्रय गंगथडे. "कोल्हापूर जिल्ह्यातील दुग्धजन्य उत्पादनांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप". International Journal of Arts, Social Sciences and Humanities ०१, № ०१ (2023): ३१—३६. https://doi.org/10.5281/zenodo.8211171.

Full text
Abstract:
कोल्हापूर जिल्ह्यातल्या दुग्धजन्य उत्पादनाने देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपली गुणवत्तेद्वारे छाप निर्माण केली आहे. गोकुळ दूध संघाने श्रीलंके सारख्या देशाला मोठ्या प्रमाणात दूध भुकटी पाठवून पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल टाकले होते. तर वारणा दूध संघाने सुद्धा आपले सुगंधी दूध ट्रेट्रापॅक मधून आखाती राष्ट्रांमध्ये पाठवून लौकिक प्राप्त केला आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादनात अग्रेसर आहे. कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ), वारणा दूध संघ, यळगुड दूध संघ, स्वाभीमानी दूध संघ, शाहू दूध संघ असे अनेक सहकारी व खाजगी दूध संघ संकलन करतात. अमुल हा ब्रँन्ड देशात अग्रेसर मानला जातो. परंतु जि
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
23

कुमार, प्रवीण, та मंजू सोलंकी. "गठबंधन सरकार तथा प्रधानमंत्री की भूमिका की प्रासंगिकता". Journal of Advances and Scholarly Researches in Allied Education 21, № 5 (2024): 873–81. https://doi.org/10.29070/gt284n31.

Full text
Abstract:
गठबंधन सरकारें सरकार का सबसे व्यापक रूप होने के बावजूद, गठबंधन राजनीति के कई पहलुओं को अभी भी कम समझा जाता है। यह गठबंधन के भीतर प्रधान मंत्री पार्टी की भूमिका से संबंधित प्रश्नों के लिए विशेष रूप से सच है। ऐसा प्रतीत होता है कि प्रधान मंत्री होने के नाते पार्टी पर काफी प्रभाव है, लेकिन प्रधान मंत्री के प्रभाव को आकार देने वाले कारकों के बारे में वास्तव में बहुत कम सबूत मौजूद हैं। यह पेपर गठबंधन में प्रधान मंत्री पार्टी के प्रभाव को प्रभावित करने वाले कारकों का अध्ययन करने के लिए एक नया दृष्टिकोण प्रदान करता है। यह दृष्टिकोण प्रधान मंत्री पार्टी के पार्टी घोषणापत्र और चुनाव के बाद पहले सरकारी
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
24

बल्लाळ, ऐश्वर्या नामदेव. "बुध्दीप्रामाण्यवादी गोपाळ गणेश आगरकर यांचे जीवनकार्य". International Journal of Advance and Applied Research 11, № 6 (2024): 447–49. https://doi.org/10.5281/zenodo.14196417.

Full text
Abstract:
महाराष्ट्रातील विचारवंत, धार्मिक, सामाजिक सुधारणांचे अग्रणी, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ व प्रबोधनकार गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्हयातील टेंभू या गावी आला. अनेक समाजसुधारक व विचारवंतांच्या अथक प्रयत्नांमुळे मराठी समाज पुढे प्रबोधनाच्या वाटेवर आला. त्यापैकी महत्वाचे नाव येते ते गोपाळ गणेश आगरकरांचे. उदारमतवादी व बुध्दी प्रामाण्यवादी विचार असणारे ते मोजक्यातच एक होते. समाजसुधारणा फक्त कृतीतच उतरल्या नाहीतर त्यांच्या ध्यानी मनी फक्त तेच असायचे. स्वतः ब्राम्हण असून त्यांनी ब्राम्हण वृत्तीला प्रखरपणे विरोध केला. प्रसंगी त्यांना जनतेच्या रोषाला जावे लागले. त्यांना जीवे मारण्या
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
25

डॉ.किर्दंत, विलास गोपीनाथराव, та मोरे जयंत हंसराज डॉ. "कॉपीराईट कायद्याच्या संरक्षणात ग्रंथालयाची भूमिका". International Journal of Advance and Applied Research S6, № 12B (2025): 143–46. https://doi.org/10.5281/zenodo.14909897.

