Academic literature on the topic 'धरणे'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the lists of relevant articles, books, theses, conference reports, and other scholarly sources on the topic 'धरणे.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Journal articles on the topic "धरणे"

1

डॉ., विवेकानंद राजाराम माने. "पर्यटनस्थळांचे संवर्धन काळाची गरज". International Journal of Advance and Applied Research 3, № 9 (2022): 8–9. https://doi.org/10.5281/zenodo.7500386.

Full text
Abstract:
पर्यटन म्हणजे निसर्गाचे सौंदर्य व त्यातील  विविधतता पाहणे.भारतातील प्रवास आणि पर्यटन हा भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.भारतात  पर्यटन  करण्यासाठी राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये विविध धार्मिक तीर्थक्षेत्र ऐतिहासिक स्मारके, पौराणिक स्थळे,  देवळे, आदिम संस्कृतीची  स्थळे, क्रीडा स्थळे धरणे व जलाशये अशी विविध ठिकाणे आहेत.नैसर्गिक भागात पर्यटकांना आकर्षित करणे आणि स्थानिक संवर्धन आणि आर्थिक विकासासाठी निधीचा वापर करणेहे सरकारचे  विकासाचे उद्दिष्ट असले पाहिजे.सध्या इकोटूरिझम ही संकल्पना मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जात आहे.  भारत सरकारच्या पर्यटन आणि सं
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

भिकाणे, शोभा राजेंद्र. "महात्मा गांधी आणि सत्याग्रह". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 936–40. https://doi.org/10.5281/zenodo.10284203.

Full text
Abstract:
सत्याग्रह ही महात्मा गांधीची आधुनिक जगाला अनन्यसाधारण अशी दिलेली देणगी होय. सत्याग्रह म्हटले की, गांधीजीचे स्मरण होते. गांधी आणि सत्याग्रह हे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू होय. सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत त्यांना सत्याग्रहाची कल्पना सुचली. व्यवहार आणि राजकीय विचारांचा समन्वय म्हणजे सत्याग्रहाचा विचार होय. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरणे होय. सत्याग्रहात प्रतिपक्षावर हिंसा न करता सत्याला संरक्षण द्यावे लागते. स्व्त: यातना सहन करुन प्रतिपक्षाचे अंत:करण बदलावे लागते. सत्याग्रहाचा विचार तसा जुनाच असून पूर्वी सामाजिक जीवनात त्याचा प्रयोग केला जात असे. परंतु गांधीजींनी मात्र त्याला राजकारणाच्या व्य
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

बल्लाळ, ऐश्वर्या नामदेव. "राजर्षी शाहू महाराज यांची दूरदृष्टी". International Journal of Advance and Applied Research 11, № 5 (2024): 461–63. https://doi.org/10.5281/zenodo.14196364.

Full text
Abstract:
लोकराजा क्षत्रियकुलवतंस श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज आबासाहेब हे महाराष्ट्रातील लोकशाहीवादी समाजसुधारक व सक्षम राज्यकर्ते होते. २६ जून १८७४ रोजी कागल येथे जन्मलेले शाहू महाराज यांनी आधूनिक दूरदृष्टी वापरुन महाराष्ट्रात समाजकार्य केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. लोकांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे पहिले प्राधान्य होते. त्यांच्या संपूर्ण राजवटीच्या काळात त्यांनी राज्यातील मागास जातीतील लोकांसाठी कार्य केले. स्वतः राजा असून इतर जात-पंथाची पर्वा न बाळगता सर्वांसाठी समाजकार्य करुन लोकांना लोकशाहीचा परिचय अनुभवयाला दिला. त्यांचे मूळ नाव यशवंत जयसिंग
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

डॉ., लता दिगंबर धेंडे. "महाराष्ट्रातील आरोहनया बिगर शासकीय संस्थेचे पालघरच्या शाश्वत विकासातील योगदान: विशेष संदर्भशिक्षण, आरोग्य व पर्यावरण". International Journal of Advance and Applied Research S6, № 2 (2025): 466–74. https://doi.org/10.5281/zenodo.15560951.

