Academic literature on the topic 'पाऊस'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the lists of relevant articles, books, theses, conference reports, and other scholarly sources on the topic 'पाऊस.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Journal articles on the topic "पाऊस"

1

चव्हाण, प्रा.संजय.रावसाहेब. "'ग्रामीण कवी मनातील शेतकरी जीवन'". International Journal of Advance and Applied Research 4, № 43 (2023): 145–49. https://doi.org/10.5281/zenodo.10554306.

Full text
Abstract:
प्रास्ताविक:      ग्रामीण जीवनामध्ये शेती शेतीशी निगडित पाऊस शेतीशी निगडित कालचक्र शेतीचे निगडित जनावरे आणि अशाच इतर सर्व घटकांचा कृषी संस्कृतीत समावेश होतो गाव गाड्यांमध्ये शेती हाच प्रमुख घटक आहे भारतीय शेती प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे आज पाऊस पडला नाही की संबंध संबंध ग्राम जीवन कोमेजून जाते पाऊस पडला की फुलून येते आणि निसर्ग हात लहरी आहे त्यातून शेतकऱ्याची होणारे वातात ग्रामीण साहित्यात वेगवेगळ्या वांग्मय प्रकारातून मांडलेली दिसते. सर्व दूर पसरलेल्या ग्रामीण हृदयाची स्पंदने महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडले शेतकऱ्यांच्या जीवनातले वास्तव मराठी साहित्यात प्रथमच प्रकट झ
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

सौ, .वैशाली निशांत गौरशेटटीवार. "वैदिक देवता अग्नि विशिष्टाध्ययन". International Journal of Advance and Applied Research 4, № 26 (2023): 155–58. https://doi.org/10.5281/zenodo.8416546.

Full text
Abstract:
ऋग्वेद काळात आर्य संस्कृतीचा उदय झाला .शेती व पशुपालन हा आर्यांचा व्यवसाय होता. वैदिक काळात कर्मकांडाला अतिशय महत्त्व देण्यात आले होते. वेदकाळातच ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य,क्षुद्र या चार वर्णांचा व आश्रमव्यवस्थेचा उगम झाला.वर्णव्यवस्था व आश्रमव्यवस्थेद्वाराच मानव ,पर्यावरण व समाज यामध्ये सुंदर समन्वय साधल्या गेला.ऋग्वेद काळात आर्यांचा धर्म निसर्ग पूजेवर आधारलेला होता.सूर्य ,अग्नि, आकाश, पाऊस, वारा यांना देवदेवता मानण्यास आर्यांनी सुरवात केली, म्हणजेच पर्यायाने आर्यांचा निसर्गाशी ,पर्यावरणाशी निकटचा संबंध होता. ऋग्वेदातील मन्त्र मुख्यत: देवतांची स्तुती, प्रशंसा या विषयी आहे. या सूक्तांमध्ये देवता
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

प्रा., डॉ. सी. डी. ठाकरे. "भूगोल, पर्यावरण आणि शेती : एक आंतरसंबंध". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 43–45. https://doi.org/10.5281/zenodo.15240753.

Full text
Abstract:
            भारत कृषी प्रधान देश आहे आणि त्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनावर आधारित आहे. भारतातील विविध प्रकारची माती, हवामान, वाऱ्यांचे प्रवाह, जलवायु इ. भूगोलातील घटक कृषी  उत्पादनावर महत्वपूर्ण परिणाम करत आहे. यामध्ये कृषी उत्पादनाची वाढ जलवायू बदल, जमीन वापर, कृषी तंत्रज्ञान, आणि पर्यावरणीय समस्या यांचा समावेश होतो. भूगोल, पर्यावरण आणि शेती हे तिन्ही घटक एकमेकांशी घनिष्ठपणे संबंधित आहेत. कोणत्याही प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती, तेथील पर्यावरण आणि त्या  ठिकाणी केली जाणारी शेती यामध्ये अन्योन्य संबंध असतो. भूगोल,
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

चव्हाण, प्रा.विवेक शांताराम. "पर्यावरणीय आव्हाने आणि उपाययोजना". International Journal of Advance and Applied Research 6, № 9 (2025): 466–69. https://doi.org/10.5281/zenodo.15087735.