Full text
Abstract:
भारत सरकारने लिखित साहित्याचे संरक्षण, लेखकाचे अधिकार व हक्क सुरक्षित ठेवण्याकरिता सन 1957 मध्ये कॉपीराईट कायदा पास केला. हा कायदा 1958 मध्ये अमलात आला. या कायद्यामध्ये स्थळ, काळ, परिस्थितीनुसार बदल करण्यात आले. यामध्ये 1976, 1983, 1984, 1992, 1994, 1999 आणि 2012 या प्रत्येक वर्षी कायद्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता ग्रंथालयाला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. कॉपीराईट कायद्यामध्ये लिखित साहित्याची चोरी, अतिरिक्त वापर, विनापरवानगी हाताळणे, साहित्यामधील मजकूर घेऊन त्यावर मालकी हक्क दाखविणे इत्यादी स्वरूपाची तरतूद करण्यात आली आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
26

डॉ.अनिल, विजय शितोळे. "नविन शैक्षणिक धोरण २०२० - उच्चशिक्षण व प्रौढशिक्षण". Journal of Research & Development 4, № 14 (2023): 43–44. https://doi.org/10.5281/zenodo.7817253.

Full text
Abstract:
भारतासारख्या आर्थिक विकासाकडे वाटचाल करणाऱ्या देशामध्ये समाज शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करून समान आणि न्याय समाज विकसित करणे. देशाच्या विकासाला चालना देणे हे महत्वाचे घाटक आहेत. त्यासाठी शिक्षण हा मुलभूत पाया आहे. भारतासारख्या विकसनशील देशाच्या प्रगतीसाठी आर्थिक विकास, सामाजिक न्याय, शास्त्रीय प्रगती, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाची संस्कृतीचे जपणूक करणे यासाठी आहे. देशामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध करने महत्वाचे आहे. समाजातील सर्वांना देशामध्ये असणारी नैसर्गिक साधन सामग्रीचा पुरेपूर वापर करण्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. &nbsp;राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 चा कृती कार्यक्रम १९९२ मध्ये सु
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
27

प्रा., साळवे संगिता दशरथ. "नविन शैक्षणिक धोरण २०२० - प्रौढशिक्षण". Journal of Research & Development 4, № 14 (2023): 67–68. https://doi.org/10.5281/zenodo.7817319.

Full text
Abstract:
भारतासारख्या आर्थिक विकासाकडे वाटचाल करणाऱ्या देशामध्ये समाज शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करून समान आणि न्याय समाज विकसित करणे. देशाच्या विकासाला चालना देणे हे महत्वाचे घाटक आहेत. त्यासाठी शिक्षण हा मुलभूत पाया आहे. भारतासारख्या विकसनशील देशाच्या प्रगतीसाठी आर्थिक विकास, सामाजिक न्याय, शास्त्रीय प्रगती, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाची संस्कृतीचे जपणूक करणे यासाठी आहे. देशामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध करने महत्वाचे आहे. समाजातील सर्वांना देशामध्ये असणारी नैसर्गिक साधन सामग्रीचा पुरेपूर वापर करण्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 चा कृती कार्यक्रम १९९२ मध्ये सुधारणा
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
28

एन.गावंडे, डॉ. मीनल. "भरड धान्याचे पोषण विषयक महत्त्व आणि आहारातील स्थान". International Journal of Advance and Applied Research 4, № 36 (2023): 255–56. https://doi.org/10.5281/zenodo.10369426.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना -&nbsp;</strong>संयुक्त राष्ट्राने&nbsp;2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे.&nbsp; विविध स्तरावर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात आहे. कुपोषण समस्या व पोषणमूल्य सुधारण्यासाठी तृणधान्ये चा आहारात वापर पुन्हा एकदा वाढविणे, त्यांच्या उपयुक्ततेबाबत समाजात जनजागृती करणे अत्यंत जरुरीचे आहे. तृणधान्याचा आहारात समावेश आरोग्यासाठी गरजेचा आहे ही बाब नागरिकांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून पटवून देण्यात येत आहे.नवीन पिढीच्या व लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ जसे की, ब्रेड, बिस्किट, केक, इडली, डोसा, चकली इत्यादी पदार्थ पौष्टिक तृणधान्यावर प्रक
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
29

Talekar, Publisher: P. R. "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि उच्च शिक्षण: एक पुनरावलोकन". International Journal of Advance and Applied Research 5, № 14 (2024): 79–82. https://doi.org/10.5281/zenodo.11178087.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना:</strong> हे सर्वज्ञात सत्य आहे की एक सुव्यवस्थित, दूरदर्शी आणि भविष्यवादी शैक्षणिक धोरण प्रत्येक देशासाठी आवश्यक आहे. कारण शिक्षण हा आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा प्रमुख चालक आहे. आपापल्या परंपरा आणि संस्कृती लक्षात घेऊन विविध देशांनी विविध शिक्षण पद्धती स्वीकारल्या आहेत. नुकतेच भारत सरकारने आपले नवीन शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) जाहीर केले, ज्याचा उद्देश सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन आपल्या राष्ट्राचे शाश्वतपणे न्याय्य आणि दोलायमान ज्ञान समाजात रूपांतर करणे आहे. हे एक स्वागतार्ह पाऊल आहे, जे भारताच्या शिक्षण व्यवस्थेत एक आदर्श बदल घडवून आणेल आणि तिचे आधुनिक, प्रगतीशील आ
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
30

मिश्रा, आन ंद म. ुति र्, та शारदा द ेवा ंगन. "भतरा जनजाति क े पर ंपरागत चिकित्सा पद्धति एव ं स्वास्थ्य का मानवशास्त्रीय अध्ययन". Mind and Society 8, № 01-02 (2019): 79–86. http://dx.doi.org/10.56011/mind-mri-81-2-201913.