Full text
Abstract:
<em>शाश्वत विकासाच्या ध्येयांना मूर्त रूप देणाऱ्या व सामाजिक बांधिलकीच्या मुल्याप्रती जाणीवा व उत्तरदायीत्व याची जाणीव स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण करणाऱ्या बिगरशासकीय स्वयंसेवी संस्था विविध क्षेत्रात सक्रियपणे काम करतात. त्यांचे उद्दिष्ट समुदाय संबंधित प्रश्न सोडवताना स्थानिक पातळीवर शाश्वत विकासाची ध्येये यांचे पालन करणे हे असते. अशीच एक&nbsp; बिगरशासकीय स्वयंसेवी संस्था&nbsp; म्हणजे आरोहन होय. सदर संशोधन निबंधामध्ये आरोहनचे शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रातील योगदान अभ्यासले आहे. त्याबरोबरच आरोहनपुढे येणाऱ्या आव्हानांची चर्चा केली आहे. आरोहनची स्थापना वर्ष २००६ मध्ये झाली असून आदिवासी
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

सावंत, यश यादव, та डॉ.निनाद विजय जाधव. "भिवंडी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या एक चिकित्सक अभ्यास." International Journal of Advance and Applied Research 6, № 31 (2025): 136–38. https://doi.org/10.5281/zenodo.15458273.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना :-</strong> ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात बऱ्याचश्या ग्रामीण भागात आजही पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होत आहे. भिवंडी तालुक्यातील वराळदेवी तलाव हे भिवंडीतील रहिवाशांसाठी पिण्याच्या पाण्याचे मोठे स्त्रोत आहे परंतु औद्योगिकीकरणामुळे येथील वृक्ष मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसून येतो त्यामुळे पावसाच्या पाण्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच भिवंडी शहराच्या आजूबाजूच्या गावातील शेततळ्यातील पाण्याचे प्रमाण देखील कमी होत आहे त्यामुळे जनावरांना लागणारे पाणी यांची उपलब्धता दिवसागणित बिकट होत आहे; परिणामी संपूर्ण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

डॉ., घन आनंद लक्ष्मीकांत. "भारताची अंतराळ सायबर सुरक्षा". 'Journal of Research & Development' 15, № 14 (2023): 1–4. https://doi.org/10.5281/zenodo.8242280.

Full text
Abstract:
सायबर सुरक्षिततेने जमीन हवा समुद्र आणि अगदी कडे अगदी अलीकडे अंतराळातील पारंपारिक युद्धामध्ये स्वतःला कोरले आहे भारताच्या प्रादेशिक अखंडतेला धोरणात्मक स्वायत्तेतील आणि शाश्वत विकासाला आव्हान निर्माण झाले आहे अंतराळ प्रणालीची कोणतीही घुसखोरी किंवा अक्षमता तात्पुरते लुळे किंवा कायमचे अपंग होऊ शकते वाढत्या अंतराळावर अवलंबून असलेले अन्न पाणी दळणवळण धरणे संरक्षण ऊर्जा आर्थिक आरोग्यसेवा आण्विक वाहतूक आणि इतर गंभीर नेटवर्कचे अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते तंत्रज्ञान तंत्र आणि डावपेसांच्या विनंती प्रसारामुळे सामान्य स्पेस क्राफ्ट बस आर्किटेक्चरच्या आक्रमण पद्धतीमध्ये प्रवेश सुधारला आहे सिस्टमला यशस्वीरित्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
7

Neupane, Subhash Chandra. "धरणी खण्डकाव्यको काव्यिक मूल्य". Dristikon: A Multidisciplinary Journal 15, № 1 (2025): 215–25. https://doi.org/10.3126/dristikon.v15i1.77146.