Full text
Abstract:
&nbsp;<strong>गोषवारा </strong> पर्यावरणाची गुणवत्ता दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.लोकसंख्येत झपाट्याने होणारी वाढ, वाढते औद्योगीकरण, उपभोक्तावादाकडे झुकलेली वाढती मानवी प्रवृत्ती, स्वतःच्या फायद्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा बेफिकीर वृत्तीने मानवाने केलेला वापर यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे.जल,वायु,ध्वनी,अंतराळ,भूमी इत्यादीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन पर्यावरणीय समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. पर्यावरणाचा दर्जा खूपच घसरत चालला असून भारताचा पर्यावरण संपादन किंवा उपलब्धी निर्देशांक जगातील 180 देशांच्या तुलनेत १७७वा आहे. ( 2018 ) 2016 साली भारत 141 व्या क्रमांकावर होता. पर्यावरण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

भिमराव, भोंग अशोक. "महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने आर्थिक विकासातील योगदानाचे चिकित्सक अभ्यास". Journal of Research & Development 17, № 4 (2025): 234–37. https://doi.org/10.5281/zenodo.15559640.

Full text
Abstract:
<strong><em>घोषवारा: </em></strong> <em>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक स्थितीचे विश्लेषण करणे काळाची गरज आहे.द्वितीय साधनसामग्रीच्या आधारे शासकीय रेकार्डचा, महसुली रेकॉर्डच्या आधारे साखर कारखान्याच्या आर्थिक स्थितीच्या अभ्यासाचे आवश्यकता आहे. साखर कारखान्याच्या हार्दिक स्थितीसाठी प्रभावित होऊन भौतिक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तांत्रिक घटकाची आवश्यकता असते, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याच्या पहिला साखर कारखाना 1950 मध्ये प्रवरानगर जिल्हा अहमदनगर येथे सुरू झाला. त्यानंतर महाराष्ट्रात सहकारी व खाजगी तत्वावर साखर कारखान्याची उभारणी
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

शिंदे, डॉ. अंकुश शंकर, श्री महेंद्र कसबे та श्री धूळोबा बाळू वाघमोडे. "महाराष्ट्र शासनांतर्गत बळीराजा चेतना अभियान योजनेचा शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक जीवनावर झालेला परिणाम : यवतमाळ जिल्हा एक नमुना अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 5, № 44 (2024): 212–15. https://doi.org/10.5281/zenodo.14711318.

Full text
Abstract:
<strong>सारांश </strong> महाराष्ट्रात सातत्याने पडत चाललेला दुष्काळ, पिक कापणीच्या वेळी होणारी गारपीट&nbsp; आणि अवकाळी पाऊस यामुळे पिकांची होणारी नासाडी अशा कारणामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक विवंचनेत वाढ होऊन त्यांच्या&nbsp; आत्महत्येत वाढ होत गेली. म्हणून&nbsp; महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक व सामाजिक दिलासा देण्यासाठी २४ जुलै २०१५ रोजी नमुना म्हणून यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान सुरु केले कि ज्या मार्फत त्रस्त शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी-बियाणे, बिनव्याजी पिक कर्ज, आजारी व्यक्तीसाठी मोफत इलाज देण्याचा प्रयत्न केला गेला. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे मनोबल&nbsp; वाढून आत्महत्या
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
7

बनकर, एस. आर. "कोविड-१९ चा शेती व्यवसायावर झालेला परिणाम". Journal of Research & Development 17, № 4 (2025): 201–2. https://doi.org/10.5281/zenodo.15559281.