Full text
Abstract:
परम्परागत चिकित्सा प्रणाली मानव के ज्ञान द्वारा अर्जित चिकित्सा की ऐसी विधि है जो कई पीढि ़यों से चली आ रही है। जिसके प्रयोग से मन ुष्य कई प्रकार के असाध्य रोगों का उपचार करन े में समर्थ रहा है। आदिवासियों का जीवन मुख्यतः जंगलों पर आश्रित रहा है। मन ुष्य शुरूआत से ही अपन े भोजन, आश्रय और चिकित्सा के लिए प्रकृति पर ही निर्भर रहा है। वत र्मान में चिकित्सा प्रणाली में अंतर होने के उपरांत भी चिकित्सा पद्धंतियो का आधारभूत उद ेश्य मन ुष्य के स्वास्थ्य तथा कल्याण की कामना ही हैं। समाज में स्वास्थ्य व्यक्ति उत्तम स्वास्थ्य की कामना करता है, तथा रोग मुक्ति की लालसा करता है । जनजातीय समापन में आज भी चिक
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
31

Kour, Manpreet. "Social philosophy of Swami Dayanand Saraswati." RESEARCH HUB International Multidisciplinary Research Journal 10, no. 7 (2023): 43–47. http://dx.doi.org/10.53573/rhimrj.2023.v10n07.008.

Full text
Abstract:
“Give the world your best and the best will come back to you”&#x0D; – Swami Dayanand Saraswati&#x0D; Man's social being only confirms that he has a thinking mind and social norms, which separates him from animals. Swami Dayanand Saraswati ji believed in the service of only human beings and the entire society. He said that when as long as evil practices and superstitions remain dominant in the Indian society, political awakening and national integration is not possible in India. In their absence the real form of society has vanished. Swami ji presented serious thoughts on social problems and pr
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
32

शेफाली, शुक्ला. "भारत में बेरोजगारी की समस्या का विश्लेषणात्मक अध्ययन". Recent Researches in Social Sciences & Humanities (ISSN: 2348 – 3318) 7, № 5 (Special Issue) (2020): 32–35. https://doi.org/10.5281/zenodo.6586506.

Full text
Abstract:
भारत में वर्तमान में रोजगार एक बड़ा संकट है बेरोजगारी की समस्या का समाधान न होने से समाज की स्थिरता तथा शांति प्रभावित होती है। भारत में युवा जन संख्या काफी अधिक है जिसके पास पर्याप्त रोजगार नहीं है। अधिकांश वर्ग ऐसा है जिसके पास उपलब्ध रोजगार उसकी कार्यक्षमता तथा प्रतिभा के अनुरूप नहीं है। भारत में जाति, लिंग तथा धर्म आधारित संकीर्णताओं के कारण भी युवाओं के बड़े वर्ग को रोजगार प्राप्त होने में समस्या आती है। इस स्थिति से परेशान युवा एक समय के पश्चात रोजगार की तलाश छोड़कर कई बार आपराधिक प्रवृत्तियों की तरफ मुड़ जाते हैं। बेरोजगारी के आंकड़े चिंताजनक स्थिति में है। अतः बेरोजगारी की समस्या का सम
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
33

तिमल्सिना Timalsena, शिवप्रसाद Shiva Prasad. "कक्षा ८ को नेपाली भाषा पाठ्यपुस्तकमा कार्यमूलक व्याकरणको प्रयोग". Bikasko Nimti Shiksha (विकासको निम्ति शिक्षा) 24, № 1 (2020): 125–45. http://dx.doi.org/10.3126/bns.v24i1.62521.

