Academic literature on the topic 'जंगलतोड'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the lists of relevant articles, books, theses, conference reports, and other scholarly sources on the topic 'जंगलतोड.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Journal articles on the topic "जंगलतोड"

1

माने, पार्वती विनायक. "हैदराबाद विद्यापीठातील ४०० एकर जंगलतोड: वन्यजीव संरक्षण आणि अधिवास नाशाच्या संदर्भातील संघर्ष". Journal of Research & Development 17, № 4 (2025): 157–60. https://doi.org/10.5281/zenodo.15545141.

Full text
Abstract:
<strong><em>सारांश</em></strong> <em>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; &nbsp;हैदराबाद विद्यापीठातील ४०० एकर जंगलतोड हा भौगोलिक दृष्ट्या योग्य नाही. यामुळे जंगलतोड झाल्याने अनेक वन्यजीव बेघर होणार होते. तसेच शहरातील वातावरण देखील स्वच्छ हवे अभावी दुषित होणार होते. त्यामुळे असे औद्योगिक प्रकल्प जेणेकरून जंगल नसलेल्या ठिकाणी जर उभे केले तर त्याचा फायदा पर्यावरण संरक्षणासाठी होणार आहे. या ठिकाणी जर प्राध्यापक व विद्यार्थी, तसेच सामाजिक संघटना यांनी एकत्रित येवून आंदोलन केले नसते तर संपूर्ण जंगल नष्ट होवून अनेक प्राणी व पक्षी यांचे भवितव्य धोक्यात आले असते. प्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

माने, पार्वती विनायक. "हैदराबाद विद्यापीठातील ४०० एकर जंगलतोड: वन्यजीव संरक्षण आणि अधिवास नाशाच्या संदर्भातील संघर्ष". Journal of Research & Development 17, № 4 (2025): 147–51. https://doi.org/10.5281/zenodo.15561366.

Full text
Abstract:
<strong><em>सारांश</em></strong> <em>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; हैदराबाद विद्यापीठातील ४०० एकर जंगलतोड हा भौगोलिक दृष्ट्या योग्य नाही. यामुळे जंगलतोड झाल्याने अनेक वन्यजीव बेघर होणार होते. तसेच शहरातील वातावरण देखील स्वच्छ हवे अभावी दुषित होणार होते. त्यामुळे असे औद्योगिक प्रकल्प जेणेकरून जंगल नसलेल्या ठिकाणी जर उभे केले तर त्याचा फायदा पर्यावरण संरक्षणासाठी होणार आहे. या ठिकाणी जर प्राध्यापक व विद्यार्थी, तसेच सामाजिक संघटना यांनी एकत्रित येवून आंदोलन केले नसते तर संपूर्ण जंगल नष्ट होवून अनेक प्राणी व पक्षी यांचे भवितव्य धोक्यात आले असते. प्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

प्रा., डॉ. जगदीश दयासागर हेंडवे. "जागतिक पर्यावरणीय समस्या: एक सखोल अभ्यास". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 303–6. https://doi.org/10.5281/zenodo.15250608.

Full text
Abstract:
<em>जागतिक पर्यावरणीय समस्या अभूतपूर्व स्तरावर पोहोचल्या आहेत</em><em>, ज्यामुळे परिसंस्था, जैवविविधता आणि मानवी समाज धोक्यात आले आहेत. हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण आणि जैवविविधतेचा </em><em>होणारा</em><em> ऱ्हास या सर्व&nbsp; गंभीर पर्यावरणीय समस्या आहेत. या संशोधन प्रबंधात या समस्यांचे कारणे</em><em>, परिणाम आणि संभाव्य उपाय यांचा सखोल अभ्यास केला आहे. मानवी क्रिया, औद्योगीकरण आणि शासकीय धोरणे पर्यावरणीय हानी कशी वाढवतात हे या मध्ये&nbsp; तपासले गेले आहे. याशिवाय, पर्यावरणीय नुकसान कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न, शाश्वत पद्धती आणि तांत्रिक प्रगती यांच्यावर चर्चा केली आहे. या समस्यांचे
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

शिंदे, प्रा.डॉ.अनिल निवृत्ती. "पर्यावरण र्‍हास आणि नागरीकरण-विश्लेषणात्मक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 6, № 25(D) (2025): 77–80. https://doi.org/10.5281/zenodo.15332504.