Full text
Abstract:
<strong><em>&nbsp;</em></strong> <em>&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp;&nbsp;</em> <strong><em>गोषवारा </em></strong> <em>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे . भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ६८ टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रात कार्यरत आहे.भारतासारख्या शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमूख साधन, रोजगार निर्मितीचे प्रमुख स्त्रोत तसेच व्यापाराचे साधन म्हणूनही शेती क्षेत्राकडे पाहिले जाते. परंतु भारतीय कृषी क्षेत्रात अनिश्चित स्वरूपाचा पाऊस ,महापूर, जमीनीची धूप आणि जंगलतोड क्षारयुक्त जमीनी , पिकांवरील किड व रोग इत्याद
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
8

सावंत, यश यादव, та डॉ.निनाद विजय जाधव. "भिवंडी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या एक चिकित्सक अभ्यास." International Journal of Advance and Applied Research 6, № 31 (2025): 136–38. https://doi.org/10.5281/zenodo.15458273.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना :-</strong> ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात बऱ्याचश्या ग्रामीण भागात आजही पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होत आहे. भिवंडी तालुक्यातील वराळदेवी तलाव हे भिवंडीतील रहिवाशांसाठी पिण्याच्या पाण्याचे मोठे स्त्रोत आहे परंतु औद्योगिकीकरणामुळे येथील वृक्ष मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसून येतो त्यामुळे पावसाच्या पाण्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच भिवंडी शहराच्या आजूबाजूच्या गावातील शेततळ्यातील पाण्याचे प्रमाण देखील कमी होत आहे त्यामुळे जनावरांना लागणारे पाणी यांची उपलब्धता दिवसागणित बिकट होत आहे; परिणामी संपूर्ण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
9

Dr., Ghantewad.M.T, та Ashok Kisan Mr.Wakade. ""गणपतरावजी देशमुख यांचे दुष्काळी भागातील योगदान - एक विकासात्मक अभ्यास"". International Journal of Advance and Applied Research 11, № 1 (2023): 39–43. https://doi.org/10.5281/zenodo.10043033.

Full text
Abstract:
महाराष्ट्र राज्याची&nbsp; निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली त्याअगोदर महाराष्ट्राचा फारसा विकास झालेला नव्हता महाराष्ट्र राज्याचा बरासा भाग हा दुष्काळी, निरक्षर,बेरोजगारी,दळणवळणची साधन नसणारा दुर्गम होता.महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी शेतीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले पाहिजे .शेतीला हक्काचे पाणी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान जैविक शेती सरकारचे अनुदान मोठ्या प्रमाणात मिळाले पाहिजे. त्याचबरोबर ज्या घटकांना अनुदान पोहोचवण्यासाठी सरकारचे अंमलबजावणी करणारी यंत्रणा महत्त्वाचे असते ती सक्षम असणं गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये अनेक दिग्गज थोर राजकारणी,समाज सुधारकांचे, शिक्षण तज्ञांच
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
10

Dr., Ghantewad.M.T, та Ashok Kisan Mr.Wakade. "सांगोला तालुक्याचे -भगीरथ डॉ गणपतराव देशमुख (आबासाहेब)". International Journal of Advance and Applied Research 10, № 7 (2023): 39–43. https://doi.org/10.5281/zenodo.8421311.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना</strong><strong>:</strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; महाराष्ट्र राज्याची&nbsp; निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली त्याअगोदर महाराष्ट्राचा फारसा विकास झालेला नव्हता महाराष्ट्र राज्याचा बरासा भाग हा दुष्काळी, निरक्षर,बेरोजगारी,दळणवळणची साधन नसणारा दुर्गम होता.महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी शेतीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले पाहिजे .शेतीला हक्काचे पाणी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान जैविक शेती सरकारचे अनुदान मोठ्या प्रमाणात मिळाले पाहिजे. त्याचबरोबर ज्या घटकांना अनुदान पोहोचवण्यासाठी सरकारचे अंमलबजावणी करणारी यंत्रणा महत्त्वाचे असते ती सक्षम असणं गरजेचे आहे. म
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
More sources

Books on the topic "पाऊस"

1

Rowling, J. K. हैरी पॉटर और पारस पत्थर. Mañjula Pabliśiṅga Hāusa, 2003.

Find full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!