Full text
Abstract:
प्रस्तुत लेखमा कक्षा ८ को नेपाली भाषा पाठ्यपुस्तकमा प्रयुक्त कार्यमूलक व्याकरणका विषयवस्तुहरूलाई पाठ्यव्रmमअनुरूपता, छनोट र स्तरण, पाठस“गको सम्बद्धता र कार्यमूलकता तथा उदाहरण र प्रयोग अभ्यासका आधारमा विश्लेषण गरिएको छ । गुणात्मक ढाँचामा संरचित यस लेखमा तथ्याङ्क सङ्कलन पुस्तकालयीय अध्ययन र तथ्याङ्कको विश्लेषण वर्णनात्मक विधिबाट गरिएको छ । अध्ययनको प्राथमिक स्रोतका रूपमा कक्षा ८ को नेपाली भाषा पाठ्यपुस्तकलाई लिइएको छ । निर्धारित पाठ्यपुस्तकबाट कार्यमूलक व्याकरणका विषयवस्तुहरू पहिचान गरी तिनको वितरण र प्रस्तुतिलाई तालिकामा प्रस्तुत गरिएको छ भने तालिकाको व्याख्या विश्लेषणबाट निष्कर्षमा पुगिएको छ ।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
34

देशपांडे, डॉ. प्रा.लक्ष्मीकांत. "सामाजिक चळवळीतील स्त्रियांचा सहभाग आणि महात्मा गांधी". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 13–16. https://doi.org/10.5281/zenodo.13855648.

Full text
Abstract:
प्रस्तावना-&nbsp;प्रस्तुत &nbsp;शोधनिबंधात भारतात &nbsp;स्त्रीमुक्ती, स्त्रियांचे स्वातंत्र्य चळवळीतील स्थान व महत्त्व त्यासोबतच सामाजिक चळवळीतील योगदानया &nbsp;तीन विभागात विभाजित केला आहे.&nbsp; &nbsp; &nbsp; कोणत्याही समाजाची प्रगती व विकास हा त्या समाजातील महिलांचा दर्जा आणि त्यांना मिळणाऱ्या सन्मान यावर वर अवलंबून असतो. आज संपूर्ण जगात महिला सक्षमीकरण हा विषय जिव्हाळ्याने चर्चिला जात आहे. भारतात महिला सक्षमीकरणाची आवश्यकता व त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. भारताच्या &nbsp;संदर्भात महिला सबलीकरणाचा इतिहास बघितला तर दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आफ्रिका, आशिया, &nbsp;लॅटिन अमेरिका देश स्व
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
35

प्रकाश, वेद, та कुमुद रंजन. "संसदीय व्यवस्था में विपक्ष का उदभव एवं विकास". Humanities and Development 19, № 02 (2024): 43–48. https://doi.org/10.61410/had.v19i2.188.

Full text
Abstract:
संसदीय लोकतंत्र एक ऐसी लोकतांत्रिक प्रणाली है, जिसमें विधायी शक्ति और कार्यकारी शक्ति का वास्तविक नियंत्रण एक प्रतिनिधि निकाय के पास होता है। लोकतंत्र की वैधता विधायिका के विश्वास को प्राप्त करने की शक्ति को हासिल करता है जिसमें प्रति उसकी जवाबदेही भी होती है। वास्तव में प्रतिनिधि निकाय का गठन चुनावों के माध्यम से होता जिसमें देश की जनसंख्या के व्यापक बहुमत द्वारा स्वतंत्र या समान प्रकार से प्रतिभाग करने की अपेक्षा की जाती है। लोकतांत्रिक व्यवस्था में विपक्ष ही सरकार की नीतियों एवं कार्यों के प्रति पारदर्शिता एवं जवाबदेही को सनुनिश्चित करने हेतु सरकार को बाध्य करता है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
36

प्रा., डॉ. मीनाक्षी विनायक कुरणे. "२१ वीं सदी के उपन्यासों में चित्रित हाशिए का समाज (यादवेन्द्र शर्मा 'चन्द्र' के 'बहुरुपिया' उपन्यास के संदर्भ में)". International Journal of Humanities, Social Science, Business Management & Commerce 08, № 01 (2024): 196–201. https://doi.org/10.5281/zenodo.10500243.

Full text
Abstract:
यादवेन्द्र शर्मा 'चन्द्र' का उपन्यास &lsquo;बहुरुपिया&rsquo; में राजस्थान के बहुरुपिया इस घुमंतू जाति का चित्रण है। बहुरुपिया<strong> </strong>समाज हाशिए समाज का अंग है। इस समाज के लोग अलग-अलग स्वांग धारण करके जीविकोपार्जन करते है। उपन्यास का नायक सुदामा और उसकी पत्नी रेखली दरिद्रता का जीवन जी रहे है। सुदामा पारंपारिक काम से छुटकारा पाने के लिए वह बाबा आमलोक के पास जाता है। उंटगाडी खरीदकर खुद का व्यवसाय शुरू करता है। लेखक ने बहुरुपिया इस &nbsp;हाशिए के समाज का चित्रण करते हुए परंपरा की जोखड से मुक्ति पाने वाले बहुरुपिया का चित्रण किया है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
37

Upadhya, Jyoti. "Comparative Status of Women in Vedic Civilization and Buddhism वैदिक सभ्यता र बौद्ध धर्ममा नारीहरूको तुलनात्मक स्थिति". Historical Journal 13, № 1 (2022): 72–82. http://dx.doi.org/10.3126/hj.v13i1.46227.