Full text
Abstract:
<strong>गोषवारा:</strong> नागरीकरण ही आधुनिक युगातील एक प्रमुख सामाजिक-आर्थिक प्रक्रिया आहे. ज्यामुळे शहरी भागात लोकसंख्येची वाढ, औद्योगिकीकरण, आणि पायाभूत सुविधांचा विस्तार होतो. मात्र, या प्रक्रियेमुळे पर्यावरणाच्या र्&zwj;हासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते. शहरीकरणासोबत जंगलतोड, नैसर्गिक स्रोतांचा अमर्यादित वापर, प्रदूषण (वायू, जल, ध्वनी),आणि कचऱ्याचे व्यवस्थापन यासारख्या समस्या उद्भवतात. शहरांमध्ये वाहनांची संख्या वाढल्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढते, तर कॉंक्रीटच्या इमारती आणि रस्त्यांमुळे जमीन आणि जलचक्र बाधित होते. नागरीकरणाचा पर्यावरणावर होणारा परिणाम हा समाजाच्या असंतुलित विकासा
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

बनकर, एस. आर. "कोविड-१९ चा शेती व्यवसायावर झालेला परिणाम". Journal of Research & Development 17, № 4 (2025): 201–2. https://doi.org/10.5281/zenodo.15559281.

Full text
Abstract:
<strong><em>&nbsp;</em></strong> <em>&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp;&nbsp;</em> <strong><em>गोषवारा </em></strong> <em>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे . भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ६८ टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रात कार्यरत आहे.भारतासारख्या शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमूख साधन, रोजगार निर्मितीचे प्रमुख स्त्रोत तसेच व्यापाराचे साधन म्हणूनही शेती क्षेत्राकडे पाहिले जाते. परंतु भारतीय कृषी क्षेत्रात अनिश्चित स्वरूपाचा पाऊस ,महापूर, जमीनीची धूप आणि जंगलतोड क्षारयुक्त जमीनी , पिकांवरील किड व रोग इत्याद
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

थेर, प्रा. कृष्णराव बकाराम. "पर्यावरण संवर्धनातून शास्वत विकास". International Journal of Advance and Applied Research 4, № 39 (2023): 55–59. https://doi.org/10.5281/zenodo.10362304.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावणा :-</strong>मानवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. मानवाने पर्यावरणातील नैसर्गिक साधनसामग्रीच्या सहाय्याने आर्थिक विकास साधला पण नैसर्गिक साधनसामग्रीच्या अतिरिक्त वापरामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी झाली. परिणामतः भूमी प्रदूषण, ध्वनी प्रदूषन, जल प्रदूषन, हवा प्रदूषन यासोबत हवामानातील बदल व ग्लोबल वार्मिंग या सारख्या अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. मानवाच्या स्वार्थी वृत्ती मुळे पर्यावरणाचे व पृथ्वीचे संतुलन बिघडत चालले आहे. त्यामुळेच त्सुनामी, वादळे, अतिवृष्टी, दुष्काळ अशा अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. आज आपण पाहत आहो की, हवामान बदलाचा परिणाम मोठ्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
7

आरगडे, अंबादास. "हवामान बदलांचा मराठवाड्यातील कृषी क्षेत्रावरील परिणाम". Journal of Research & Development 17, № 4 (2025): 181–86. https://doi.org/10.5281/zenodo.15553632.