Full text
Abstract:
प्रस्तुत लेख खण्डकाव्यकार एकु घिमिरेको धरणी खण्डकाव्यको काव्यिक मूल्यको निरुपणमा केन्द्रित रहेको छ । काव्यले वहन गरेको विचारको व्यापकता र सार्वभौमिकताले काव्यको मूल्य निर्धारण हुन्छ । यो खण्डकाव्य शोककाव्य परम्परामा जीवनको यथार्थ घटनालाई आधार बनाएर लेखिएको शास्त्रीय लयमा आधारित रचना हो । यस खण्डकाव्यमा प्रस्तुत मानवीय जीवनका शाश्वत पक्ष मृत्यु र जीवनका बिचको छट्पटाहटमा केही गर्न नसकी विवश मानवीय दशा र आफ्नै कान्छो भाइ धरणी मरिरहँदा केही गर्न नसक्ने दाइहरुको विवशताको कथाले काव्यको मूल्यलाई विशिष्ट तुल्याएको छ । यही धरणी खण्डकाव्यले बोकेको सार्वभौम मूल्यमान्यता र कालजयी विचार केकसरी अभिव्यक्त भए
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
8

प्रा.एल.के.पवार. "प्रा.एन.डी. पाटील यांचे १९७२ च्या दुष्काळ निवारणासाठीचे कार्य". International Journal of Advance and Applied Research 4, № 28 (2023): 73–75. https://doi.org/10.5281/zenodo.8340791.

Full text
Abstract:
शोषणमुक्त आणि समताधिष्ठित समाज निर्माण <strong>करण्यासाठी </strong>एन. डी पाटील. अविरत संघर्ष आयुष्यभरामध्ये केलामध्ये केला.कामगारांचा लढा , गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ भूमिहीनासाठी आंदोलन, शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावे यासाठी केलेले लढे, कापूस एकाधिकार योजना, महागाई आणि उपासमार विरोधी आंदोलन, धरणग्रस्तांचे, विस्थापितांचे आंदोलन, <strong>एन्रोन </strong>हटाव आंदोलन , हमी भावाची शेगाव ते नागपूर विधानसभेवर पायी चालत काढलेली दिंडी, महाराष्ट्र राज्य <strong>वीज</strong> संघर्ष समितीचे आंदोलन, भूविकास बँकेच्या अन्याय्य आणि मनमानी कारभाराविरुद्धचे आंदोलन, अन्याय्यकारक कपाती करण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
9

सोनल, बाळासाहेब पवार, та संगीता साळवे डॉ. "आदिवासी लोकांच्या स्थलांतराच्या परिणामाचा अभ्यास करणे". Young Researcher S14, № 1A (2025): 101–10. https://doi.org/10.5281/zenodo.14875194.

Full text
Abstract:
<em>प्रस्तुत शोधनिबंध हा आदिवासीच्या&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; स्थलांतरामुळे आदिवासींना व त्यांच्या&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
10

Talekar, P. R. "छत्रपती राजश्री शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जल व्यवस्थापन धोरण". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 310–11. https://doi.org/10.5281/zenodo.12200342.

Full text
Abstract:
राजर्षी शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जलव्यवस्थापन धोरण त्यांच्या कार्यकाळात राबविल्यामुळे जलसिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या. शेतीमध्ये शाश्वत विकास साधण्याकरीता यांनी प्रयत्न केले. शेतीच्या उत्पादनात वाढ करावयाची असेल तर जलसिंचनाच्या स्त्रोतांची निर्मिती तसेच पावसाळयात वाया जाणारे पाणी याची साठवणुक करून आवश्यक असणाऱ्या वेळेत याचा उपयोग करणे, त्यावर विद्युत निर्मिती करणे, रोजगाराची साधणे निर्माण करणे व शेतीमध्ये हमखास पिक पिकेल याची शाश्वती ठेवणे हा दुरदृष्टीकोन राजर्षी शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शेतीकडे बघण्याचा हेतु होता. शाहु महाराजांनी कोल्हापुर संस्थानमध्ये राध
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
More sources
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!