Full text
Abstract:
सिद्धार्थ गौतमले बोधिज्ञान प्राप्त गरेपछि शाक्यमुनी बुद्ध बनेर विभिन्न मार्ग विकसित गर्ने क्रममा बढ्दासम्म पनि नारीलाई धर्म देशना गर्ने मार्ग खोलेका थिएनन् । ज्ञान प्राप्ति मार्गमा रहँदा भोकै बसेर मृत्युको मुखमा पुग्ने अवस्था हुँदा पनि सफलता नपाएपछि सुजाता नामक कन्याले दिएको पायस ग्रहण गरेर उरुबेलास्थित पिपल वृक्षमुनी बसेर थालेको ध्यान क्रममा आर्य सत्यहरूको साक्षात्कार सम्भव भएर शाक्यमुनी बुद्ध बनेपछि नारीप्रतिको धारणामा क्रमिक परिवर्तन हुँगै गएको थियो । त्यसपछि विस्तारै बौद्ध संघमा स्थान पाउन थालेका भिक्षुणीहरूले पनि आफ्ना संघ बनाएर मानसिक शान्ति एवं बौद्धिक विकासका मानक बनेर भूमिका निर्वाह ग
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
38

D'Souza, David. "एडवीन जे. एफ. डी'सोजाच्या कादंबरिंनी स्त्रियो". MJES Journal of Amar Konkani 3, № 2 (2024): 100–115. http://dx.doi.org/10.69852/aloy.mjesjak.3.2/16327.

Full text
Abstract:
एका लेखकाच्या साहित्यांतल्या स्त्री पात्रांचें विशलेषण केल्ल्ये वरवीं स्त्रियां विशीं त्या काळाच्या समाजेचीं वर्तनां कितें आनी कसलीं म्हळ्ळ्याचें चित्रण मेळता, मात्र न्हय, इतिहासीक तशेंच सामाजीक संदरभांची अंतरदीश्टयी लाबता. ही दीश्ट लिंग गतिविग्यानाची गूंड समजणी दिता आनी प्रतिनिधित्व आनी रूढिवादाची विमर्शात्मक तपासणी करुंक सकता. ही समजणी आनी तपासणी साहित्य आनी सामाजीक संवाद - दोनयी वाडोंक कारण जाता. एडवीन डिसोजाच्या साहितीक क्यान्वासांत चड करून असतमती स्त्रीयांचे शेगूण-आत्मविश्वास, आकर्शीक व्यक्तित्व, सोबाय- चड पळेवंक मेळता तरी, ताच्या कादंबरिंनी पारंपरीक भारतीय स्त्रियांचें खाशेलेंपण पांगुरलल
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
39

प्रो., डॉ. धनंजय वामन देवते, та वैशाली श्याम पाटील प्रा. "तांत्रिक आव्हानांसाठी आधुनिक ग्रंथालयाचे बदलते स्वरूप". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 132–37. https://doi.org/10.5281/zenodo.15245229.

Full text
Abstract:
<em>ग्रंथालय ही सामाजिक संस्था असून वाचन संस्कृती रुजविण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. कालांतराने ही संस्था फक्त वाचन संस्कृती जतन करणारी न राहता, तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे आपल्याला दिसून येते. कारण &nbsp;बदलत्या काळानुसार आणि वाचकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन ग्रंथालय संस्थानी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. </em>&nbsp;<em>ग्रंथालयामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ही संस्था तंत्रज्ञान केंद्रीत बनली आहे आणि त्यामुळे&nbsp; ग्रंथालयात तांत्रिक प्रवेशाचा विस्तार झाल्याने तांत्रिक उपकरणांचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध झाल
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
40

पाण्डेय, ज्योति, та दुर्गा डडसेना. "गिरीश पंकज के व्यंग्य उपन्यास ‘पालीवुड की अप्सरा’ व ‘माफिया’ में छत्तीसगढ़ी कहावत (लोकोत्तियों)". Journal of Ravishankar University (PART-A) 23, № 1 (2020): 75–79. http://dx.doi.org/10.52228/jrua.2017-23-1-10.