Full text
Abstract:
<strong>गोषवारा</strong> <em>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; 'हवामान बदल' हा संपूर्ण जगासाठी सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. निसर्गाने दिलेल्या मानवी साधनसंपत्तीचा अविचारी वापर आणि जंगलांची निर्दयीपणे होणारी कत्तल यास&nbsp; कारणीभूत आहे, शिवाय भौतिक सुखसोयी आणि साधनसंपत्तीच्या मानवी अपार इच्छेमुळे तसेच विविध क्षेत्रांतील प्रदूषणामुळेही हा धोका अधिकच वाढताना दिसत आहे. वाढते जागतिक तापमान आणि हवामानातील अनपेक्षित बदलांचा परिणाम मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर होत आहे, त्यास कृषी क्षेत्र ही अपवाद नाही. मराठवाडा हा महाराष्ट्र राज्यातील
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
8

सोनल, बाळासाहेब पवार, та संगीता साळवे डॉ. "आदिवासी लोकांच्या स्थलांतराच्या परिणामाचा अभ्यास करणे". Young Researcher S14, № 1A (2025): 101–10. https://doi.org/10.5281/zenodo.14875194.

Full text
Abstract:
<em>प्रस्तुत शोधनिबंध हा आदिवासीच्या&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; स्थलांतरामुळे आदिवासींना व त्यांच्या&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
9

प्रा., डॉ. अजयकुमार कृष्णा कांबळे. "आदिवासी समाज की स्थिति तथा हिंदी उपन्यास". International Journal of Humanities, Social Science, Business Management & Commerce 08, № 01 (2024): 117–20. https://doi.org/10.5281/zenodo.10480352.

Full text
Abstract:
आदिवासी समुदाय हाशिए की जिंदगी जीने के लिए अभिशप्त रहा है। उनकी चिंता न प्रशासन को न ही समाज को है। इस समुदाय ने अपनी लडाई स्वंय ही लडी है परंतु मुख्यधारा में लेखन करनेवाले रचनाकारों ने इस समुदाय को भी मानवीय संवेदनशीलता की आवश्यकता है यह नहीं सोचा। आज भी आदिवासी समुदाय बहिष्कृत जीवन जी रहा है। समाज व्यवस्था एवं प्रशासन के तबके ने अदिवासियों के हित के बारे में कभी नहीं सोचा। दूर दराज के जंगलों में उन्हें मुख्य धारा के लोगों द्वारा खदेडा जाता है। आदिवासी जनजातीयाँ आज भी वंचित, उपेक्षित, तिरस्कृत तथा बहिष्कृत जीवन जीने के लिए अभिशप्त दृष्ट्व्य होता है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
10

डॉ., सुषमा जैन. "पूर्व ऐतिहासिक शैलचित्र: डिकेन (जिला नीमच)". International Journal of Research - Granthaalayah 8, № 3 (2020): 128–35. https://doi.org/10.5281/zenodo.3733036.

Full text
Abstract:
मानव प्रारम्भ से ही सौंदर्य एवं कला प्रेमी रहा है । मानव जीवन की भाँति कला के उदय का इतिहास अत्यंत रहस्यमय, विराट तथा अज्ञात है । काल की असंख्य परतों में विलीन अतीत के तथ्यों को मूर्त रूप में प्रस्तुत करना सहज नहीं है, आज भी हमारे पास साधनों एवं प्रमाणों का सर्वथा अभाव है।1 भारत में शैलचित्र जिन स्थानों पर प्राप्त हुए हैं वे स्थान आज भी मानव की पहुंँच से दूर घने जंगलों में स्थित हैं।2 ये समस्त प्रागैतिहासिक कलाएँ मानव के सभ्य होने से पूर्व की हैं । इन शिलाचित्रों से हम न केवल आदिम मानव के स्वभाव, जीवन, संघर्ष तथा उसकी परिस्थितियों का ज्ञान प्राप्त करते हैं वरन् उसकी चेतना में व्याप्त सृजनशीलता
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
More sources
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!