Full text
Abstract:
गिरीश पंकज के व्यंग्य समाज को सच्चाई का आईना दिखाने का कार्य एक सफाई कर्मी की तरह तो किया है, साथ ही एक डाॅक्टर की तरह उसका समाधान भी प्रस्तुत किया है। गिरीश पकंज के व्यंग्य साहित्य में समाज के आस-पास के अनुभुत विषय ही दृष्टि गोचर होते है। जिससे पाठक के मन में एक प्रश्न उठता है कि इस पाठ्य वस्तु में जो पात्र है, वह हमीं तो नहीं? इस प्रकार गिरीष पंकज के व्यंग्य हमे जीवतंता का एहसास भी कराते हैं और अपने आप को सुधार करने पर मजबूर भी करते है। इस प्रकार गिरीष पंकज ने अपने व्यंग्य व व्यंग्य साहित्य को एक दिशा प्रदान की है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
41

प्रा.डॉ.सुनिल, रजपूत. "हैद्राबाद मुक्तिसंग्राम आणि आर्यसमाज चळवळ". International Journal of Advance and Applied Research 2, № 19 (2022): 77–80. https://doi.org/10.5281/zenodo.7053758.

Full text
Abstract:
<strong>सारांश</strong> ब्रिटिश राजवटीत भारतात ५६३ देशी राज्ये व संस्थाने होती. या राज्याचा आणि संस्थानांचा राज्यकारभार देशी राजे व संस्थानिक पाहत असत. दक्षिण भारतात त्रावणकोर, बडोदा, कोल्हापूर, नागपूर आणि हैद्राबाद ही राज्ये होती. यामध्ये हैद्राबादचे राज्य आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे होते. म्हणून ते महत्त्वाचे होते. हैद्राबाद राज्यात मराठवाडा, तेलंगण व कर्नाटक या प्रादेशिक विभागांचा समावेश होत होता. &nbsp;ब्रिटिशांनी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा इ.स. १९४७ मध्ये पास केला. या कायद्यानुसार भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या राजकीय वर्चस्वातून मुक्त झाला व भारताला स्वातंत्र्य मिळाले. इ.स. १९४७ च
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
42

गुरागाई, यज्ञप्रसाद. "‘फुल्यो गुराँस’ गीतमा वक्रोक्ति (Vakrokti in the song 'Fulyo Guransa')". Rupantaran: A Multidisciplinary Journal 6, № 01 (2022): 124–34. http://dx.doi.org/10.3126/rupantaran.v6i01.46994.

Full text
Abstract:
‘फुल्यो गुराँस’ पानस डिजिटल प्रा. लि. काठमाडौँद्वारा प्रस्तुत गरिएको रिले दोहोरी गीत हो । यस गीतमा तीन गायक र तीन गायिकाको स्वरमा गाइएका जम्मा तीन पुञ्ज र अठार अन्तरा छन् । यस अध्ययनमा उक्त गीतमा के कस्ता वक्रताहरू प्रयोग भएका छन् भन्ने समस्याको समाधानार्थ वक्रता प्रयोगको अवस्था पत्ता लगाउने उद्देश्य निर्धारण गरिएको छ । यस गीतमा आधारित भई हालसम्म कसैले पनि वक्रोक्तिपरक अध्ययन गरेको नपाइएको हुँदा अनुसन्धानगत रिक्तता पूरा गर्न गरिएको यो अध्ययन औचित्यपूर्ण पनि छ । यस लेखमा गुगल तथा युट्युबमा पाइएको उल्लिखित गीतबाट प्राथमिक स्रोतका सामग्रीहरू र विभिन्न पुस्तक तथा पत्रपत्रिकाका लेखबाट द्वितीय स्रोत
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
43

Faisal, Dr Subia. "The Fiction of Shri Lal Shukla: A Vivid Depiction of the Changing Socio-Cultural Context (With Reference to Ten Representative Stories)." International Journal for Research in Applied Science and Engineering Technology 13, no. 7 (2025): 394–97. https://doi.org/10.22214/ijraset.2025.72990.

Full text
Abstract:
िहȽी सािहȑ मŐअपना एक अलग ̾थान रखनेवालेŵीलाल शुƑ उन सािहȑकारों मŐसेहैिजɎोनेअपनी कलम से समाज के हर पहलुको बारीकी सेिचİɎत िकया है। उनके सािहȑ मŐन के वल मनोंरजन हैबİʋ, समाज को बड़ी गहराई सेसमझने की ̊िʼ भी है। जो हमŐअपनेआस-पास मŐघिटत समाज की घटनाओंपर सोचनेके िलए मजबूर कर देती है। Ůˑुत शोध पũ ŵीलाल शुƑ की 10 Ůितिनिध कहािनयों का िव̽लेषण Ůˑुत करता है। इस सभी 10 कहािनयों का चयन उनकी सािहİȑक उǽृ ʼता, सामािजक Ůांसिगकता और आम-बोल चाल की भाषा शैली मŐअनूठी सीख देनेवाली कहािनयो केआधार पर िकया गया है। जो शुƑ जी के कथा सािहȑ की िविवधत और गहराई को Ůˑुत करता है। यह कहािनयाँहमŐŤामीण और शहरी जीवन की जिटलताओं मानवीय
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
44

Kishor, Kumar. "भदोही जनपद के कालीन उद्योग में महिलाओं की स्थिति विभिन्न समस्याएँ एवं समाधान ;एक संक्षिप्त अध्ययन". VAAK SUDHA 35, № 9 (2023): 148–55. https://doi.org/10.5281/zenodo.15411259.

Full text
Abstract:
यह शोध पत्रा कालीन उद्योग में संलग्न महिलाओं कीविभिन्न समस्याओं और उनके समाधान की दिशा में कियेगये प्रयासों पर आधारित है। इस शोध पत्रा में भदोहीजनपद और आस-पास के क्षेत्रों में कालीन उद्योग मेंसंलग्न महिला उद्यमियों के सन्दर्भ में अध्ययन किया गयाहै। इस शोध पत्रा में कालीन के क्षेत्रा में महिला सशक्तिकरणतथा महिलाओं के उत्थान के लिए सरकार द्वारा चलाए जारहे योजनाओं व कार्यक्रमों का अध्ययन किया गया है।भदोही जनपद में उद्यमिता का क्या स्थान है, विशेषकरमहिला उद्यमियों का, जो उनकी गरीबी कम करने में कहाँतक सहायक हो सकती है, का अध्ययन किया गया है।इस अध्ययन में कालीन क्षेत्रा में संलग्न महिलाओं कीसमस्याओं
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
45

प्रा., गायकवाड मोनाली संजय. "कोविड -19 मुळे व्यक्तीमध्ये निर्माण होणारी भीती, चिंता आणि अस्वस्थता यांचा मानसिक आरोग्यावर होणाऱ्यां परिणामांचा अभ्यास ." Journal of Research & Development 4, № 14 (2023): 52–55. https://doi.org/10.5281/zenodo.7817287.

Full text
Abstract:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी आढळला. त्यानंतर मार्च पर्यंत जगभरातून अनेक बातम्या येत होत्या आणि सर्वांचीच शारीरिक व मानसिक घबराट यामध्ये वाढत होती&nbsp; मार्चच्या अखेरीस आपल्याकडे टाळेबंदीला सुरवात झाली. पण नंतरच्या दोन महिन्यात सगळ्यांनी काय अनुभवल? या घटनांचा अभ्यास या संशोधनामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एका टोकाला होती बेफिकिरी,अतिविश्वास आणि अहमभाव. तर दुसऱ्या टोकाला टोकाची भीती, टोकाची चिंतात्मक भीती आणि राग . &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nb
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
46

Chaurasia, Vinod Kumar, and Ulka Yadav. "ENVIRONMENTAL PROTECTION AND INTERNATIONAL LAW." International Journal of Research -GRANTHAALAYAH 3, no. 9SE (2015): 1–2. http://dx.doi.org/10.29121/granthaalayah.v3.i9se.2015.3284.

Full text
Abstract:
The environment around us in which we live and live is made up of an environment consisting of all nature tree plants, and without this we can not imagine life is a very big challenge for us today. We have also made World Environment Day on 5 June every year, as the watchdog watchdog has given a decision on violation of the violation.&#x0D; हमारे आस पास के वातावरण जिसमें हम जिव-जन्तु समस्त प्रकृति पेड़ पौधों से मिलकर पर्यावरण बनता है और इसके बिना हम जिवन की कोई कल्पना नही कर सकते है हमारे समक्ष आज पर्यावरण को सुरक्षित रखना बहुत बड़ी चुनौती है, इस हेतु अन्तर्राष्ट्रीय स्तर पर और विधियों के उल्लंघ
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
47

Dr., K. G. Pokale. "मानवाधिकार : आंतरराष्ट्रीय करार आणि भारतीय संविधान". International Journal of Advance and Applied Research 11, № 7 (2023): 111–13. https://doi.org/10.5281/zenodo.10043405.

Full text
Abstract:
<strong>:</strong> मानवी हक्क हे मानवी वंशात जन्माला आल्याने कोणत्याही मानवाला उपलब्ध असलेले मूलभूत अधिकार आहेत. राष्ट्रीयत्व, धर्म, भाषा, लिंग, रंग किंवा इतर कोणत्याही बाबी विचारात न घेता ते सर्व मानवांमध्ये अंतर्भूत आहे.मानवी हक्कांचे संरक्षण कायदा, 1993 नुसार मानवी हक्क म्हणजे &ldquo;मानवी हक्क म्हणजे व्यक्तीचे जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि प्रतिष्ठेशी संबंधित अधिकार जे घटनेने हमी दिलेले आहेत किंवा आंतरराष्ट्रीय करारांमध्ये मूर्त स्वरूप दिलेले आहेत आणि भारतातील न्यायालयांद्वारे लागू केले जाऊ शकतात.&rdquo; देशातील लोकांच्या विकासासाठी मानवी हक्कांचे संरक्षण आवश्यक आहे, ज्यामुळे शेवटी संपूर्ण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
48

टण्डन, रमेष. "प्रमुख ललित निबन्धकारों की व्यंग्य दृष्टि". Dev Sanskriti Interdisciplinary International Journal 3 (25 липня 2019): 49–54. http://dx.doi.org/10.36018/dsiij.v3i0.37.

Full text
Abstract:
ऐसे प्रमुख निबन्धकार जिन्होंने ललित निबन्ध एवं व्यंग्य निबन्ध दोनों लिखे, को उनके निबन्धगत लक्षण एवं विषय-क्षेत्र की दृष्टि से यहाँ अध्ययन में लिया गया है। ये निबन्धकार, व्यंग्यकार कम एवं ललित निबन्धकार अधिक कहे जाते हैं। विवेच्य निबन्धकारों में हजारी प्रसाद द्विवेदी, जैनेन्द्र कुमार, शांतिप्रिय द्विवेदी, गुलाबराय, माखनलाल चतुर्वेदी, विद्यानिवास मिश्र, दयाकृष्ण विजयवर्गीय ‘विजय’, एन. ई. विश्वनाथ अय्य्ार, निशांतकेतु आदि लेखकों के नाम आदरणीय है। विवेचन से स्पष्ट है कि भाषा की स्निग्धता एवं अनुभूति की विशदता तथा गंभीर व व्यापक दृष्टिकोण से ललित निबन्धों का विषय-विवेचन होता है, इसके विपरीत व्यंग्य
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
49

शुक्ल, गणेश. "प्राथमिक स्तर के विद्यार्थियों, अभिभावकों एवं शिक्षकों में पर्यावरण के प्रति जागरूकता का अध्ययन". SCHOLARLY RESEARCH JOURNAL FOR INTERDISCIPLINARY STUDIES 8, № 65 (2021): 15173–79. http://dx.doi.org/10.21922/srjis.v8i65.1576.

Full text
Abstract:
वर्तमान समय मे पर्यावरण सबसे बड़ी गंभीर समस्या है। अब वह समय आ गया है जब हमें सावधानी से अपने प्राकृतिक संसाधनों का प्रयोग करना चाहिए। पर्यावरण जैव प्रौद्योगिकी ने पिछले तीन चार दशकों के दौरान तीब्र विकास किया है। आज के समय में मनुष्य के अंदर आधुनिकीकरण एवं विकास की लालसा की वजह से पर्यावरण पर बहुत बुरा प्रभाव पड़ा है। प्रदूषण से लेकर ओजोन क्षरण तक हो या फिर भूमिगत जल संदूषण से लेकर ग्लोबल वार्मिंग हो, सभी मनुष्य के द्वारा किया जा रहा है । चारो ओर से पर्यावरण सम्बन्धी समस्याएं उत्पन्न दिखाई दे रही है अतः इन सभी समस्याओं का समाधान अति आवश्यक है । आज की महान आवश्यकता वे लोग है जो बुद्धिमान और अप
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
50

किशोर, कवंल. "वर्तमान में अध्यापन की समस्याएँ". Shodh Sari- An International Multidisciplinary Journal 01, № 01 (2022): 89–93. https://doi.org/10.5281/zenodo.7747888.

Full text
Abstract:
यद्यपि फोन, कम्प्यूटर, टेलीविजन आदि द्वारा अध्यापकों ने छात्रों को शिक्षित करने का जटिल व मुश्किल प्रयास किया परन्तु यह प्रयास उतना सार्थक व उपयोगी सिद्ध नहीं हो सका जितनी इसकी अपेक्षा की गई थी। इस असफलता के कारण बहुत थे जैसे, सभी विद्यार्थियों के पास जरूरी उपकरणों का न होना, बिजली या इंटरनेट का न होना आदि आदि। इस प्रयास में असफलता तो मिली ही अपितु इस व्यवस्था ने तो एक अलग ही प्रकार की कुव्यवस्था का भयंकर रूप धारण कर लिया। बच्चे इंटरनेट के न केवल आदि हो गए बल्कि शिक्षा के अतिरिक्त अन्य गैर जरूरी सामग्री की जद में आकर अपना और अधिक नुकसान करने लगे। आंखों की बीमारियाँ लगने लगी व मानसिक विकार भी ड
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!